#होळी_सणाचा_खरा_मूलनिवासी_इतिहास* #Bग्रेडी_चष्म्यातुन...
भौऊजन-मुळविनाशी बंधूंनो (आणि बंधूंच्या भगिनींनो,)
आज 'होळी' अर्थात् जगातील पहीले 'फायरप्रुफ जॅकेट' बनवणारी 'राजकुमारी होलका' यांचा हौतात्म्यदिन.
😔
पुरातन काळात 'बॉम्बसेल्फ' नांवाचे एक विशाल व समृद्ध राज्य होते.
सुप्रसिद्ध विज्ञानवादी आधूनिक शहर 'ढम्मनगर' ही त्या राज्याची राजधानी होती.
बॉम्बसेल्फ राज्यातल्या मुळविनाशी लोकांना 'बॉम्बसेल्फी' म्हटले जाई. त्या महान राज्याचे स्वामी होते 'सम्राट हिरण्यकासपू महाराज'.
त्यांच्या बहिण 'राजकुमारी होलका' ह्या एक प्रचंड शुर, विद्वान आणि राजकारण
धुरंधर 'महिला शास्त्रज्ञ' होत्या.
(संदर्भग्रंथ :- 'होलकाची आई' लेखक :- श्री येडे गुरूजी. किंमत :- दिड-दमडी)
😊😊😊
.
परंतू नुकत्याच 'युरेशिया' मधून आलेल्या 'मणूवादी आर्यन' जमातीतील लूटारू लोकांंनी 'सम्राट हिरण्यकासपु महाराज' यांच्या बॉम्बसेल्फ राज्यातील मुळविनाशी बॉम्बसेल्फी
प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली होती. ते मुळविनाशी लोकांची घरे पेटवुन देत.आग लावण्याकरता ते जे साधन वापरत त्याला ते 'आग्नेयास्त्र' म्हणत(मुळात आग्नेयास्त्राचा शोध पुरातन काळातल्या मुळविनाशी शास्त्रज्ञांनी 'ढम्मनगर'च्या सुप्रसिद्ध ईज्ञानवादी आधूनिक 'ढम्मप्रयोगशाळेत' लावला होता
परंतू लुटारू मणूवादी आर्यन लोकांनी ते चोरून नेलं.)
😏😏😏
या आग्नेयास्त्राचा सामना करायची जबाबदारी हिरण्यकासपु महाराजांनी आपली बहीण 'राजकुमारी होलका' यांच्यावर सोपवली. राजकुमारी होलका यांनी आफ्रिकेतील 'बरमदेव' नांवाच्या आपल्या शास्त्रज्ञ पुर्वजांना बोलवून घेतले.
हे 'बरमदेव शास्त्रज्ञ' मध्य आफ्रिकेतील युगांडा, रवांडा, बुबुंद्री किंवा घाणा या आपल्या मुळविनाश्यांच्या मुळस्थानाचे रहिवाशी होते. त्यांच्या मदतीने राजकुमारी होलका यांनी झाडाची पाने, गवत, लाख, राळ, मेण इ. साहित्य वापरून एक 'फायरप्रुफ जॅकेट' बनवले.
मणूवादी आर्यनांनी कुठेही आग लावल्यास त्या ठिकाणी मदतीसाठी राजकुमारी होलका यांना त्वरित पोचता यावं म्हणुन महान मुळविनाशी वैज्ञानिक 'डॉक्टर जयकाल'
('शक्तिमान' या मणूवादी मालिकेत मणूवादी आर्यन लोकांनी त्यांची खुपच बदनामी केली आहे.) यांनी गोल-गोल फिरून एका ठिकाणावरून दूसरीकडे
जाणारे 'चक्री-उडन-खटोला' नांवाचे गोल-गोल फिरत जाण्याचे तंत्रज्ञान असलेले यंत्र बनवुन दिले.
(पुढे 'शक्तिमान' मालिकेतल्या नायकाने ते यंत्र चोरून नेले.)
😫😫😫
'फायरप्रुफ जैकेट' आणि 'चक्री-उडन-खटोला या दोन आधूनिक साधनांच्या साह्याने राजकुमारी होलका यांनी मणूवादी आर्यनांच्या
आग्नेयास्त्रापासून मुळविनाशी बॉम्बसेल्फी बांधवांचे रक्षण केले. मणूवाद्यांनी कुठेही आग लावल्यावर राजकुमारी होलका 'फायरप्रुफ जॅकेट' घालून गोल-गोल फिरत आग लावलेल्या जागी जाऊन लोकांची सुटका करीत.
