भाजपवाले आतंकवाद्यांना पुरेसे पोषक. असे वातावरण तयार करत आहेत का??.#भाबडाप्रश्न
..
अंबानींच्या घराजवळ स्फोटकांची गाडी ठेवली त्या इंडियन मुजाहिदीन आतंकवादी संघटनेचा आतंकवादी दिल्ली येथील तिहार जेल मध्ये आहे. तो तिहार जेल मधून फोन करून सांगतो ही स्फोटके आम्ही ठेवली आहेत.
..
खरा मुद्दा हा आहे की तिहार जेलमध्ये इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या आतंकवाद्याकडे मोबाईल फोन जातोच कसा.??
दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या म्हणजे अमित शहाच्या अखत्यारीत येतात. या कांडामागे केंद्र सरकारचा काही हात आहे का??
कारण ही स्फोटके २ दिवस कारमध्ये राहून सुद्धा फुटली नाहीत. आता याचा तपास मुंबई पोलिसांतील क्राईमब्रांचचे अधिकारी व एन्काऊंटर स्पेशालिटी ज्यांनी अशा ६० ते ६५ आतंकवाद्यांचा एन्काऊंटर केला आहे ते सचिन वझे करत आहेत.
दुसरी गोष्ट ही कि जी स्फोटके अंबानींच्या घराजवळ भेटली ती स्फोटके नागपूरच्या सोलर एक्सप्लोसिव्ह या कारखान्यातील आहेत. आणि नागपूरमध्ये तर संघाचे कार्यालय आहे. विरोधी पक्ष नेता फडणवीस पण नागपूर मधून आहे.
त्यामुळे संशयाची सुई आपल्या कडे ऐवू नये म्हणून दुसऱ्यावर आरोप करणे हे भाजपचे पहिल्या पासूनचेच धोरण आहे. ३ दिवसापूर्वीच पश्चिम बंगाल मध्ये बॉम्ब बनवताना भाजपचे ५ कार्यकर्ते जखमी झालेत व २ मृत्युमुखी पडले आहेत.
पश्चिम बंगाल मध्ये भाजप जे बाँम्ब बनवत होते त्याचा स्फोट त्यांना कुठे करायचा होता?? हा प्रश्न उपलब्द होतो .
एक वर्ष झाले महाविकास आघाडीने महाराष्टात भाजपचे १०५ आमदार असून पण त्यांच्या तोंडातील सत्तेचा घास काढून घेतला आहे.
त्यात त्यामुळे केंद्रातील गुजराती मोदी व शहा हे गुजरात्यांना महाराष्ट्रात, मुंबईत फडणवीसला हाताशी धरून पूरक वातावरण तयार करत होते. महाराष्ट्रातील अनेक मोठया संस्था कंपन्या ह्या फडणवीस मुख्यमंत्री असताना मोदी शहानी त्याना हाताशी धरून गुजरात मध्ये शिफ्ट केल्या आहेत,
..
गेली एक वर्ष मुख्यमंत्री उद्दवजी ठाकरे असल्याने हे सर्व शक्य होईना व मुख्य मंत्री उद्धवजी यांची वाढती लोकप्रियता पाहता केंद्रातील व राज्यातील भाजपाच्या नेत्यांचा भविष्यात अंधकार दिसत असल्याने ते वैफल्य ग्रस्त होऊन काहीही बडबडत सुटले आहेत.
त्यामुळे हे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार घालवण्यासाठी जंग जंग पछाडले पण काहीही शक्य झाले नाही. त्यामुळे आता एकाच पर्याय उरला आहे तो म्हणजे केंद्रातील व राज्यातील भाजपवाले महाराष्ट्रात पाकिस्तानला व दाऊदला हाताशी धरून आतंकवादी हल्ले घडवून आणू शकतात.
२६/११ सारखा मोठा हल्ला घडवुन आणून या सरकारची बदनामी करून सरकार पाडण्याचा भाजपचा भविष्यतील डाव असू शकतो. कारण सत्तेत असताना भाजपचा एक मोठा मंत्री तो म्हणजे गिरीश महाजन हा डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नात हजेरी लावून आलेला आहे.
