● पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आलं नव्हतं तर जॉर्ज पंचमने भेट दिली त्याची आठवण म्हणून गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आले.
● जॉर्ज पंचम १९११ मध्ये भारतात आला होता.
● गेट वे ऑफ इंडियाची पायाभरणी ३१ मार्च १९१३ या दिवशी करण्यात आली होती.
● १९११ ह्या वर्षी भारत भेटीत जॉर्ज पंचम महात्मा फुले ह्यांना स्वतःहून जाऊन कसे भेटू शकतात? महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचे निधनच २८ नोव्हेंबर १८९० ह्या दिवशी झाले होते.
● आणि त्या दिवशी, त्या वर्षी जॉर्ज पंचमला भेटू नये म्हणून हयात नसलेल्या महात्मा फुले ह्यांना पोलीस कसे काय बाजूला करत असतील.
ह्या अश्या थापा मारून खोटा इतिहास सांगूनच साहेब 'साहेब' झालेयत. ह्याच थापांमध्ये 'शिवाजी महाराजांची लढाई धार्मिक नव्हती तर राजकीय होती' ही थाप येते.
शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमानही होते' ही थापही येते. 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान सैनिक होते' ही थापही येते. 'समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरू नव्हते' ही थापही येते. 'हिंदू आतंकवाद' ही थापही येते. अश्या अनेक थापा मारून मारूनच ते इथवर पोचलेयत.
कोणी म्हणतंय म्हणून सत्य इतिहास लपत नाही. काही काळानंतर सगळेच इतिहास जमा होणार आहेत. इथे जन्माला आलेला प्रत्येक जण इतिहास जमा व्हायलाच आलाय.. पण त्याची नोंद इतिहासात कशी व्हायला हवी हे ज्याचे त्याचे कर्तृत्वच सांगत असतं.
तात्पर्य : लोकांनी थापाड्या नेत्यांना कधीही आपला आदर्श मानू नये.
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एक काळ होता जेव्हा युसूफ खान दिलीप कुमार होऊन काम करायचा, हामिद अली खान हा अजित नावाने काम करायचा तर महजबीन अलीबख्श ही मीना कुमारी होऊन काम करायची. आणि मुमताज बेगम जहाँ देहलवी ही मधुबाला नावाने काम करायची...
का?
तर त्यांना वाटायचं की आपण मुसलमान असल्याचे लोकांना कळले तर कदाचित आपले चित्रपट चालणार नाहीत..
असा काळ होता तो...
आणि आज?
आज शाहरुख खान 'माय नेम इज खान' होतो तर सलमान खान 'सुलतान'
कारण? बॉलिवूडचे झालेले दाऊदीकरण. ही चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यांची होती. हे सत्य आहेच. ह्यात कोणतेही दुमत नाही. पण हा झाला गतकाळ. वर्तमान स्थितीत ही चित्रपट सृष्टी दाऊदच्या हस्तकांच्या हातात आहे. आणि हे वास्तव आहे..
काही पक्षीय गुलाम म्हणतायत की फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळके यांची आहे. खानाची केव्हा झाली? त्यांच्यासाठी हा पोस्टप्रपंच ... मला सांगा... ह्या चित्रपट सृष्टीत हवस का पुजारीच का असतो? हवस का मुल्ला का नाही? हवस का पाद्री का नाही?
आता अजुन काही बघू..
शोले चित्रपटात ए. के. हंगल स्वतःच्या मुलाचे प्रेत सोडून नमाजाची वेळ झाली म्हणून निघून जातो. तर दुसरीकडे धर्मेंद्र हेमामालिनीला पटवण्यासाठी शिवमंदिरात जातो. दादासाहेब फाळकेंनी हे शिकवले का?
नास्तिक चित्रपटातला नट देव वगैरे अजिबात मानत नाही मात्र ७८६नंबरचा बिल्ला स्वतः जवळ नेहमी बाळगतो. दादासाहेब फाळकेंनी हे शिकवले का?
शान चित्रपटात अमिताभ, शशी कपूर साधूच्या वेष धारण करून जनतेला लुटतात मात्र अब्दुल नावाचा नट सच्चाईसाठी जीव देणारा दाखवलाय. दादासाहेबांनी हे शिकवले का?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय 'उद्धवसाहेब ठाकरे' असे नाव असलेल्या फेसबुक पेजवरून हे असे छायाचित्र पोस्ट व्हावे? खरोखर आश्चर्यकारक आहे.
