विषय वेगळाच वाटू लागलाय.काही दिवसांपूर्वी अमित शहा बोलले की चीन ला शिनझियांग सारखी दोस्ती पाकिस्तान बरोबर करायचीय.
1949 च्या वेळी आता जसे चीन,पाकिस्तान चे संबंध आहेत तसेच शिंजियांग,चीन चे होते
आखीर ऐसी क्या बात है के काश्मीर बचाने के लिये पाकिस्तान ने बांगलादेश तक कुर्बान कर दिया
1949 साली मित्रत्वाचे तोंडदेखले आश्वासन देऊन चीन ने शिनझियांग बळकावला.तेव्हापासूनच चीन,पाकिस्तान मैत्री ही चालूच होती
चीन च्या पूर्वेकडील सागरी रस्ता केव्हाही बंद होऊ शकतो हे चीन चांगलाच ओळखून आहे.त्यामुळेच पद्धतशीर प्रथम शिनझियांग बळकावल्यानंतर तिथल्या एक ही लिडरशिप ला देश सोडू
दिला नाही व त्यांच्या पुढील पिढीवर गेल्या काही वर्षांपासून अत्याचार चालू करून हिरवा शिनझियांग लाल करून टाकला,पण पाकिस्तान समजतोय की शिनझियांग अजूनही हिरवा आहे,किंवा पाकिस्तानी लीडरशिप पूर्ण चीनच्या कह्यात असल्याने त्यांनी जवळपास पूर्ण देश चीन ला गहाण टाकलाय.चीन च्या मुस्लिमांवर
होत असणाऱ्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानी जनतेला फारसे काही माहिती नसेलही.पूर्वेकडील व्यापार मार्ग जर बंद पडला तर दुसरा मार्ग हवा म्हणून चीन ला स्वतःचा असा नकाशा हवाय आणि त्यातील प्रमुख अडचण आहे काश्मीर
म्हणून 1965 साली काश्मीर जिंकून घेण्यासाठी पाकिस्तान ने युद्ध पुकारले
काही दिवसांपूर्वी चीन चा तैवान बळकवण्याचा इरादा पुन्हा एकदा जगासमोर आला.जर चीन ने हा प्रयत्न केलाच तर भारताला आपला भूभाग परत मिळवण्यासाठी आयती चालून आलेली ही संधी ठरू शकते.त्यामुळेच कदाचित भारत सरकार अशी पावले उचलत असेल
ग्लोबल टाइम्स ह्या चीन च्या मुखपत्रात अश्या बातम्या वारंवार छापून येत असतात व पाकिस्तान मध्ये जनतेसमोर त्या खपवल्या जातात
असे ही बोलले जाते की भारताने 1998 साली अणूचाचणी घेतल्यावर पाकिस्तानी अणूचाचणी अवघ्या 7 दिवसात झाली,ती चाचणी पाकिस्तानची दाखवून चीन ने केली
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बेहद शातिर स्क्रिप्ट पर बेहतरीन काम करने वाली अदाकारा
कितने शातिर तरीके से सारा प्लान किया गया हिन्दु वोटरों को बहकाने के लिए दुर्गा पूजा में डांस किया, मौलानाओं से मुकाबला किया और सब एक लिखी हुई कहानी थी जिसे अंजाम तक पहुँचाने के लिए एक एक्टर से अच्छा कोई नहीं हो
सकता था।मुझे कुछ नहीं करना किसी की व्यक्तिगत ज़िन्दगी से लेकिन एक सवाल है जो मन में बार-बार आ रहा है कि निकाह तुर्की में हुआ था, स्पेशल मॅरेज एक्ट में रजिस्टर्ड नहीं है,लिव-इन-रिलेशनशिप है,7 महीने से अपने पार्टनर के साथ नहीं रह रही यह सब इस अदाकारा को बंगाल चुनाव के नतीज़े आने के
बाद याद आया?
चुनाव प्रचार में तो यह एक "बहु" की तरह जनता से मिल रही थी, एक ऐसी बहु जो दूसरे मज़हब की होकर भी हमारे धर्म के त्योहारों को मनाती है।
दुर्गा पूजा में नृत्य करने की खबर को जानबूझ कर खूब फैलाया गया, किराये के मौलानाओं द्वारा इसका विरोध करके हिन्दुओं के मन में एक इमेज
मंदिरांच्या जागा मंदिरांकडेच!
व्यापक जनहिताचा मुद्दा गैरलागू;
मद्रास हाय कोर्टाचा महत्त्वाचा आदेश ✒️*
मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकारला ऐतिहासिक स्मारक आणि प्राचीन मंदिरांच्या देखभाल आणि संरक्षणासाठी 75 दिशानिर्देशांचा एक संच जारी केला. "द हिंदू" वृत्तपत्रात
प्रकाशित झालेल्या ‘द साइलेंट ब्यूरिअल’ नावाच्या वाचकाच्या पत्रावर आधारित माजी सरन्यायाधीश संजय किशन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर यांनी सोमवारी सुनावणी घेण्यात आली.
न्यायमूर्ती पी.डी. ऑदिकेसवालू आणि आर महादेवन यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. “भव्य आणि प्राचीन मंदिरे
आणि पुरातन वास्तूंचे संरक्षण करणाऱ्यांना त्रास कमी आहे. आपल्या मौल्यवान वारशाचे संवर्धन कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नाही, तर नूतनीकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे होत आहे.” असे कोर्टाने नमूद केले.
