ऋषी
हा विषय वेगळाच आहे,पण ह्याला रिलिजियस अँगल दिला गेलाय.
यहुदी अथवा इस्लाम असा काहीही विषय नव्हता
फक्त 28 कुटुंबे त्या मशिदीच्या परिसरात रहात होती
त्या संदर्भात हा विषय होता,आणि तो ताणला गेला
म्हणून इस्रायल ने नमाजसाठी 10 K लोकांना परवानगी दिली होती,आणि ह्यांनी
काहीतरी करायचंच ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर दगडी चा साठा मशिदीत केला.नमाजाअंती बाहेर उभ्या पोलिसांवर सुरुवातीला बेफाम दगडफेक केली
पोलिसांनी ही दगडफेकीनेच उत्तर दिले.
आणि आता हा विषय रॉकेट,मिसाइल वर आलाय
कारण हेच मीडिया
अल-झजीरा ने धार्मिक अँगल तयार करून जगासमोर पेश केला. व
वास्तविक हा विवाद प्रॉपर्टी च्या मालकी चा होता व आहे.
1917 पर्यत इस्रायल तसेच बराचसा अरब भाग हा ऑटोमन चा भाग होता.पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन व खलिफा खालसा झाले ,आणि आता जो इस्रायल चा भाग आहे तो UK ने आपल्या ताब्यात ठेवला.आणि जगभरात पसरलेल्या यहुदी लोकांशी Balfour ऍग्रिमेंट केले
आणि यहुदी साठी वेगळा देश बनवण्याचे मान्य केले
तोपर्यंत त्या भागात यहुदी तसेच अरबी मुस्लिम ही रहात होतेच. ऍग्रिमेंट झाल्या झाल्या जगभरात पसरलेल्या यहुदी लोकांनी तिथल्या रहाणाऱ्या अरबी लोकांकडून जमिनी खरेदीचा सपाटा लावला,व अरबी लोकांनी ही ह्या जमिनी चढ्या भावाने यहुदीना विकल्या ही
1948 साली इस्रायल चा जन्म झाल्या झाल्या अरब देशांनी हल्ला चढवला त्यावेळी बनलेला इस्रायलचे 3 भागात तुकडे पडले.वेस्ट बँक,गाझा, इस्रायल
ह्यातील वेस्ट बँक चा भाग जॉर्डन ने स्वतःकडे ठेवला आणि तेथील यहुदीना हुसकावून लावत युद्धात रेफ्युजी बनलेल्या पॅलेस्टाईन च्या मुसलमान लोकांना वसवणे
सुरू केले.तेव्हापासूनच हा इश्यू सुरू होता
ज्या पॅलेस्टाईन च्या मुसलमान लोकांना तिथे वसवले त्यातील 28 कुटुंबासोबत जॉर्डन आणि UNRWA ने समझोता केला की तुम्हाला "sheikh jarrah" च्या भागात तुम्हाला रहायला देऊ,पण त्यावेळेस ह्या प्रॉपर्टी ची ओनरशिप जॉर्डन कडे नव्हती.तरीही त्यांनी वेळ
मारून नेण्यासाठी हा समझोता करून त्या 28 कुटुंबाना त्या भागात वसवले.
त्यानंतर 1967 साली "6 डे war"झाले एका बाजूला एकटा इस्रायल तर दुसरीकडे सगळे अरब देश
ह्या युद्ध इस्रायल ला मोठा विजय मिळाला व पॅलेस्टाईन, वेस्ट बँक,गोलान हाइट्स,गाझा, ईस्ट जेरुसलेम वर इस्रायल ने आपला कब्जा केला.
म्हणजे ज्या 28 कुटुंबासोबत जॉर्डन सरकारचा करार झाला होता तो "sheikh jarrah"चा भाग ही इस्रायल च्या कब्जात आला.कब्जा केल्यावर इस्रायल ने तिथल्या पॅलेस्टाईन च्या वसवलेल्या मुस्लिम लोकांना तिथून हाकलून न लावता त्यांच्याशी पुन्हा 1 करार केला की त्या सर्व मुस्लिम नागरिकांनी तिथल्या
जमिनीवरील यहुदी लोकांची मालकी मान्य करावी आणि भाडेपट्टीने रहावे.त्यावेळेस ह्या सर्व लोकांनी राजीखुषीने मान्य करून ऍग्रिमेंट ही साइन केले.
