इतकी वर्ष औरंगाबाद होतं आणि आजही आहेच. पण नेहमीप्रमाणे आता निवडणूका आल्यायत. आणि नेहमीप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांचे शंभूजी महाराज प्रेम उमड़ उमड़कर वाहू लागलंय.
माझं प्रत्येक राजकीय पक्षाला आव्हान आहे, की त्यांनी निवडणूक जिंकून सत्ता स्थापन केल्यानंतर, महापौराची निवड झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत औरंगाबादचे संभाजी नगर करून दाखवावे. व असे नाही केल्यास स्वतःहून सत्ता सोडून द्यावी आणि उभ्या आयुष्यात संभाजी नगर महापालिका निवडणूक लढवू नये.
अशी शपथच म्हणा किंवा प्रतिज्ञा म्हणा निवडणुकांसाठी प्रचार करताना प्रत्येक प्रचार सभेत घ्यावी. (यासाठी तुमचा छापलेला वचननामा नकोय की जाहीरनामा नकोय.. )
आम्ही हिंदू दबावगट त्या पक्षाचा सर्व ताकदीनिशी प्रचार करू.
मात्र...
सत्ता स्थापनेच्या तीन महिन्यांच्या आत औरंगाबादचे संभाजी नगर करू न शकल्यास व प्रतिज्ञेप्रमाणे सत्ता न सोडल्यास त्या सत्ताधारी पक्षातील नेत्याच्या तोंडाला भर रस्त्यात काळे फासू. त्याचे टक्कल करू. त्याला गाढवावर बसवू..|
बोला.. कोण कोण राजकीय पक्ष तयार आहे? कोण आहे मर्दाचा बच्चा?
अन्यथा... केवळ निवडणुका आल्यायत म्हणून हिंदूंना भुलवण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची राजकीय, पक्षीय कळकळ दाखवणारी नाटकं बंद करा.. !!!
|| जय हिंदुराष्ट्र |
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
या देशात १०० हिंदू कोटी आहेत. पण त्यातले केक कापणारे, दर्ग्यावर माथा टेकणारे, ईद-ख्रिसमसला स्वतःचेच लग्न असल्यासारखे वागणारे किती आहेत? त्यातही हिंदुत्वनिष्ठ किती आहेत? त्यातही जात-पात, भाषा-प्रांत भेद मानणारे किती आहेत? त्यातही पक्षीय हिंदू किती आहेत?
त्यातही गट-तट असणारे हिंदू किती आहेत? त्यातही कर्माने हिंदू किती आहेत? त्यातही जमिनी स्तरावर कार्य करणारे हिंदू किती आहेत? त्यातही 'आम्ही मांडू तेच हिंदुत्व' असा अहंभाव असणारे हिंदू किती आहेत?
त्यातुन जे उरतात तेच प्रखर हिंदू... जे दर्ग्यावर माथा टेकायला जात नाहीत. केक कापत नाहीत. ईद ख्रिसमसला स्वतःचे लग्न असल्यासारखे नाचत नाहीत. जे जात, पात, भाषा, प्रांत भेद मानत नाहीत. ज्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या पक्षाच्या भूमिके प्रमाणे बदलत राहत नाही.
● ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम टप्प्याच्या सुरुवातीला हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते लाला मुन्शीराम अर्थात स्वामी श्रद्धानंद !
● ब्रिटिशांनी भारतीयांवर लादलेल्या रौलट अॅक्ट कायद्याच्या विरोधात दिल्लीत निघालेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व करणारे क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी !
● दिल्लीच्या जामा मशिदीत उभे राहून वेदमंत्रासह भाषण करणारे एकमेव वीर संन्यासी !
● मुसलमानधार्जिणी काँग्रेस सोडून हिंदु महासभेच्या स्थापनेत सहभागी होणारे हिंदू महासभाई !
● जवळपास ५ लक्ष धर्मांतरित रजपुतांना शुद्ध करून धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी कार्य करणारे हिंदू धर्माभिमानी !
आज स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ७० वर्षे उलटूनही हिंदुस्तानात अशी हजारो गाव-खेडी आहेत जिथे वीज उपलब्ध नाही.. लाखो लोकांना अंधारातच राहावे लागते. आजही देशात अनेक खेड्या पाड्यात १२ ते १८ तास लोड शेडिंग केले जाते. अश्या वेळेस लाल माकडांचे अंधानुकरण करणारी आणि -
त्या लाल रंगाची लागण झाल्याने स्वतःला गोरी समजणारी आपल्याच देशातली लाखो काळी-सावळी माकडं नाताळाच्या दिवसात घरा-घरात छोट्या छोट्या नकली प्लास्टिकच्या झाडांमध्ये रोषणाई करून वीज वाया घालवतील.. मोठ-मोठ्या मॉल्स मध्ये अवाढव्य, मोठमोठे ख्रिसमस ट्री सजवून त्यावर रोषणाई करतील.
दुकानाच्या डिस्प्ले विंडोमध्ये ख्रिसमस ट्री सजवून त्यावर रोषणाई करतील.
हिंदू सणांच्या वेळेस आवर्जून गळा काढणाऱ्या अनेक समाजसेवी संस्थापैकी दुर्दैवाने कोणतीच समाजसेवी संघटना विजेचा हा अपव्यय रोखण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही..
"काय भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हांस काय म्हणून??" #शिवप्रतापदिन
आजच्याच दिवशी शिवप्रभूंनी हिंदुद्वेष्ट्या अफजल्याचा वध केला.
फाडुनी अफजल उदर, बिचवा नखांनी
तुळजा भवानी पूजीली, अफजल शिरानी
आदर्श हाच गिरवा, वदते भवानी
संपवा समस्त रिपुंना, चिनी पाकिस्तानी
मारावयास जरी खान असंख्य आले
शिवबा अकंपित वधन्यास गेले
मारूनी खान अवघे, शिवबा अजिंक्य
शिवतेज देई आम्हा रणचण्डी एक
- गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
Yess.. Today is the Golden day of Maratha Empire. When "Chatrapati Shivaji Maharaj killed Afzal khan" who came here to destroy Hindavi Swarajya, Looted people, desecrated hindu sacred places, razed the statue of Hindu Goddess Bhavani.
आम्ही तुळशीचे शंभर फायदे सांगू. तुम्ही ख्रिसमसच्या झाडाचा एक तरी फायदा सांगा....
अंनिसने ख्रिस्ती लोकांना आवाहन करावे. आम्हीही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत ह्या उपक्रमात सहर्ष सहभागी होऊ.
● ३१ डिसेंबरच्या रात्री फटाके वाजवू नयेत. प्रदूषण वाढते. (आता तर कोरोना आहे. तुम्ही म्हणता तसा दिवाळीत होतो अगदी तसाच जाम त्रास होईल.)
● ३१ डिसेंबरला फटाके फोडणार नाही. कॉलनी कॉलनीत जाऊन लोकांना, लहान मुलांना शपथ घ्यायला लावावी.
● घरात, चर्चमध्ये मुबलक वीज असूनही मेणबत्या व्यर्थ जाळू नये. ज्या गावात, ज्या घरात वीज नाही त्यांना ह्या मेणबत्या द्याव्यात. त्यांच्या घरात निदान प्रकाश तरी पडेल.