..
आता यात अडथळा येत असावा तो म्हणजे
सचिन वझे सारखा एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस दलात राहिला तर हे भाजपला महाराष्ट्रात आतंकवादी आणून स्फोट घडवणे शक्य होणार नाही. म्हणून अगोदर सचिन वझे यांची पोलीस दलातून विकेट काढून,
त्यांना हटवून पोलीस दलातील फडणवीसच्या (अगोदर मुख्यमंत्री व गृहमंत्री राहिल्याने) मर्जीतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे करणे शक्य होऊ शकते.
..
जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा स्फोटात देशाचे ४८ जवान मृत्यू मुखी पडले, पुलवामात स्फोट होणार आहे ही बातमी, स्फोट होण्याअगोदर ३ दिवस भाजपच्या पाळलेल्या #कुत्र्याला म्हणजे कुत्रकार अर्णब गोस्वामीला होती.
मुंबई पोलीस हे केंद्रातील सरकारचा #टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना, #टीआरपी घोटाळेबाज अर्णब गोस्वामीच्या व्हाट्सअँप चाट मधून ही माहिती समोर आलेली. ही महिती पुढे आणणारे हे सचिन वाझे हेच पोलीस अधिकारी आहेत,
त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक केलेला असताना, सुद्धा त्याला केंद्रातील सरकारने सुप्रीम कोर्टाच्या जज वर दबाव आणून बेल मिळवून दिली आहे. अर्बन गोस्वामी जर चौकशी साठी मुंबई पोलिसांच्या हातात लागला तर अश्या अनेक गुन्हयाची उकल होऊ शकते व
आपले बिंग फुटू शकते या भीतीने भाजपवाल्यानी अर्णबला कोर्टातून बेल मिळवून दिली आहे. याच पुलवामा स्फोटात स्फोटके पुरवणारा हा तेथील भाजपाचा कार्यकर्ता व माजी सरपंच होता. या पुलवामा हल्यात देशाचे ४८ जवान शाहिद झाले व ५० ते ६० जखमी झाले होते.
२ वर्ष झालीत पण पुलवामा स्फोटातील गुन्हेगार पकडले गेले नाहीत व पकडले सुद्धा जाणार नाही कारण त्या अर्णबच्या चाट वरून असे दिसते की भाजपने राजकीय फायदा मिवण्यासाठी हा हल्ला घडवून आणला असण्याची शक्यता अनेक जणांनी वर्तावली आहे.
भविष्यत भाजपावाले हे स्वतःला वाचवण्यासाठी अर्णब गोस्वामीला गायब करून त्याची आत्महत्या झाले आहे हे पण भासवू शकतात.
..
अर्णब गोस्वामी मुळे मराठी उद्योजक अन्वय नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. सुसाईड नोट मध्ये अर्नबचे नाव असतानाही,
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एका मराठी कुटुंबाला, महिलेला न्याय न देता ही केस दडपली आणि भाजपने पोसलेला गुन्हेगार परप्रांतीय अर्णब गोस्वामी माजत गेला.
..
त्याच प्रमाणे फडणवीस आता पण मराठी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या विरोधात जाऊन स्वतःचे बिंग फुटू नये म्हणून मनसुख हिरेन यांच्या पत्नीची ढाल पुढे करून बायांच्या आडून लढतोय. पण जेव्हा मराठी नाईक ताईंना न्याय द्यायचा होता तेव्हा मात्र अर्णब ला साथ दिली.
..
त्यामुळे मराठी पोलीस अधिकाऱ्याच्या सोबत उभे राहाचे की दगाबाज केंद्र सरकार, भाजप व खोटारड्या फडणवीस बरोबर उभे राहाचे ते तुमची ठरवा.

