गणेश ह्या असल्या बाबतीत मी कायम वेगळा विचार करतो
1 बाब तर सर्वमान्य आहे की ह्या सृष्टीत क्षुल्लकशी ही घटना कार्यकारण भाव असल्याशिवाय घडत नाही किंवा घडूच शकत नाही
अगदी झाडाचे पान गळून खाली पडते ह्याला ही पुढे कार्यकारण भाव असतोच ना
आता जे काही घडतेय त्याची पाळेमुळे बघायची म्हटली
तर यहुदी धर्म स्थापन झाल्यावर धर्मप्रसार करण्यासाठी त्यांनी घडवलेल्या अत्याचाराने सुरुवात करावी लागेल.
कालांतराने कर्मफळ सिद्धांत लागू झाला व यहुदी लोकांची ससेहोलपट सुरू झाली व ते त्यांच्या मूळ भूमीवरून जवळपास खदेडले गेले,पण त्यांच्यात मूळ भूमी मिळवण्यासाठी लागणारी विजिगिशु
वृत्ती जागी व्हायला कित्येक शतके जावी लागली
कारण ह्यांनी अत्याचार इतके भीषण केले होते की कर्मफळ सिद्धांतानुसार त्याची फळे भोगावी लागण्यास शतके लागली व नृशंस अत्याचार ही सहन करावा लागला,आणि 70 वर्षांपूर्वी मूळ भूमीवर आलेत तरीही ते ताकद वापरून स्थिर राहिलेत.जराजरी शिथिल भूमिका
इस्रायल ने घेतली तर पुन्हा त्यांच्यावर तीच वेळ परत येऊ शकते आणि हे यहुदी पक्के ओळखून आहेत,म्हणूनच ते धोक्याची नुसती शंका जरी आली तरीही रक्तपात घडवून आणतात,पण त्यांची गाठ आता अश्या कबिल्याशी आहे की ज्या कबिल्याला रक्तपात नवीन नाही.वेगळ्या भाषेत म्हटलं तर ह्या कबिल्यात जीवन हे
मृत्यूनंतर सुरू होते,आणि ते जीवन जगायला ही लोकं मरायला सहजपणे तयार होतात.
इथे अस्तित्वाचा प्रश्न यहुदी लोकांचा आहे त्यामुळे ते कोणत्याही स्थितीत बोटचेपी सेटलमेंट करणार नाहीत,आणि इस्रायल ला ही कल्पना नक्कीच आहे की हमास संपली तरी हा विषय संपणार नाही
जोपर्यंत ताबूत-अल-सकिना ,
हैकल-ए-सुलेमानी ह्या विषयाची तड लागत नाही तोपर्यंत इथे शांती कदापिही नांदणार नाही.
आता मला @swami_vachan तूच सांग
परमेश्वराचीच आपण सगळी लेकरं असं मानलं
परमेश्वरच निर्मिती व संहार करतो असं मानलं
मग विषय असा होतो की
जे निर्माण होतं ते कालौघात नष्ट होऊन जाते किंवा नष्ट होण्यासाठीच
निर्मिले जाते.हे करणारा जर परमेश्वर मानला तर सगळं त्याच्याच योजनेबरहुकूम होत असते.
तसं नसतं तर जॉर्डन च्या शेख ने हजारो कुटुंबे वसवली,मग ही 28 कुटुंबे वेगळी होती?
का असं घडलं?हे त्यावेळेस समजतंच नाही पण
मी नेमकं असंच म्हणतो की हा आताचा तसेच मागील रक्तपात व्हायला कारण असायला हवे
म्हणून त्या 28 कुटुंबाचा विषय हाच कार्यकारण भाव असल्याने वेगळ्या मार्गाने मार्गी लावला गेला.
प्रेमजीभाई ठक्कर ह्या कर्मठ शाकाहारी लोहाना जातीतल्या माणसाने मस्यविक्री व्यवसाय निवडला नसता तर तो जातीतून बहिष्कृत झाला नसता.