त्यानंतर ती कुटुंबे बोलू लागलीत की हे ऍग्रिमेंट आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतलेय व आम्हीच इथले मूळ मालक आहोत,आम्ही इथून जाणार नाही.वास्तविक
पहाता 1948 नंतर जे पहिले युद्ध झाले तेव्हाच तिथल्या यहुदी लोकांना हुसकावून लावून जॉर्डन ने पॅलेस्टाईन चे मुस्लिम नागरिक वसवले होते
"6 डे वॉर" जिंकल्यावर ही इस्रायल ने त्या मुस्लिम नागरिकांना तिथून न हाकलता हा करार केला होता
शेवटी आपल्या कल्चर वर गेले व तो करार मान्य नाही असे बोलू
लागले,आणि हा मामला इस्रायल च्या SC मध्ये गेला.आजच्या घडीला जो विवाद चालू आहे तो विवाद ह्याच प्रॉपर्टीच्या मालकी हक्कावरून चालू आहे,आणि ह्या सर्व विवादाला अल-जझिरा,इराण,तुर्की मीडियाने धार्मिक अँगल दिला.त्यामुळेच विषय चिघळला
रमजान च्या महिन्यात ह्या विषयावरून रण माजवले जाईल ह्याची
पक्की खबर मोसाद ला मिळाल्यावर इस्रायल सरकारने त्या मशिदीत नमाज पढण्यास येणाऱ्या लोकांवर संख्येची बंदी घातली तसेच जेरुसलेम ला असणाऱ्या पॅलेस्टाईन गेट वर ही जमण्यास प्रतिबंध घातला.10K लोकांना परवानगी मशीदीत नमाजसाठी परवानगी दिली,पण ह्या लोकांनी अगोदरच मशिदीत दगडांचा मोठा साठा करून
ठेवला होता.ह्या मालकी हक्काच्या दाव्याचा निकाल 10 मे ला इस्रायल चे SC देणार होते व तो निकाल यहुदी मालकी हक्काच्या बाजूनेच येणार ह्याची खात्री असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला हे नाटक घडवून आणण्यात आले.
आता जी परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार जर पॅलेस्टाईन चे मुसलमान असतील तर
मुसलमान जबाबदार असण्याला इस्रायल ने आजवर तिथे केलेल्या बेकायदेशीर सेटलमेंट ही तेवढ्याच जबाबदार आहेत.
इतके सगळे पॅलेस्टाईन रेफ्युजी तिथे जॉर्डन ने वसवले,पण ह्या 28 कुटुंबानाच "sheikh jarrah"च्या भागात (ज्याची मालकी जॉर्डन कडे नव्हती) वसवावे का वाटले तसेच त्या सर्व कुटुंबाशी करार
का करावासा वाटला हे तत्कालीन असणाऱ्या जॉर्डन च्या शेख बरोबरच झन्नूम ला गेलेय,आणि ह्या एक क्षुल्लकश्या वाटणाऱ्या घटनेचा बटरफ्लाय इफेक्ट जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत कसाही लोटून देऊ शकतो इतकं ह्याला रंगवण्यात आले आहे @AparBharat@HearMeRoar21@shivbhakt_M15@AshishMerkhed
11 मे ये दिन जुडी है पोखरण विस्फोट से जुडी गद्दारी और उसके ईनाम की एक सत्य कहानी
“लक्ष्मी चंद जैन" भारत का वह राजदूत जिसने दक्षिणआफ्रीका में तैनाती के दौरान अपने ही देश के निर्णय का विरोध किया और उसे इस विरोध के पुरस्कार स्वरूप देश का दूसरा सर्वोच्च नागरिक सम्मान “पदम् विभूषण"
दिया गया।
1998 मे जब तत्कालीन PM श्री अटलबिहारी वाजपेयी जी की सरकार द्वारा पोखरण में परमाणु परीक्षण किए गए थे और परीक्षणों के बाद, दक्षिण आफ्रीका में तैनात भारत के राजदूत लक्ष्मी चंद जैन ने वाजपेयी सरकार द्वारा किए गए परमाणु परीक्षणों का खुलकर विरोध किया।
इस कृत्य की जरा कल्पना करें कि देश की जिस उपलब्धि पर देश का प्रत्येक नागरिक को गर्व की अनुभूति हो रही थी तब भारत का एक राजदूत परमाणु परीक्षण जैसे महत्वपूर्ण और संवेदनशील नीतिगत निर्णय पर विदेश में बैठा अपने ही देश का विरोध कर रहा था। न केवल विरोध कर रहा था बल्कि दक्षिण अफ्रीका
गणेश ह्या असल्या बाबतीत मी कायम वेगळा विचार करतो
1 बाब तर सर्वमान्य आहे की ह्या सृष्टीत क्षुल्लकशी ही घटना कार्यकारण भाव असल्याशिवाय घडत नाही किंवा घडूच शकत नाही
अगदी झाडाचे पान गळून खाली पडते ह्याला ही पुढे कार्यकारण भाव असतोच ना
आता जे काही घडतेय त्याची पाळेमुळे बघायची म्हटली
तर यहुदी धर्म स्थापन झाल्यावर धर्मप्रसार करण्यासाठी त्यांनी घडवलेल्या अत्याचाराने सुरुवात करावी लागेल.
