*मुंबईला "बाई" व अहमदाबादला "मॅडम" बनवण्याचा कट !!🤔
गुजरात आज अख्खी मुंबईच तळाखाली घालत आहे.
● *मुंबई गुजरातची कधीच होणार नाही हे लक्षात आल्यावर मोदीनी मुंबईचे लचके तोडायला सुरवात केली आतापर्यंत हजारो कंपन्या राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग कार्यालये हलवली आहेत.*
● हे हलवण्यासाठी महाराष्ट्राचा अनाजी दत्तो म्हणजे फडणवीस वापरला आहे.
मुंबईचा विकास बंद करुन ती भकास बनवण्याचे षडयंत्र २०१४ पासुन सुरु झाले. अब्जावधीचा हिरे व्यापार केव्हाच गुजरातला ट्रान्सफर झाला आहे.हा मोदी सर्व आतंरराष्ट्रीय नेत्यांना मुंबई ऐवजी अहमदाबादलाच घेवून गेला आहे.
● *मुंबई महाराष्ट्राचीच नव्हेतर भारताची आर्थिक राजधानी आहे.*

ती ओळखच पुसुन टाकायची योजना कपटी मोदीने आखली आहे. त्याला महाराष्ट्रातले गद्दार साथी बनले आहेत. हेच सहन न झाल्यामुळे उद्धवाने गुजरात हिताचे प्रकल्प धडाधड बंद केले.
*म्हणुन तर चमच्यांचा तिळपापड होत आहे.*
● उद्धवाचे सरकार पाडण्यासाठी सध्या रंभा उर्वशी कामाला लावल्या आहेत. त्या यशस्वी होण्यासाठी काही मुरळ्या सोडल्या आहेत.
*पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे ज्याने औरंग्याची कबर इथे खोदली हे गुजरातच्या बेण्याने विसरू नये.*

● मित्रांनो मुंबई महाराष्ट्राची शान आहे कायमची भाकर आहे.
● दोन कोटी नोकऱ्या देणारे कावळे गायब झाले पण उद्धवाने मेगा भरती सुरु केली. राज्याचे करोडो रूपये मोदीने बुडवले तरी राज्याला सक्षम आरोग्य सेवा पुरवली कोविडमुळे राज्य आर्थिक संकटात असताना देखिल पगार वेळेवरच केला.
बीड जिल्ह्याचा मासिक पगार १७९ कोटी आहे आणि बीड जिल्ह्याचे महसुली वार्षिक उत्पन्न केवळ १७२ कोटी आहे

● मुंबई कमकुवत झाली तर महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा पगार देखिल करु शकणार नाही.

● जर अनाजी दत्तोची पिलावळ पुन्हा सत्तेत आली तर अख्ख्या महाराष्ट्राचा शनिशिंगणापुर होईल हे नक्की.
● मुंबईला भिकारी बनवण्याचे अमित अब्दालीचे स्वप्न धुळिस मिळवण्याची गरज आहे.

■ *मोदी हा भारताचा नाही गुजरातचा पंतप्रधान आहे.*
ओबामा आणला गुजरातला नेला, ट्रंप आणला गुजरातला नेला, शिजो अंबे आला गुजरातला नेला, चीनचं अध्यक्ष आणलं अहमदाबादेत नेलं.या आधि असं कधीच झालं नाही.
जगातील नेत्यांनी कायम मुंबई पसंत केलेली आहे अन् हे शकुनी त्यांना हिंडीबेकडे घेवून जातं आहेत.

■ आज महाराष्ट्रात कोणताच कारखाना प्रोजेक्ट योजना सुरु होऊच नयेत हे कटाक्षाने पाळले जाते आहे.

● उद्धव आल्याने अनाजी दत्तो सारख्या देशद्रोह्यांची पंचायत झाली आहे
* सोन्याची कोबंडी उद्धवाच्या हातात यामुळे या लुटारूना दिल्ली सोडून गल्लीत बोबंलत फिरायची वेळ आल्याने फडफड चालु आहे.

●मराठी माणसांनो...गद्दारांचा सुळसुळांट घराघरांत वाढला आहे.त्यांना धडा शिकवण्याची अत्यंत गरज आहे.✍️
➖➖➖➖
फक्त वाचू नका..!!
विचारही करा..!!
BY @d590NMx8dstLnQv

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with भिकु 👇

भिकु 👇 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @x_Immortal_Soul

18 Mar
Is #SachinVaze being trapped.?
सचिन वाझें ना अडकवल जातंय..?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा घराबाहेर जिलेटीन चा कांड्या असलेली स्कॉर्पिओ 25 फेब्रुवारी ला मिळाली त्यासोबतच धमकी असलेले पत्र देखील मिळाले. मनसुख हिरेन यांच्या नावावर हि गाडी होती.सुरुवातीला याची चर्चा कमी झाली Image
पण योगायोग तो काय पहा ..!! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सचिन वाझे आणि हिरेन यांचात संभाषनाचा CDR आपल्याला मिळाल्याचा दावा केला,अगदी तेव्हाच हिरेन चा मृतदेह कळवा खाडीत मिळाला.आधी कसलाच संशय नसलेल्या हिरेन यांचा पत्नीला देखील वाझे यांच्यावर संशय यायला लागला.. Image
सचीन वाझे यांची थोडी पार्श्वभूमी..

90 चा दशकात अंडरवर्ल्ड ची मुंबई वर घट्ट पकड होती 95 साली युतीची सत्ता आली राज्यकर्त्यांचे धोरण हे गुन्हेगारी व दहशत संपवणे असल्यामुळे अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले गेले.एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट प्रदीप शर्मा यांचा नेतृत्वात वाझेंनी काम केले Image
Read 10 tweets
2 Mar
#Mansi_soni गोष्ट 2005 ची ज्यावेळी #NarendraModi गुजरात चे CM होते. प्रदीप शर्मा हे त्यावेळी कच्छ चे कलेक्टर होते तिथे एका इमारतीचे आणि बागेचे नूतनीकरण करायचे होते.एका मुलीला हे काम दिले गेले IAS शर्मा हे NM सोबत काम करत होते काम पूर्ण झाले 27 जानेवारी ला ह्या कामाचे उदघाटन झाले
मुलीच्या चांगल्या कामाबद्दल IAS शर्मा यांनी त्यामुलीची ओळख मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना करून दिली.मुलगी दिसायला सुंदर, हुशार कुशल आणि तरबेज होती पेशाने आर्किटेक्ट होती.इथेच ब्रह्मचारी त्या मुलीवर भाळले आधी ई-मेल ची देवाणघेवाण ही सरकारी ई-मेल वरून झाली.
नंतर स्वतंत्र ई-मेल खाते हे NM यांनी खोलायला सांगितले हा प्रवास पुढे मोबाईल नंबर ची देवाण घेवाण मधे झाला.आधी ई-मेल आणि नंतर स्वतंत्र मोबाईल फोन हे फक्त आणि फक्त मोदी यांना फोन मेसेज करण्यासाठी ठेवले गेले इथून हा सिलसिला चालू झाला.
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!