#मी_महाराष्ट्रासोबत
#IStandWithMumbaiPolice

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Saksham Kumar Shingade

Saksham Kumar Shingade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Saksham35690081

15 Mar
'संसद' में, ऐसा ‘स्वागत’ किसी ‘प्रधान मंत्री’ का भी नही हुआ जो ‘साहब कांशी राम ‘ का हुआ था ‘20 नवम्बर’, 1991
‘मान्यवर कांशी राम साहब’ ने ‘20 नवम्बर’, 1991 को प्रात : 11 बजे ‘संसद’ में उस समय ‘पहला कदम’ रखा जब ‘संसद’ में सभी सांसद सदस्य प्रवेश कर चुके थे /
संसद के ‘मुख्य द्वार’ पर जैसे ही ‘मान्यवर’ पहुंचे, तो सैकड़ों ‘पत्रकार’, ‘फोटो ग्राफर’ आदि ने उन्हें घेर लिया / कुछ देर ‘फोटोग्राफरों’ ने इतने फोटो खींचे की बिजली की सी ‘चका- चौंध’ होती रही /
इसके बाद संसद की ‘सीढियाँ’ चढ़ते हुए भी फोटोग्राफरों के फोटो खींचें जाने के कारण उन्हें हर सीढ़ी पर ‘रुक-रुक’ कर आगे बढ़ना पड़ रहा था / पत्रकारों की निगाह में भी अब तक सांसद तो बहुत ‘जीत’ कर आते रहे, किन्तु ‘कांशी राम साहब’ की ‘जीत के मायने’ ही कुछ और थे/
Read 7 tweets
15 Mar
"मान्यवर कांशीराम जी और उनके फटे कपड़े..."

बात उन दिनों की है, जब मान्यवर कांशीरामजी बहुजन समाज को संगठित करने के लिए फुले, शाहू, अम्बेडकर की विचारधारा को साथ लेकर संघर्ष कर रहे थे. उस समय उनके पास न पैसा था और न आय का कोई स्त्रोत.
किसी फकीर की भांति वे दर-बदर घूमते रहते थे. जब जहां शाम हो जाता वही पर ठिकाना बना लेते थे. जो भी साथ मिला उसके साथ घूमते थे. जिसके यहां जगह मिली वहां पर विश्राम कर लेते थे. उनकी अथक मेहनत जारी थी.
कभी कभार तो उन्हें भूखे रहना पड़ता था. जेब में दो चार रुपये पाए गये तो चौराहे पर लगी दुकान से भजियां या मुंगबड़े खाकर और उपर से दो गिलास पानी पीकर पेट की आग को बुझा लेते थे. कपड़े फटे रहते थे. पैर की चप्पल पूरी तरह घिस जाने पर भी बदली नहीं जाती थी.
Read 15 tweets
14 Mar
"कोरोना महामारी" का वैश्विक ज़ायोनी षडयंत्र (मराठी से रुपांतरित)

