युगे २८ उभा माझा विठ्ठल !

संत नामदेवांची एक आरती आहे.त्यात ते म्हणतात "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"आता युगे २८ म्हणजे काय तर हिंदू धर्मात असणारे ४वेद,१८ पुराणे,६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते.म्हणूनच विठ्ठल युगे २८ उभा या वेद, शास्त्रे व पुराणात श्री विठ्ठलाचे च गुणगान गायले
१/११
गेलं आहे. बऱ्याच जणांना वेद माहिती आहेत.पण शास्त्र आणि पुराणे माहितीच नाही.
वेद: ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद, अथर्ववेद.
शास्त्र: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र,न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, मीमांसा.
पुराण: मार्कंडेय,वामन,ब्रह्म,लिंग,ब्रम्हांड, मस्त्य,अग्नी,कुर्म,ब्रम्हवैवर्त
२/११
भागवत,गरुड, विष्णू,शिव,वराह,वायू,नारद,पद्म, स्कंद.
म्हणजे लक्षात घा मिञांनो,जगाच्या सुरवाती पासूनच देव आहे.
पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे.
हिंदू संस्कृती मध्ये मनू ही कालगणना आहे.तिला मन्वंतर पण म्हणतात,का तर ती एका मनू नावाच्या क्षत्रिय राज्याने सुरू केली होती.
३/११
आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळली ती हिच होती.ती मनूनेच लिहलेले होती.या हिंदू कालगणेनुसार आपण विचार केला तर एकूण १४ मनवंतरे आहेत.मनू हा एकच नाही,याचा प्रत्येक मनू वेगळा आहे.
१४ मन्वंतरे: स्वयंभुव,अग्निपुत्र,स्वारोचिष, प्रियव्रतपुत्र उत्तम, उत्तमबंधू तामस,तामसबंधू रैवत, चाक्षुष,
४/११
श्राद्धदेव, वैवस्वत,सावर्णी,दक्षसावर्णी, ब्रमहसावरणी,धर्मसावरणी,रुद्रसावरणी, देवसावरणी आणि इंद्रसावारणी या मनवंतराची सुरवात ज्या तिथीला झाली.त्या तिथीला मनवादी(मनुवादी नाही).
या मनवंरात एक महायुग असते.
एका महायुगात ४ युग असतात.
🚩सत्य किंवा कृतयुग
🚩 त्रेतायुग
🚩 द्वापारयुग
५/११
आणि
🚩 कलयुग
आता आपल्या कलयुगाचा विचार केला तर पुराणानुसार एक मंनवंतराचा काळ हा ३०कोटी ६७लाख २०हजार वर्ष आहे.या वर्षांची विभागणी युगानुसार केलेली आहे. ४:३:२:१आता विचार केला तर,सध्या ७व्या वैवस्तव या मंनवंतरातील ४थे म्हणजे कलयुग चालू आहे. गणिती भाषेत ४थे युग x ७वें मनवंतर=२८
६/११
म्हणजे हिंदू कालगणने नुसार आता २८वें युग सुरू आहे.
वैवस्तव मनू हा मंनवंतराचा अधिपती आहे.
हिच २८युगे विठ्ठल विटेवरी उभा आहे.असे संत नामदेव आपल्या आरती मध्ये सांगत आहेत.एवढ्या ओळीचा किती मोठा अर्थ आहे.हे फक्त हिंदू धर्मातच शक्य आहे.
प्रथम युगात म्हणजे कृतयुगा मध्ये
साक्षात भगवान
विष्णू आणि देवी लक्ष्मी हे पृथ्वीवर नांदत होते.आणि तोच खराखुरा स्वर्ग होता.
त्रेतायुग:या युगामध्ये वामन,परशुराम आणि श्रीराम हे अवतार झाले.सर्वात शेवटी प्रभू श्रीरामाच्या देहांतानंतर,या युगाचा अंत झाला.
या युगाचे वयोमान हे १२लाख ९६हजार वर्षांचे होते.
द्वापारयुग :या युगामध्ये
८/११
भगवान् श्रीकृष्णाचा अवतार झाला.महाभारत याच युगात घडले.श्रीकृष्णाच्या अवतार समाप्ती नंतर हे युग समाप्त झाले.हे युग ८लाख ८४हजार वर्षांचे होते.
सध्या आपले सर्वांचे लाडके कलयुग सुरू आहे.याचे वयोमान ४लाख ३२ हजार वर्षांचे आहे.त्यापैकी फक्त ५ हजार १२३ वर्ष आत्ता संपलेली आहेत.
आणि
९/११
विशेष म्हणजे विष्णू पुराणामध्ये असे सांगितले आहे.जर या युगामध्ये अत्याचार/पाप/ अधर्म वाढला तर विष्णूचा १०वाअवतार कल्की हा पृथ्वीवर धर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेईल.
कृतयुगात धर्म ४पायांवर उभा होते.
त्रेतायुगात धर्म ३पायांवर उभे होते.
द्वापारयुगामध्ये धर्म २पायांवर उभे होते.
१०/११
कलयुगामध्ये धर्म एका पायावर उभा आहे.
असं विष्णू आणि भागवत पुराणामध्ये सांगितले आहे.यामध्ये अजून उप पुराणे वेगळी आहेत.