बहिष्कृत झाला नसता तर त्याचा मुलगा पुंजालाल ठक्कर ने इस्लाम
स्वीकारला नसता,आणि पाकिस्तान चा जन्म झाला नसता
म्हणजेच बघ गणेश
पाकिस्तान च्या निर्मितीमागे 1860 च्या आसपास घडलेली व्यवसाय बदल ही 1 क्षुल्लक घटना आहे.
प्रत्येक बारीकसारीक घडणाऱ्या घटनेला काहीना काही कार्यकारण भाव असतो, विनाकारण काहीही घडत नाही
मी असा विचार करतो गणेश
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
11 मे ये दिन जुडी है पोखरण विस्फोट से जुडी गद्दारी और उसके ईनाम की एक सत्य कहानी
“लक्ष्मी चंद जैन" भारत का वह राजदूत जिसने दक्षिणआफ्रीका में तैनाती के दौरान अपने ही देश के निर्णय का विरोध किया और उसे इस विरोध के पुरस्कार स्वरूप देश का दूसरा सर्वोच्च नागरिक सम्मान “पदम् विभूषण"
दिया गया।
1998 मे जब तत्कालीन PM श्री अटलबिहारी वाजपेयी जी की सरकार द्वारा पोखरण में परमाणु परीक्षण किए गए थे और परीक्षणों के बाद, दक्षिण आफ्रीका में तैनात भारत के राजदूत लक्ष्मी चंद जैन ने वाजपेयी सरकार द्वारा किए गए परमाणु परीक्षणों का खुलकर विरोध किया।
इस कृत्य की जरा कल्पना करें कि देश की जिस उपलब्धि पर देश का प्रत्येक नागरिक को गर्व की अनुभूति हो रही थी तब भारत का एक राजदूत परमाणु परीक्षण जैसे महत्वपूर्ण और संवेदनशील नीतिगत निर्णय पर विदेश में बैठा अपने ही देश का विरोध कर रहा था। न केवल विरोध कर रहा था बल्कि दक्षिण अफ्रीका
ऋषी
हा विषय वेगळाच आहे,पण ह्याला रिलिजियस अँगल दिला गेलाय.
यहुदी अथवा इस्लाम असा काहीही विषय नव्हता
फक्त 28 कुटुंबे त्या मशिदीच्या परिसरात रहात होती
त्या संदर्भात हा विषय होता,आणि तो ताणला गेला
म्हणून इस्रायल ने नमाजसाठी 10 K लोकांना परवानगी दिली होती,आणि ह्यांनी
काहीतरी करायचंच ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर दगडी चा साठा मशिदीत केला.नमाजाअंती बाहेर उभ्या पोलिसांवर सुरुवातीला बेफाम दगडफेक केली
पोलिसांनी ही दगडफेकीनेच उत्तर दिले.
आणि आता हा विषय रॉकेट,मिसाइल वर आलाय
कारण हेच मीडिया
अल-झजीरा ने धार्मिक अँगल तयार करून जगासमोर पेश केला. व
वास्तविक हा विवाद प्रॉपर्टी च्या मालकी चा होता व आहे.
1917 पर्यत इस्रायल तसेच बराचसा अरब भाग हा ऑटोमन चा भाग होता.पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन व खलिफा खालसा झाले ,आणि आता जो इस्रायल चा भाग आहे तो UK ने आपल्या ताब्यात ठेवला.आणि जगभरात पसरलेल्या यहुदी लोकांशी Balfour ऍग्रिमेंट केले
1 थोडा वेगळा विचार करूया गणेशजी
सर्वात पहिला वैदिक संस्कृती वर हल्ला,आणि तोच हल्ला सर्वात मोठा होता,ज्यामुळे जवळजवळ संपूर्ण
भरतखंडात वैदिक संस्कृती उतरंडीला लागली
आणि पुष्यमित्र शुंग आला.वैदिक संस्कृती पुनरुज्जीवीत झाली ती इतकी की ज्याने हा हल्ला केला तो इथून नामशेष झाला आणि
अदमासे 2000 वर्षांनी 1956 साली आला
नंतर इस्लाम चे आक्रमण
इस्लाम ने अरबस्तान म्हणजे जवळपास सगळा उत्तर आफ्रिका अवघ्या 200 ते 250 वर्षात तलवारीच्या जोरावर पादाक्रांत करून सगळ्याना हिरवे करून टाकले होते.पण ज्या ज्या इस्लामी आक्रांतानी भारतावर आक्रमण करून इथे इस्लामी अत्याचार करून
इस्लाम लादला त्यांची अवस्था काय झाली?