पुरातन मूर्ती आणि मंदिरांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल
*ट्विटर ने पहले उपराष्ट्रपति के ट्विटर हँडल से ब्लू टिक हटाया, फिर संघ प्रमुख व अन्य अखिल भारतीय स्तर के पदाधिकारियों के ट्विटर हँडल से ब्लू टिक हटाया और शाम होते होते हो हल्ला होने पर पुनः ब्लू टिक लगा दिया,यह सिर्फ संयोग नहीं हो सकता निश्चित ही
यह 2024 के लोकसभा चुनाव के समय ट्विटर और फेसबुक द्वारा किए जाने वाले संभावित षड्यंत्र की तैयारी का एक प्रयोग था।*
*USA चुनाव में भी चीन व अन्य शक्तियां जो ट्रम्प की वापसी नही चाहती थी,सभी ने ट्विटर के द्वारा ट्रंप विरोधी माहौल बनाने और ट्रम्प की छवि बिगाड़ने का पूरा खेल खेला था।
वही प्रयोग भारत में भी शुरू हो गया है। अमेरिका के पूर्व राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप राष्ट्रहित में भारत के वर्तमान प्रधानमंत्री मोदी जी की तरह रूस चीन और ईरान जैसे देशों के खिलाफ कई कड़े फैसले लिए और आर्थिक प्रतिबंध भी लगाए। नार्थ कोरिया जैसे पागल हाथी को अपने नियंत्रण में लिया
इथेच तर प्रॉब्लेम होतोय ना
उद्या परत सेना bjp युती झाली आणि तुमच्याकडे सेनेला सीट आली की तुमचा वैयक्तिक पाठिंबा सेनेला नाही म्हणून तुम्ही सेनेला मत देणार नाही
माझाही पाठिंबा सेनेला नाही
पण माझ्याकडे सीट सेनेला पडली तर मी मत सेनेला देणार नव्हे ते मला द्यावेच लागणार
तुमच्या सारखे
सेना विरोधी असले किंवा तुम्ही 1 टेच आहात म्हटले आणि निव्वळ 1 मताने ती सीट युतीला न मिळता दुसऱ्या हिंदूविरोधी पक्षाला मिळाली आणि तो पक्ष सत्तेवर येऊन तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटू लागला की ह्याला जबाबदार तुमच्यासारखेच सेना विरोधीच असणार @rrrrajput लक्ष द्या तुम्ही
माझ्या वाक्याचा
विरोध दर्शविलात ना
मला असे म्हणायचे होते.पक्षाचा आदेश आला की तो पाळणे हे आपले कर्तव्य ठरते आजच्या काळात
अगोदरच्या काळात पक्षाने किंवा युतीमुळे दिलेला उमेदवार आवडत नाही,पटत नाही म्हणून मतदान केलेच नाही किंवा NOTA वापरला इथपर्यंत ठीक होते
आता ती वेळ नाही
आता देशासाठी आणि आपल्या
ब्राम्हण द्वेषी जे कोण आहेत
ते ह्याला ही खोटे म्हणतील
ह्यांची पिवळी पुस्तके च खरी
1990 पासून लिहिलेली
छत्रपती आणि समर्थ रामदास ह्यांच्या एकत्रित पुतळ्याचे अनावरण 1990 साली झाले
(मला नेमकं आठवत नाही पण चाफळ किंवा शिवथर घळ)त्या प्रसंगी चा बोर्ड ही कोरलेला आहे
आणि तोंडवाकड्या च्याच
आणि त्याच दरम्यान मराठा सेवा संघ ची स्थापना तथाकथित युगपुरुष उरुसोत्तम खेडुक्कर ने केली
(मी स्वतः जन्म हिंदू व जात म्हणली तर मराठा)
आणि तिथूनच छत्रपतींच्या ज्वलंत इतिहासाला नख लावण्यास सुरुवात झाली
आधी ब्राम्हण द्वेष सुरू झाला (ह्यांचा फॅमिली डॉक्टर ब्राम्हण)
द्वेषाला परवान चढल्यावर राजे कसे सेक्युलर होते हे सुरू झालं
निष्पन्न काय झालं?
ब्राम्हणानी दुर्लक्ष करून आपली प्रगती साधली
त्यांना काहीही फरक पडला नाही
पण मराठा?
मराठा दुभंगला गेला
मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले हे लिहून ठेवणारा ही ब्राम्हण
ब्राम्हण तर 1 बहाना होता
अस्सल निशाना
*विश्व की पहली सम्राज्ञी सातकर्णी सम्राज्य की महारानी "नागनिका सातकर्णि"*
भारत के बिके हुवे कम्युनिस्ट इतिहासकारो ने सनातनी इतिहास मिटाने के लिए कोई कसर नही छोड़ी। इस्लामियों के महिमा मंडन में इन्होंने एक काला झूठ रजिया सुल्तान
नाम की म्लेंच्छ स्त्री को भारत की पहली महिला शासक बताया जिसने काशी विश्वनाथ मंदिर को तोड़ने की कोशिश की थी।*
*सम्राट पुष्यमित्र शुंग के शासनकाल के बाद लगभग 518 वर्षों तक सातवाहन ( शालिवाहन ) राजवंश का समृद्ध इतिहास मिलता है।
इसी वंश की तीसरी पीढ़ी की राज-शासिका थी-‘नागनिका’।उपन्यास की नायिका नागनिका सम्राट सिमुक सातवाहन की पुत्रवधू तथा
श्री सातकर्णी की पत्नी थी।*
*युवावस्था में ही श्री सातकर्णी का निधन हो जाने से वह राज्य-कार्यभार संभालती है सातवाहन काल में राज्य शासन केंद्र था बृहद् महाराष्ट्र