आपल्या हिंदू संस्कृतीचा जेवढा अभ्यास करताल तेवढा कमीच आहे.
येणाऱ्या पिढ्यांना आपल्या धर्माबद्दल माहिती देत चला..
पाश्चिमात्य संस्कृती ही टाळाच..
#मोटाभाई 😎🇮🇳🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Jul 5
स्वारी दक्षिणेची !

१९८४ पासून अवघ्या २ जांगापासून सुरवात करणाऱ्या भाजपने २०१४ पर्यंत अनेक पराभव पाहिले.प्रत्येक पराभवातून त्यांनी नव्यानं सुरवात केली. मार्गक्रमण करीत राहिल्याने या दीर्घकालीन राजकारणाची पायाभरणी झाली. सुरवातीला उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण झाले.
१/७
पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये मध्ये चांगले यश मिळालं.पण दक्षिणेंत हवे तसे स्थान मिळाले नाही ही खतं भाजपला वारंवार टोचत आहे.काही कालावधीत कर्नाटक मध्ये सत्ता मिळाली पण आता तरी दक्षिणेकडील स्वारी यशस्वी होईल असे वाटले पण ते तेवढे सोपं नव्हते हे भाजपच्या मागच्या १५वर्षांत चांगले
२/७
लक्षात आले. त्यामुळें दक्षिणेकडील लढाई जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा छाती ठोकली आहे.त्यामुळेंच यंदाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २दिवसीय बैठक हैद्राबाद मध्ये संपन्न झाली.यात काही मोर्चेबांधणी झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या तेलंगणा निवडणुकीत पहायला मिळतीलच.
३/७
Read 7 tweets
May 20
#ज्ञानवापी_मंदिर

याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
Read 4 tweets
May 19
मधुबाला चट्टोपाध्याय✨

मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९
#anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
Read 9 tweets
May 18
#Capernaum #केपरनाॅम 2018

मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/ Image
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/ Image
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/ Image
Read 5 tweets
May 17
#ज्ञानवापी_मंदिर इतिहास !

शंभू महादेवाच्या १२ज्योतिर्लिंग पैकीं एक ज्योतिर्लिंग म्हणजे #काशी_विश्वनाथ यामंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आलेला आहे.
#इतिहास
✨११९४मध्ये मोहम्मद गौरीचा सेनापती आणि नंतर झालेला सुलतान कुतुबुद्दिन ऐबक याने पाहिले उध्वस्त केले.
✨१२३०मध्ये
१/८
मंदिराची पुन्हा एका गुजराती व्यापाऱ्याने उभारणी केली.
✨१४४७-१४५८ मध्ये हुसैन शाह शरिकी याने अर्धवट उध्वस्त केले.
✨१४८९-१५१७मध्ये पुन्हा राहिलेले सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले.
✨१५८५मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने हे मंदिर पुन्हा उभारले.
✨त्या नंतर१६६९
२/८
मध्ये औरंग्या ने काही भाग उधवस्त करून मशीद उभारली होती.यात पण तर्क वितर्क आहेत.
✨१७८० मध्ये आपल्या इंदूर च्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
✨१८६८ मध्ये #The_Sacred_City_of_Hindu या रेव्ह.एम्.ए.यांच्या बुक मध्ये ज्ञानवापी मशिदीत ४ही कोपऱ्यात
३/८
Read 8 tweets
May 17
पूर्वपुण्याईची काँग्रेस !

एक काळ होता देशांमध्ये असं कोणते गाव नाही जिथं काँगेस चे नावं नाही.पण हे १९८४नंतर च्या काँग्रेसला राखता आलं नाही.राजीव गांधींनी ही येऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचेच काम केलं.आत्ताची काँग्रेस फक्त २राज्यां पुरती मर्यादित आहे.राजस्थान,छ.गड.
१/११
काँग्रेसला गळती लागण्याची सुरवात २०१४ पासून झाली.पण त्याची पूर्व तयारी ही२०१२ पासून सुरू झाली होती.#मोटाभाई @AmitShah यांची यूपी चे प्रभारी म्हणून निवड झाली होती तेंव्हा पासून ते म्हणजे २वर्ष यूपी मध्ये तळ ठोकून होते.भले त्या वर्षी समाजवादी पक्षाचे वारे होते पण हे आव्हान
२/११
#मोटाभाई यांनी स्वीकारून.काँग्रेस सहित समाजवादी पक्षाचा घरचा सोडून इतर एकही उमेदवार निवडून आला नाही.देशात सर्वात जास्त जागा असलेला किल्ला आरामात जिंकला.काँग्रेस च्या चिंधड्या या निवडणुकीत उडाल्या.त्या निवडणुकीचे #impacts अजूनही यूपी सहित देशात टिकून आहेत.गल्ली पासून दिल्ली
३/११
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(