काल मुंबई पोलिसांनी एका डिस्ट्रिब्युटर ला 50000 रेमडीसवीर इंजेक्शन प्रकरणी चौकशीला बोलवले. तेव्हा तिथे खुद्द फडणवीस आणि दरेकर हे देखील प्रकट झाले. इतकी तत्परता तेही एका व्यापाऱ्यासाठी.
चला आता बाकीच्या गोष्टी पाहू. आधी हा विडिओ पहा.
1) केंद्र सरकारच्या नियमानुसार कोणालाही 👇
या इंजेक्शनचा साठा करता येत नाही.
2) राज्य व केंद्र सरकार सोडून इतर कोणीही हे डिस्ट्रिब्युट करू शकत नाही.
3) केंद्र सरकारचा नियम पायदळी तुडवला जात आहे.
4) 4.75 कोटी च्या इंजेक्शन ची माहिती मेडिकल संस्था, केंद्र आणि राज्याला त्या व्यापाऱ्याने दिली होती का?
5) इतका मोठा साठा 👇
जमा करण्याचं कारण काय?
6) फडणवीस आणि भाजपाला कायद्याने ते इंजेक्शन घेऊन वितरित करण्याचे स्पेशल अधिकार केंद्राने(मोदी) दिले आहेत का?
7) सदर विडिओ मध्ये फडणवीस स्वतः कबूल करत आहेत की ते इंजेक्शन आम्हाला द्यायला आणले होते,मग त्यांना का नाही बुक केले?
8) त्या व्यापाऱ्याला काळाबाजार👇
करायचा होता का?
9) फडणवीस यांनी इतकी तत्परता दाखवण्याच कारण काय?
10) आजकाल एखाद्याकडे 2 जरी रेमडीसवीर आढळले तरी त्याच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना जेल मध्ये जावं लागत आहे. अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत. मग यांच्यावर कारवाई का नाही?
अशी एक ना अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर फडणवीस 👇
आणि भाजपाला द्यावीच लागतील.
केंद्राचा कायदा पायदळी तुडवणारी व्यक्तीवर कारवाई व्हायला पाहिजे का नको?
@OfficeofUT @bb_thorat @AjitPawarSpeaks

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Adv Anand Dasa

Adv Anand Dasa Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Anand_Dasa88

21 Jan
आज कृषी कायद्यावर सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्या भूमिकेबद्दल बोलतोय.
गंभीर मुद्दा आहे, नेहमीप्रमाणे आपण नक्की वाचाल अशी आशा 🙏

1) केंद्र सरकारने ज्यावेळी हे कायदे केले त्यावेळी त्यांनी कोणाशीही चर्चा केली नाही. कायदे स्थायी समितीकडे पाठवणे अपेक्षित होते. कोरोनकाळात 👇
घाईघाईत कायदे पास केले. त्यानंतर संसदेत चर्चा नाही. कायदे आणायच्या अगोदर कोणत्या शेतकरी संघटनेशी चर्चा न केल्याची माहिती RTI खाली आहे.
हा अंबानी अदानी या शेतकऱ्यांशी चर्चा केली असेल तर माहित नाही.

2) मुळात कृषी हा विषय राज्य सरकारशी संबंधित आहे. त्यामध्ये केंद्र हस्तक्षेप करू 👇
शकत नाही. तरी देखील त्यांनी कायदे बनवले.

3) मग आंदोलन सुरु झाले. मग शेतकऱ्यांना अडवण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली, पाण्याचे फवारे मारले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जसे काय हे आतंकवादी आहेत. त्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी, चीन एजेंट म्हणून संबोधले.
Read 8 tweets
1 Jan
200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली.

350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदींनी तोच गॅस 700 रुपयांना करून आमची लूट थांबवली.
पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.

पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही काँग्रेसने देशाला लुटले असे लोक म्हणायचे.
आता व्यापारी वर्ग चोरी करत होता म्हणून 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली.
Read 9 tweets
31 Dec 20
खरंच हिंदू धोक्यात आला आहे का?
तर त्याच उत्तर "होय" असं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भक्तांनी जास्त खुश होण्याचे कारण नाही.
धागा वाचा 👇
1) नोटबंदी - नोटबंदी चे फायदे मोदीजींनी भरपूर सांगितले होते. 50 दिवस मागितले.
त्यानंतर अजून भाजपाला नोटबंदीचे फायदे सांगता आले नाहीत.👇
नोटबंदी मुळे आतंकवाद, काळा पैसा बाहेर येणार होता. प्रत्यक्षात तसें घडले का? याचा विचार प्रत्येकाने करावा.
याउलट नोटबंदी फसली त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आणि त्याचा फटका जनतेला बसला.
अनेकांनी या दरम्यान आपले पैसे गमावले, नातेवाईक गमावले, उद्योग धंदे बंद पडले, रोजगार गेले 👇
याचा फटका जनतेला झाला. त्यात सगळ्यात जास्त हिंदू होते. हे हिंदुने विसरू नये.
म्हणून खरंच 2014 नंतर हिंदू धोक्यात आला.

