#inflation
दोस्तों, अपने देश में बहुत महंगाई बढ़ी है। हर खाने पीने वाले चीज के दाम बढ़े हे। अप्रैल महीने में इन्फ्लेशन रेट 7.79% पर गया है। पिछले 8 वर्षों में महंगाई ने सब रिकॉर्ड तोड़ डाले है। अप्रैल महिने में फ्युल और इलेक्ट्रिसिटी कि दरो में 10.80% इजाफा हुआ है।
फुटवियर और कपड़ों की कीमते 9.85% से बढ़ी है। खाद्य पदार्थों की बढ़ती कीमतों ने इन्फ्लेशन को बढ़ा दिया है। पिछले साल 2021 कें अप्रैल महिने में दर 4.23% पर था खाद्य पदार्थो कीं बढती किमतों किं वजह सें अब महंगाई दर 8.38% पर गया है. @Priyankajit51@Fight4RightTeam@MdGaribNawaz_
महंगाई की मार से स्निग्ध पदार्थे में 17.28% की भारी बढ़त हुई है।फलों और सब्जियों के दामों में 15.41% इजाफा हुआ है। मसालों के दामों में 10.56% का इजाफा हुआ है। स्नैक्स, मिठाइयां आदि में 7.10% की वृद्धि हुई है।साथ ही गेहूं, चावल, ज्वार, मक्का आदी खाद्यान्न में 5.93% बढ़ोतरी हुई है।
दूध और डेयरी उत्पादों की कीमतों में 5.47% की बढ़ोतरी हुई है। इन सभी बढ़ती कीमतों के साथ हीं आम आदमी के दैनिक जीवन पर इन्फ्लेशन का विनाशकारी प्रभाव पड़ रहा है। @kaul_vivek@iPranavG@Adv_AarfaKhanam@IYC@Shama0inc
मुंबई के रहने वाले दीपेश तनवड़े नाम के एक युवा बैंक में काम करते थे उन्हें 10000 रुपए तनख्वाह मिलती थी कोवीड-19 के चलते उनकी जाॅब चली गई। दिपेश कहते हे उनकी हालत बहुत खराब है. उनकी मां बर्तन धोकर घर चला रही हैं। दिपेश बताते हे कि बढ़ती मंहगाई के कारण वे एक समय ही भोजन कर रहे हैं।
(source:NDTV) दुकानदार लोंगो का कहना है कि उनके ग्राहकों में 50 फीसदी की गिरावट आई है, इसलिए उन्होंने कर्मचारियों को 10 से घटाकर महज 5 कर दिया है। सेल्स में काम करने वाले लोग कहते हे कि पहले बड़े-बडे ऑर्डर मिलते थें मगर महंगाई की वजह से बडे आॅर्डर नहीं मिल रहे है। @ISunitaKumari
बढ़ती महंगाई के चलते सरकार के सामने आम आदमी के जीने मरने का सवाल आया है। सेंसेक्स हर दिन गिर रहा है और महंगाई हर रोज बढ़ती ही जा रही है। पेट्रोल-डीजल की बढ़ती कीमतों का लोगों की जेब पर, बचत पर और अर्थव्यवस्था पर विनाशकारी प्रभाव पड़ रहा है। @MayankpareekINC@HrithikBasak10
एक साल पहले महीने के सामान की कीमत 2,000 से 3,000 रुपये के बीच हुआ करती थी, लेकिन अब उसी सामान की कीमत लगभग 4,000 से 5,000 रुपये हो गई है। सिर्फ एक महीने में सोयाबीन तेल की कीमतें 160 रुपये से बढ़कर 180 रुपये हो गई हैं। 10 किलो आटे की कीमत 340 रुपये से बढ़कर 360 रुपये हो गई है।
डिटर्जेंट पाउडर 90 रुपये से बढ़कर 120रुपये हो गया है।साथ ही, सौंदर्य प्रसाधनों की कीमत में 20से30 प्रतिशत की वृद्धि हुई है।महंगाई में कमी नहीं आने के साफ संकेत मिल रहें है।डॉलर के मुकाबले रुपया कमजोर हो रहा है। शेयर बाजार हर दिन गिर रहा है SensexऔरNifty हर दिन गरते चले जा रहे है।
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
-महागाईच्या दरात एप्रिल महिण्यामध्ये 15.08% ने वाढ झाली आहे.
-अन्नधान्य, इंधन आणि खाण्याच्या सर्वच किंमतीचा भडका उडाला आहे.
-इन्फ्लेशन रेटने गेल्या 17 वर्षापूर्वीचा उच्चांकी पितळीला मागे टाकले आहे.