(संदर्भग्रंथ :- 'ढम्मनगर ची लढाई' लेखक :- भोगपुरूष डूक्करोत्तम येडेकर. किंमत :- 2 पैसे)
राजकुमारी होलका यांच्या पराक्रमाने 'कपटी मणूवादी आर्यन' घाबरले व त्यांनी सभा घेतली. 'नारसिंग' नावाचा मनुवादी आर्यन या सभेचा अध्यक्ष होता. त्याने होलका व हिरण्यकासपु यांना संपवण्याचा विडा उचलला.
(असाच विडा हजारो वर्षानंतर वैजापुरात अफजलखानाने उचलला होता. यावरून हे सिद्ध होतं
की अफजलखान सुद्धा एक मणूवादी आर्यनच होता. त्याचं खरं नाव 'अफजलपंत खानोळे' असं होतं)
नारसिंगाने महाराज हिरण्यकासपु यांचे सुपुत्र 'राजकुमार परलाद' यांच्याशी 'फेसबुक' आणि 'वाट्सएपवर' मैत्री केली. हळुहळु ती मैत्री इतकी वाढली की राजकुमार परलाद नारसिंगाच्या वैचारिक गुलामगिरीत कैद झाले
मग नारसिंगाने पुढची चाल खेळली. परलादाला सांगून त्याने ते फायरप्रुफ जॅकेट बदलले. खऱ्या फायरप्रुफ जॅकेटच्या जागी एक साखरेच्या हारगाठींनी बनवलेलं व लगेच पेट घेणारं 'फायरब्रॅण्ड जॅकेट' ठेवलं. इकडे नारसिंगाचा वॉट्सएप म्यासेज मिळताच मणूवादी आर्यनांनी 'ढम्मनगर' शहराला आग लावली.
कर्तव्यपरायण राजकुमारी होलका ते मणूवाद्यांनी बदललेलं साखरेच्या हारगाठींनी बनवलेलं जॅकेट घालून गोल-गोल फिरत त्या ठिकाणी पोहचल्या एका पेटत्या घरात त्यांना काही मुळविनाशी बांधव हातभट्टीची मोहाडी प्राशन करत असताना दिसले. ते पाहून राजकुमारी होलका यांना बरेच दिवस घसा कोरडा असल्याचे
जाणवले.त्या गोलगोल फिरत त्या पेटत्या घरात घुसल्या. घश्याची आग विझवण्यासाठी त्यांनी हातभट्टीचं पुर्ण मडकं तोंडात ओतून घेतलं. पण त्या मडक्यातली हातभट्टीची मोहाडी काही प्रमाणात त्यांच्या 'फायरब्रॅण्ड जॅकेटवर' सांडली होती. ही वेळ साधून मुळविनाश्यांच्या वेशातल्या त्या कपटी मनुवादी
आर्यनांनी पेटतं छत राजकुमारी होलका यांच्या अंगावर ढकलून दिलं. त्यामुळे त्या 'फायरब्रॅण्ड जॅकेटने' पेट घेतला. व त्या आगीत जळून राजकुमारी होलका हुतात्मा झाल्या.
राजकुमारी होलका आगीत भस्मसात होत असतांना मणूवादी आर्यनांनी तिच्याभोवती वाळकी लाकडं रचुन गोल रिंगण केलं आणि त्याला पेटवुन
त्याभोवती फेर धरून अत्यानंदाने ठो-ठो बोंबा मारून विभत्स आरोळ्या ठोकीत नाचु लागले. दूसऱ्या दिवशी सकाळी राजकुमारी होलका भस्म झालेल्या ठिकाणची राख उचलुन एकमेकांना फासुन परत एकदा आनंदोत्सव साजरा केला. काही अतिउत्साही मंडळींनी त्या राखेत पाणी मिसळून त्या मिश्रणाने एकमेकांना रंगवण्यास
सुरवात केली. तसेच हा उत्सव दरवर्षी पाच दिवसापर्यंत साजरा करण्याचे ठरवले गेले.
अशाप्रकारे 'होलका-दहन' आणि 'भांगपंचमी' या मणूवादी उत्सवाची सुरवात झाली. कालांतराने मणूवाद्यांनी त्याचे नामकरण 'होलिका दहन' आणि 'रंगपंचमी' असे केले. तसेच इरसाल ऐतिहासिक पात्रांची खरी नांवे बदलून
स्वत:च्या सोयीप्रमाणे ठेवलीत.