कालांतराने कर्मफळ सिद्धांत लागू झाला व यहुदी लोकांची ससेहोलपट सुरू झाली व ते त्यांच्या मूळ भूमीवरून जवळपास खदेडले गेले,पण त्यांच्यात मूळ भूमी मिळवण्यासाठी लागणारी विजिगिशु
वृत्ती जागी व्हायला कित्येक शतके जावी लागली
कारण ह्यांनी अत्याचार इतके भीषण केले होते की कर्मफळ सिद्धांतानुसार त्याची फळे भोगावी लागण्यास शतके लागली व नृशंस अत्याचार ही सहन करावा लागला,आणि 70 वर्षांपूर्वी मूळ भूमीवर आलेत तरीही ते ताकद वापरून स्थिर राहिलेत.जराजरी शिथिल भूमिका
1 थोडा वेगळा विचार करूया गणेशजी
सर्वात पहिला वैदिक संस्कृती वर हल्ला,आणि तोच हल्ला सर्वात मोठा होता,ज्यामुळे जवळजवळ संपूर्ण
भरतखंडात वैदिक संस्कृती उतरंडीला लागली
आणि पुष्यमित्र शुंग आला.वैदिक संस्कृती पुनरुज्जीवीत झाली ती इतकी की ज्याने हा हल्ला केला तो इथून नामशेष झाला आणि
अदमासे 2000 वर्षांनी 1956 साली आला
नंतर इस्लाम चे आक्रमण
इस्लाम ने अरबस्तान म्हणजे जवळपास सगळा उत्तर आफ्रिका अवघ्या 200 ते 250 वर्षात तलवारीच्या जोरावर पादाक्रांत करून सगळ्याना हिरवे करून टाकले होते.पण ज्या ज्या इस्लामी आक्रांतानी भारतावर आक्रमण करून इथे इस्लामी अत्याचार करून
इस्लाम लादला त्यांची अवस्था काय झाली?
कासीम ,घोरी ,अब्दाली,खिलजी,निजाम,कुतुबशाही
मुघल
सगळे लयाला गेले.घोरी ने सोमनाथ मंदिर गझनी चा खजिना भरला.आजच्या घडीला सोमनाथ कसा आहे आणि गझनी?
इतकी वर्षे म्हणजे 1200 वर्षे झाली जिथे भारतापेक्षा दुपटीने मोठा असलेला उत्तर आफ्रिका
हा कबिला 200
देवाशीष
हा व्हिडिओ जुना आहे तरीही आताच्या तेथील चालू घडामोडींचा विचार करून मी 1 सांगतो
हैकल-ए-सुलेमानी आता पुनरुज्जीवीत होण्याच्या मार्गावर जात आहे.
सर्व काही रक्तरंजीत होते
सर्व काही रक्तरंजीत च होणार
आणि हेच विधिलिखित आहे
U know अबाउट हैकल-ए-सुलेमानी ?
@HearMeRoar21@LakhobaLokhande
1 विषय मार्क केलात कोणी?
इस्लामी जगतासाठी इतका मोठा विषय होऊन सुद्धा
सौदी अरेबिया (स्पेशली MBS)ने चकार शब्द बाहेर काढलेला नाही.
सौदी तर इस्लाम चे उगमस्थान
मोहम्मद साहेब ज्या मशिदीत नमाज अदा करत ती मशीद तर सौदीनेच पाडून टाकली
आणि ह्या मशिदीत
"मेराज" सफर वेळी अल्लाह च्या भेटी अगोदर मोहम्मद साहेबांनी येऊन नमाज अदा केली होती
असे म्हणतात.
मग असे इतके काय महत्त्वाचे आहे की ज्यामुळे MBS आपल्या धर्मभावना ज्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत अश्या ठिकाणी झालेला रक्तरंजीत हल्ल्याचा साधा निषेध ही करू शकत नाही किंवा केलेला नाही
गौर से पूरा पढ़ने से पहले किसी निर्णय पर मत पहुंचना
जब पूरा देश में जब हाहाकार मचा था
जब जनता त्राहि त्राहि कर रही थी
जब ऑक्सीजन के बिना जाने जा रही थी
जब कब्रिस्तान व शमशान घाट में वेटिंग चल रही थी
जब लोग उम्मीद भरी नजरों से PM की तरफ देख रहे थे की वो हमें इस संकट से निकालेंगे
जब अस्पतालो मे जगह नही थी
तब एक क्रूर राजा अपनी हार से बौखला कर
एक स्त्री से अपनी हार का बदला लेने के लिए
राष्ट्रपति से मिलकर उसको गद्दी से उतारने के लिए राष्ट्रपति शासन का षड्यंत्र रच रहा था।
ऊपर लिखी तमाम बातों को..और इस प्रकार की अन्य बातों को बड़ी मार्मिक तरह से लिख लिखकर
पूरा विपक्ष,पूरा वामपंथी मीडिया,सैंकड़ों न्यूज पोर्टल,ट्विटर,इंस्टाग्राम,फेसबुक पेज पर आंतरराष्ट्रीय स्तर पर एक अभियान के तहत फैलाएगा।
दुनिया भर में वामपंथी प्रदर्शन करेंगे
पूरे बंगाल में दंगे भड़केंगे
रोती हुई ममता के आंसू मीडिया 24 घण्टे दिखाएगी