भाग 2

💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀

हालांकि यह शातिर साजिश अमेरिका से की जा रही है, लेकिन इसके पिछे छिपे मास्टरमाइंड कई जगहों पर तैनात हैं।
दुनिया के पिछे संयुक्त राज्य अमेरिका में जिओनिस्ट-यहूदी, इजरायल-यहूदी, साथ ही यूरोप में 13 यहूदी राजवंश और कुछ धनी कैथोलिक ईसाइयों का एक गुप्त समाज (Secret Society) है, जिसे इलुमिनाती (?) के रूप में भी जाना जाता है।
इस गुप्त समूह के सदस्य और एजेंट कई देशों के प्रमुख राजनेता, विचारक, व्यापारी, बैंकर, डॉक्टर, वैज्ञानिक, इंजीनियर, लेखक, विचारक, हथियार निर्माता, दवा निर्माता और प्रौद्योगिकी कंपनियां हैं।
Read 60 tweets
13 Mar
Sathiyo जय मूळनिवासी
Maharashtra के RMBKS तथा सहायोगी संघटन के सभी पदाधिकारी को सूचित किया जाता है की जो RMBKS के माध्यम से रिझर्व्हेशन इन प्रमोशन रद्द करणे का G R सरकार के द्वारा बनाया गया उसके विरोध मे 22 मार्च को काली फित लगाकर आंदोलन होणे वाला हैं ImageImage
उसको सफलकरणे के लिये ज्यादा से ज्यादा प्रचार प्रसार 17 मार्च 2021 तक कारना हैं. उस्के लिये
1. पत्रक का प्रचार प्रसार होना चाहिए
2.हर कार्यकर्ता पदाधिकारी क अपणी बात vdo मे रेकॉर्ड करके यूट्यूब फेसबुक, पर ज्यादा से वायरल करना चाहिए.
3. बहुजन समाज के अलग अलग संघटन हैं उन्से भी vdo बणाकर वायरल करना चाहिए
4. अलग अलग वर्तमान पत्र मे अपणेअपणेजिल्हाव तालुकामे आंदोलन की खबर देनी चाहिये
Read 4 tweets
13 Mar
कोरोना कुठे नाहीये ?
– Anand Shitole

👉 हरिद्वार ला कुंभ मेळ्यात नाहीये.
👉 शाही स्नानाला निघणाऱ्या मिरवणुकात नाहीये,
👉 बंगाल निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रचारात नाहीये,
👉 देशभरात राजकीय पक्षांच्या मेळाव्यात नाहीये,
सभांमध्ये कोरोना नाहीये,
👉 क्रिकेट स्टेडियम मध्ये कोरोना नाहीये,
👉 धार्मिक स्थळांवर, शोभायात्रेत कोरोना नाहीये.

मग कोरोना कुठे आहे ?

🤦शाळा कॉलेज क्लासेस सुरू करायला कोरोना आहे,
🤦लोक कामावर जायला लागली की कोरोना आहे,
🤦रोजगारासाठी धडपड करायला लागली की आहे,
🤦गाडी घ्यायची ऐपत नाही म्हणून रिक्षात दाटीवाटीने कामावर जाण्यात कोरोना आहे,
🤦पोटाची खळगी भरायला दुकान उघडली की कोरोना आहेच.
🤦घरातल्या माणसाच्या मौतीला जायला कोरोना आहे.
🤦पोटासाठी शेतकरी आंदोलन करायला लागले तर कोरोना आहे.
Read 5 tweets
12 Mar
मेंदू काढून टाकलेली नवी जमात देशासाठी अत्यंत धोकादायक !
"""""""""""""""""""""""""""""""""""
सध्या आपला भारत देश अतिशय भयानक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे.येणारा काळ हा नवीन पिढीसाठी अतिशय कठीण असून त्यांच्यासमोर जातीधर्माचे व्देषयुक्त वातावरण तयार करुन आपण काय मांडून ठेवत आहोत
याचे भान नसलेल्या लोकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे.कारण मेंदू काढून टाकलेल्या एका नव्या जमातीने सध्या आपला देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे.ज्या लोकांनी हा मेंदू गायब करण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षापासून अतिशय नियोजनपूर्वक राबविला आहे
ते लोक आपल्या कुटील खेळीत संपूर्णपणे यशस्वी झाले असून बहुसंख्य लोकांच्या मेंदूवर त्यांनी कब्जा मिळविला आहे.

मेंदू हा मानवी शरीराचा अत्यंत महत्वाचा घटक आहे.मानवी मेंदू हा खरे-खोटे,चांगले-वाईट यांची पडताळणी करीत असतो. चिकीत्सा, तपासणी, संशोधन करुन विचारपूर्वक मत व्यक्त करतो.
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!