(संदर्भ :- 'होळीचा खरा पिवळा इतिहास' लेखक :- इतिहास्य संशोधक 'मतिमंद गरीब भोकाटे' उर्फ चिमंत क्वार्टरटाके किंमत :- फुटकी कवडी)
😃😃😃
होळी सणाचा हा खरा इतिहास जास्तीत-जास्त शेयर करून आमच्या मुळविनाशी भौऊजन बांधवांपर्यंत पोचवावा. ही नम्र विनंती
🙏🙏🙏
जय चपटी
जय देशी
जय मुळविनाशी
आन्
मणूवादी आर्यन मात्र यूरेशी!!!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ख्वाजा युनूस नेमका कोण होता,कसा होता
तो पळून गेला,कस्टडीत मारला गेला आणि त्याला बेपत्ता घोषित केले गेले
तो दोषी होता की निर्दोष होता
ह्याबद्दल मला तितकीशी माहिती नाही
पण मला "नवाकाळ" ची त्यावेळची हेडलाइन अजून नजरेसमोर आहे
"ख्वाजा युनूस प्रकरणात एन्काऊंटर एक्का सचिन वाझे गिरफ्तार"
ख्वाजा च्या आत्मा आज कर्मफळाचा सिद्धांत मानू लागला असेल
भले इस्लामी विचारधारा हे असले महान सिद्धांत वगैरे काही मानत नाही
त्यांचा आत्मा (रुह)ही शरीराबरोबर कबरीत रहातो कयामत च्या दिवशी होणाऱ्या आखरी नमाज आणि आखरी हिसाब च्या वेळी सशरीर कबरीबाहेर येऊन जन्नत की जहन्नूम चा फैसला घेतो
ह्यावरून 1 सहजपणे मनात प्रश्न आला
सशरीर बाहेर येणार म्हणजे "रुह" ही येणार
आणि कयामत तर अजून आलेली नाही केव्हा येणार हे ही कुणालाही माहिती नाही
1 भाबडा प्रश्न येतो मनात
एकाच कबरीत कालांतराने बरेच मृतदेह गाडले जातात,भले तिथे अगोदरच कोण असेल गाडलेला, कालांतराने सगळं शरीर मातीत
२०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये योग्य ते बदल करण्याचे प्रयत्न झाले नाहीत, अशी माझ्या सारख्या असंख्य लोकांची गेली सहा वर्षे तक्रार होती. 'हिंदुत्ववादी किंवा संघ परिवाराची मते पाठ्यपुस्तकांत डोकावू लागली आहेत'
असं जरी कोणी किती बोंबलंत बसलं तरी घंटा फरक पडत नाही, पण डावे व सेक्युलर लोकांचा अजेंडा राबवण्यासाठी शिक्षण यंत्रणेचा वापर थांबणे आवश्यक आहे हे सांगून आम्ही दमलो होतो. मोदी सरकारने आता याची दखल घेऊन काही महत्त्वाचे बदल यात केले आहेत आणि लिब्रांडू जमातीचा बीपी यामुळे वाढणार आहे,
यूजीसीने पदवी शिक्षणासाठी नव्याने तयार केलेल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात हिंदू पुराणे व धार्मिक साहित्याला स्थान देण्यात आले असून, मुस्लिम राजवटीला दिलेले फालतू महत्त्व कमी करण्यात आले आहे!
फालतू इतिहासकार आर.एस.शर्मा, इरफान हबीब यांची पुस्तके संदर्भ म्हणून आता वापरता येणार नाहीत
म्हणूनच तर
ही तडफड सत्तेसाठी नक्कीच नाही
राजकीय आयुष्याच्या उतारवयात स्वतःला वाचवण्याची ही तगमग आहे
पण वेळ तेंव्हाच निघून गेली होती जेंव्हा अलिबाग च्या चिंतन शिबिरात हिंदू दहशतवादाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.
कोण काहीही व कसाही विचार करू देत
भगवा आतंकवादी हा शब्द भले ह्याचं
अपत्य नसेल पण सुरुवात मात्र ह्यानेच करून दिली,आणि इतरेजनांना सत्तासुंदरी कायमस्वरूपी हातात ठेवण्यासाठी 1 नवीन मार्ग उपलब्ध करून दिला,नंतर काँग्रेस ने त्या भगव्या आतंकवादाच्या शिरपेचात अजून 1 तुरा चढवला.