कासीम ,घोरी ,अब्दाली,खिलजी,निजाम,कुतुबशाही
मुघल
सगळे लयाला गेले.घोरी ने सोमनाथ मंदिर गझनी चा खजिना भरला.आजच्या घडीला सोमनाथ कसा आहे आणि गझनी?
इतकी वर्षे म्हणजे 1200 वर्षे झाली जिथे भारतापेक्षा दुपटीने मोठा असलेला उत्तर आफ्रिका
हा कबिला 200
देवाशीष
हा व्हिडिओ जुना आहे तरीही आताच्या तेथील चालू घडामोडींचा विचार करून मी 1 सांगतो
हैकल-ए-सुलेमानी आता पुनरुज्जीवीत होण्याच्या मार्गावर जात आहे.
सर्व काही रक्तरंजीत होते
सर्व काही रक्तरंजीत च होणार
आणि हेच विधिलिखित आहे
U know अबाउट हैकल-ए-सुलेमानी ?
@HearMeRoar21@LakhobaLokhande
1 विषय मार्क केलात कोणी?
इस्लामी जगतासाठी इतका मोठा विषय होऊन सुद्धा
सौदी अरेबिया (स्पेशली MBS)ने चकार शब्द बाहेर काढलेला नाही.
सौदी तर इस्लाम चे उगमस्थान
मोहम्मद साहेब ज्या मशिदीत नमाज अदा करत ती मशीद तर सौदीनेच पाडून टाकली
आणि ह्या मशिदीत
"मेराज" सफर वेळी अल्लाह च्या भेटी अगोदर मोहम्मद साहेबांनी येऊन नमाज अदा केली होती
असे म्हणतात.
मग असे इतके काय महत्त्वाचे आहे की ज्यामुळे MBS आपल्या धर्मभावना ज्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत अश्या ठिकाणी झालेला रक्तरंजीत हल्ल्याचा साधा निषेध ही करू शकत नाही किंवा केलेला नाही
गौर से पूरा पढ़ने से पहले किसी निर्णय पर मत पहुंचना
जब पूरा देश में जब हाहाकार मचा था
जब जनता त्राहि त्राहि कर रही थी
जब ऑक्सीजन के बिना जाने जा रही थी
जब कब्रिस्तान व शमशान घाट में वेटिंग चल रही थी
जब लोग उम्मीद भरी नजरों से PM की तरफ देख रहे थे की वो हमें इस संकट से निकालेंगे
जब अस्पतालो मे जगह नही थी
तब एक क्रूर राजा अपनी हार से बौखला कर
एक स्त्री से अपनी हार का बदला लेने के लिए
राष्ट्रपति से मिलकर उसको गद्दी से उतारने के लिए राष्ट्रपति शासन का षड्यंत्र रच रहा था।
ऊपर लिखी तमाम बातों को..और इस प्रकार की अन्य बातों को बड़ी मार्मिक तरह से लिख लिखकर
पूरा विपक्ष,पूरा वामपंथी मीडिया,सैंकड़ों न्यूज पोर्टल,ट्विटर,इंस्टाग्राम,फेसबुक पेज पर आंतरराष्ट्रीय स्तर पर एक अभियान के तहत फैलाएगा।
दुनिया भर में वामपंथी प्रदर्शन करेंगे
पूरे बंगाल में दंगे भड़केंगे
रोती हुई ममता के आंसू मीडिया 24 घण्टे दिखाएगी