-अन्नधान्याचा महागाई दर 8.35% गेला आहे. @Anand_Dasa88
-इंधनाच्या किंमतीमध्ये 38.66% वाढ झाली आहे.
-मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस चे भाव गेल्या एप्रिल महिन्यांमध्ये 69.07% गेले आहे.
-कपडे आणि फुटवेअरच्या किंमतीमध्ये 9.85% वाढ झाली आहे.
-स्निग्ध पदार्थां 17.28% भाववाढ झाली आहे.
-फ्रूटस, वेजीटेबलच्या किंमतीमध्ये 15.41%वाढ झाली आहे.@yogi_9696
-मासं व मासे यांच्या किंमतीमध्ये 6.97% वाढ झाली आहे.
-स्नॅक्स, स्वीट्स च्या किंमतीमध्ये 7.10 भाववाढ झाली.
-मिल्क आणि डेरी प्राॅडक्टच्या किंमतीमध्ये 5.47% भाववाढ झाली.
-काॅस्मेटिक प्राॅडक्टच्या किंमतीमध्ये 20 ते 30% वाढ झाली. @kingsmanT11@Kapil_Zoting
#वाचाच#unemployment
मित्रहों, आपल्या देशात वाढत जात असलेल्या बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर येत आहे. देशातील युवकांनी महागडे आणि उच्च शिक्षण घेऊन सुध्दा नौकरी मिळत नाहीये हि आपल्या देशातील युवकांची खूप दयनीय अवस्था झाली आहे असे दर्शवते.
हि दयनीय अवस्था सत्ते मध्ये बसलेल्या लोकाच्या आशीर्वादाने उद्भवलेली आहे. गेल्या पाच वर्षांत 2.1 करोड नौकऱ्यांची घट आपल्या देशात झाली आहे. आणि 45 करोड लोकांनी नौकरी शोधने सोडून दिले आहे. @Sangharshspeaks@Am_here_DURGA@SirRavishFC
Center for Monitoring Indian Economy (CMIE) च्या रिपोर्ट नुसार नौकरी न मिळाल्याने महिला वर्ग सर्वात जास्त हताश झाला आहे. महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार नौकरी मिळत नाहीये. आपल्या देशात 2017 ते 2022 च्या मध्ये एकुन कामगाराची संख्या 46% वरुन घट होऊन 40% वर आली आहे.
#वाचाच
गेल्या आठवड्या मध्ये Sensex मधील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात जास्त valuation असलेल्या 10 मधील 8 कंपन्याचे मिळून एकून 2,21,555.61 करोड रुपायाची Market Cap मध्ये कमी दाखल झाले आहे.
ह्या दहा कंपन्यापैकी अंबानी यांची Reliance Industries आणि Adani Green Energy ह्या कंपन्या फायद्या मध्ये आल्या आहेत. गेल्या आठवड्यामध्ये Sensex 1,141.78 Point ने खाली आले होते Sensex जवळपास 1.95% नी तूटतानी दिसला.
Negative sentiment असताना सुध्दा मुकेशजी अंबानी यांची Reliance Industries आणि Adani Green Energy ह्या दोन कपन्या मात्र फायद्यात दिसल्या. Reliance Industries कंपनीचा Market valuation 1,39,357.52 करोड रुपायाने वाढून 18,66,071.57 करोड रुपयावर पोहचला आहे.
#वाचाच
मिंत्रहो, सध्याला राजकारणाची पातळी खूप तळाला गेलेली आहे. सत्तेमध्ये बसलेले काही तुच्छ राजकारणी पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यावर वांरवार वाईट शब्दात टिकाटीपणी करत असतात. अशा लोंकाना पंडित नेहरुजी, गांधीजी बद्दल काहिही माहिती नसते.
नेहरुजी विषयी सांगायचे झाल्यास ते एक खुप शिकलेले व्यक्ती होते. त्याचे शिक्षण हैरो और ट्रिनिटी काॅलेज, कैंब्रिज मधून झाले. त्यांनी इनर टेंपल मधून बैचलर आॅफ लाॅ चे शिक्षण घेतले आहे. नेहरुजी 1934 ते 1935 मध्ये जेल मध्ये होते तेव्हा त्यांनी आत्मकथा लिहली त्या
आत्मकथेच नाव Toward Freedom अस होत. 1936 मध्ये अमेरिके मध्ये त्यांनी प्रकाशन केले.नेहरुजीने पश्चिमी परिधानाला विरोध केला आणि तो परिधान घालन बंद केल. त्यांनी जैकेट घालण्यास सूरुवात केली आणि त्या जैकेट चे नाव नेहरु जैकेट असे पडले.नेहरुजी ने दोन अतिशय महत्त्वाची पुस्तके लिहून ठेवली.