तुम्हीच बघा ना...
जेव्हा स्टॉक मार्केट मध्ये एखादा व्यक्ती काही नवीन बॉण्ड/स्टॉक लिस्ट करतो तेव्हा तसा फोटो काढायची प्रथा आहे. काल योगीजींनी BSE मध्ये जाऊन लखनौ नगर निगम म्युनिसिपल बॉण्डचे लॉन्चिंग केले आहे. जे अत्यंत धाडसी आणि स्वागतार्ह पाऊल आहे.
इंग्रजीमध्ये "Taking Bull By Its Horns" अशी म्हण आहे. म्हणजे कोणतंही संकट आलं तरी मी सामना करायला तयार आहे. मार्केटमध्ये कोणताही चढउतार आला तरी माझी रिस्क घ्यायची तयारी आहे असा येथे अर्थ होतो. आणि म्हणूनच त्याचे द्योतक ह्या अर्थाने असा फोटो काढायची प्रथा आहे.
पानिपतात शेतकऱ्यांवर पोलीस लाठीमार करत असतील तर त्यात काहीही चूक नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांवर काय फुले उधळायची मग? मोदीद्वेष ठीक आहे. तो राजकीय असू शकेल पण म्हणून शत्रूदेश पाकिस्तानचा जयजयकार?
अश्या घोषणा देणाऱ्या हरामखोर शेतकऱ्यांना पोलिसांनी जागच्या जागी दांडके मारून त्यांचा पार्श्वभाग फुटेपर्यंत फोडले पाहिजे.
मुळात ते शेतकरी आहेत का? हा प्रश्न आहे. जो शेतकरी घाम गाळून ह्या भूमीचे संगोपन करतो तो ह्या भारतभूमीला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू शकत नाही.
महाराष्ट्रात शेतकरी दुर्दैवाने आत्महत्या करतात पण राष्ट्रविरोधी घोषणा देत नाहीत. पानिपत दिल्ली येथे जमलेले बांडगुळ शेतकरी नसून ज्यांनी CAA विरोधात देश विरोधी घोषणा दिल्या, दिल्लीत उसळलेल्या दंगलीचे माध्यम बनले ते शेतकरी असूच शकत नाहीत.
योगीजी मुंबईतली फिल्मसिटी उत्तर प्रदेशात उचलून घेऊन जायला नाही आलेयत मूर्खांनो. ते इथल्या लोकांनी खानाच्या ताब्यात दिलेल्या फिल्म इंडस्ट्रीला मुक्ती द्यायला आलेयत.
ज्यांना खानाच्या बॉलिवूड मध्ये राहायचंय त्यांनी खुशाल इकडेच राहावे. तिकडे निर्मिती होणाऱ्या चित्रपट, मालिकेत अजिबात काम करू नये. योगीजींना त्यांच्या राज्यात तिथल्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचाय. तुमच्या सारखं इथल्या लोकांच्या डोक्यावर बाहेरचे नाही बसवायचेयत.
ते त्यांच्या राज्याचा त्यांच्या राज्यातील जनतेचा विचार करतायत तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा..
आत्ताच्या मुंबईच्या फिल्मसिटीने काय दिले? हिंदु धर्मावर झोड घेणारे चित्रपट? देव, दैवत, संतांचे विडंबन करणारे चित्रपट?
#लव_जिहाद म्हणजे तुम्ही समजताय तसा आंतरधर्मीय विवाह अर्थात लव्ह मॅरेज नव्हे..!! जेव्हा मुलगा मुलगी तरुण वयात एकमेकांच्या 'खऱ्या' प्रेमात पडतात तेव्हा लग्नाआधी संस्कारित मुलगा व मुलगी दोघेही एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत.
लव्ह जिहाद मध्ये मात्र मुलगा मुली पासून त्याचे नाव, त्याचा धर्म, त्याची सर्वच आयडेंटिटी लपवतो. खोटे नाव सांगतो. तो अहिंदू आहे हे लपवतो. आणि लग्न झाल्यानंतर मात्र तिला लगेच स्वतःची खरी ओळख दाखवतो. इतकंच नव्हे तर मुलीला धर्म बदलायला संगतो.
अश्यावेळेस घरून पळून गेलेल्या मुलींना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय अनेक प्रकरणात अश्या लव्ह जिहादला बळी पडणारी हिंदू मुलगी त्या मुलाची दुसरी - तिसरी पत्नी असू शकते..