2) अर्थव्यवस्था -अर्थव्यवस्था बुडाली याच सर्व श्रेय मोदींना जात. हे कोणीच नाकारू शकत नाही.अर्थव्यवस्था डुबायला फक्त आणि फक्त मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत.👇
Read 9 tweets
27 Dec 20
खरा पप्पू कोण?
यावर हा धागा आहे. नक्की वाचा 👇
आदरणीय @narendramodi यांनी PM पदाची सूत्र 2014 ला हातात घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे कसे चुकीचे आहेत हे आदरणीय @RahulGandhi यांनी वेळोवेळी सांगितले.
भाजपा व त्यांच्या IT सेल ने राहुल हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी👇
पूर्ण ताकद लावली. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ तोडून जगासमोर आणले आणि त्यांना पप्पू ठरवण्यासाठी एक रान पेटवलं.
पण राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांनी या सर्वांचा सामना केला आणि मोदी सरकारचे निर्णय कसे चुकीचे आहेत हे कोणत्याही कारवाईला न घाबरता मांडले.
मोदी सरकारने जे निर्णय घेतले,👇
त्यावर राहुल गांधी यांनी कसा विरोध केला आणि पुढे त्या निर्णयामुळे देशाला कसे नुकसान होऊ शकते हे देखील सांगितले.
1) नोटबंदी - ज्यावेळी नोटबंदी केली त्यावेळी सर्वांनी मास्टरस्ट्रोक म्हणून मोदींची तारीफ केली. आपण सर्व होतो त्यात. काला धन, आतंकवाद इ संपणार म्हणून मोदींनी सांगितले.👇
Read 14 tweets
22 Dec 20
आदरणीय @narendramodi आपणास पत्रास कारण की,
नमस्कार,
आपल्याशी कृषी कायद्याच्या बाबतीत बोलण्यासाठीचा हा अट्टहास. सांभाळून घ्या जास्त बोललो तर.
कृषी कायदे चांगले आहेत असं आपण सांगत आहात. जनतेचा आपल्यावर विश्वास का नाही याचा कधी विचार केला का आपण?
कारणे👇
1) नोटबंदी - अचानक केलेली
👇
नोटबंदी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. रांगेत थांबणे लोक विसरली नाहीत.रांगेत मृत्यू झालेले विसरले नाहीत.नोटबंदी लोकांचे झालेले हाल आपल्याला दिसले नाहीत. नोटबंदीत आपण 50 दिवस मागितले,त्यानंतर आपण त्याचे फायदे सांगणार होता.अजून त्याचे फायदे आपण सांगितले नाही.आतंकवाद कमी झाला नाही.👇
2) पेट्रोल डिझेल -मनमोहन यांच सरकार होत तेव्हा कच्च तेल 140 डॉलर होत तरी तेव्हा पेट्रोल 70 ने मिळत होत.
पण तुम्ही आल्यापासून कच्च तेल 50 डॉलर पर्यंत खाली आले तरी पेट्रोल 90 पर्यंत गेल.
नक्की काय जादू केली तुम्ही?कळायला काही मार्ग नाही.स्वस्तात देणार म्हणून तुम्ही सत्तेत आला ना.👇
Read 17 tweets
20 Dec 20
मित्रांनो आपण 21 व्या शतकात राहतो. आज जग खूप पुढे गेले आहे. भारत देश पण तितकाच पुढे आहे. भारताला पुढे नेण्यात @INCIndia चे योगदान खूप आहे. आजचे सत्ताधारी देशाला धर्माच्या विळख्यात अडकू पाहत आहेत.
भारतीयांनो एक विचार करा, तुम्ही हिंदू मुस्लिम धर्म इतिहास या गोष्टीवर चर्चा केली 👇
तर तुमचे पोट भरणार आहे का?
या लोकांना तेच हवंय. तुम्ही जितका वेळ यात गुंतून पडाल तोपर्यंत तुम्ही त्यांना विकासावर प्रश्न विचारणार नाही. हे त्यांना ठाऊक आहे.
म्हणून आपण किती गुंतायचे बघा. आज 6 वर्षातल्या कामगिरीवर चर्चा होणे अपेक्षित असताना हे कट्टर वादावार चर्चा करतात यातच 👇
सगळं आलं.
स्मार्ट सिटी, 2 करोड नोकऱ्या, काला धन, पेट्रोल डिझेल, महागाई, शेतकरी, GST, अर्थव्यवस्था, छोटे उद्योगधंदे बंद, चीन अतिक्रमण, कायदा सुव्यवस्था यावर थ्रेड अपेक्षित आहेत.
मी @malhar_pandey @rohan_mutha @TheDarkLorrd अरविंद जोशी @gpekmaratha @Liberal_India1 @fu_baifu तसेच👇
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!