"कम्युनल हिंसा बिल" भले हे बिल BJP ने पास होऊ दिले नाही,पण काँग्रेसला बळ आले
होते की आपण वाकड्याच्या 4 पावले पुढे टाकली
पण ह्या राक्षसांना कुठे माहिती होते की
हिंदूंना त्यांच्याच मातृभूमीत आतंकवादी ठरवून किंवा ठरवण्याचा प्रयत्न करून स्वतःच्याच ताबूत मध्ये शेवटचा खिळा स्वतःच्याच हाताने ठोकतोय
त्यांना कुठे माहिती होते की नियतीने त्यांच्या ह्या मनसुब्यावर
पूर्व मुख्यमंत्री जयललिता ने सन 2002 में तमिलनाडु में धर्मान्तरण विरोध बिल लागु किया था। इस विधेयक के अंतर्गत किसी भी प्रकार के प्रलोभन अथवा दबाव में कोई किसी का धर्मान्तरण करता हैं। तो वह दंडनीय होगा एवं उसमें सजा का भी प्रावधान होगा।
स्वाभाविक रूप से धर्मान्तरण विधेयक का सबसे अधिक विरोध ईसाई मिशनरी ने करना था। तत्कालीन विपक्षी पार्टियों DMK एवं कांग्रेस द्वारा जयललिता के इस कदम का पुरजोर विरोध किया गया। उनका लक्ष्य ईसाई, मुसलमानों, कम्युनिस्ट आदि को इस विधेयक के विरोध में संगठित करना था। जबकि जयललिता का
लक्ष्य इस विधेयक के समर्थन में हिन्दू वोटबैंक को संगठित करना था। इस विधेयक के समर्थन में विधान सभा में जयललिता ने महात्मा गाँधी द्वारा ईसाई धर्मान्तरण के विरोध में दिए गए वक्तव्यो को भी पक्ष में प्रस्तुत किया था। जिसके विरोध में कांग्रेस पार्टी DMK के साथ में खड़ी थी।
कभी गुजरात सिर्फ में भारत ही नहीं बल्कि एशिया का सबसे सूखा प्रदेश माना जाता था।
उसमें कच्छ तो एकदम सूखा था।कच्छ के तमाम लोग अपनी मातृभूमि को छोड़कर भारत ही नहीं बल्कि दुनिया के दूसरे देशों में बसने को मजबूर हो गए थे क्योंकि इंसान के लिए पानी की सबसे मूलभूत जरूरत होती है।
सौराष्ट्र का भी हालत ऐसा ही था वहां भी पानी बिल्कुल नहीं था।
गुजरात से होकर सिर्फ नर्मदा नदी ही एकमात्र ऐसी नदी थी जो हर वक्त पानी से भरी रहती थी लेकिन यह गुजरात में बहुत कम दूरी तय करती है और गुजरात में भरूच के पास समुद्र में जा कर समाती है।
आजादी के बाद से ही गुजरात में नर्मदा नदी पर डैम बनाने का सपना सरदार वल्लभ भाई पटेल ने देखा था और सरदार वल्लभ भाई पटेल ने नर्मदा पर बांध बनाने की मंजूरी दी।लेकिन कुछ सालों बाद सरदार वल्लभभाई पटेल का निधन हो गया।
केंद्र में कांग्रेस और लगभग पूरे भारत में कांग्रेस की सरकार होने के
यह बंग्लादेश की तस्वीर है। जहाँ भारत का यह बुजुर्ग प्रधानमंत्री चुपचाप बदलते युग की तस्वीर बना बैठा है। हाथ जोड़ कर, नतमस्तक हो कर।भारत के इस हिस्से को अलग करने के लिए डायरेक्ट एक्शन के नाम पर कभी जिन्ना ने लाखों हिन्दुओं को निर्दयता से मरवा दिया था, और असंख्य माताओं के
साथ क्रूरतम अत्याचार किया था। यह वही बंग्लादेश है, जहाँ महीने भर पहले ही हिन्दुओं के एक पूरे गाँव को फूँक दिया गया था। वही बंग्लादेश जहाँ 1992 में हिन्दुओं के साथ एक बार फिर 1947 वाली क्रूर कहानी दुहराई गयी थी। जिस बंगलादेश से अबतक केवल मन्दिर तोड़े जाने तोड़े की खबर आती थी
आज उसी भूभाग पर हमारे घर का यह बुजुर्ग चुपचाप माँ तारा की पूजा कर रहा है। इस खबर का अर्थ समझ रहे हैं आप? युग इसी तरह बदलता है।
आप महसूस कर सकते हों तो महसूस कीजिये इस बदलाव को, मैं सुन पा रहा हूँ उस मंदिर में गाये जा रहे मन्त्रों की ध्वनि!