विंडफाॅल ऑफ द गाॅड्स - सिडने शेल्डन
अनुवाद अजित कात्रे

अमेरिकन अध्यक्षांनी पत्नीला घटस्फोट देऊन दुसऱ्या स्रीशी लग्न केले या शुल्लक कारणाने सत्ता सोडावी लागली.
@LetsReadIndia @PABKTweets @pustakaayan
#पुस्तकआणिबरचकही 👇
त्यांचा जवळचा मित्र असलेलाच त्यांच्या जागी अध्यक्ष झाल्यावर त्यांची नेमणूक अध्यक्षांची विदेश व्यवहार सल्लागार या पदावर नेमणूक झाली. त्यांच्या मदतीने
नव्या अध्यक्षांना पोलादी पडद्याआड झाकलेल्या रुमानिया, रशिया, बल्गेरिया अशा कम्युनिस्ट देशांशी संबंध सुधारण्याच्या धोरणाचे 👇
सुतोवाच करताच नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते. सत्तेत असलेल्या काहींचा या धोरणाला विरोध होता.
राजकारणाचा कोणताही अनुभव नसताना केवळ रूमानिया आणि इतर कम्युनिस्ट राष्ट्रांच्या संबंधी त्यांचे अभ्यास पूर्ण लेख वाचून आणि त्यासंबंधी त्यांचे अगदी नवीन प्रकारच्या विचारामुळे 👇
प्रभावित होऊन अमेरिकन अध्यक्ष राज्यशास्त्र शिकवणाऱ्या व दोन मुलांची आई असलेल्या मेरी एश्ले या प्राध्यापिकेची रुमानियात राजदूत म्हणून नेमणूक करतात.
तिच्या नियुक्तीपासूनच नाट्यपूर्ण आणि खळबळ जनक घडामोडीचा प्रारंभ होतो. 👇
तिला सतत आसपास असणाऱ्या मृत्यूची भीषण छाया जाणवत असते.....

आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारण, त्यातील कट कारस्थाने, राजकीय मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील विविध घडामोडी, या पार्श्वभूमीवर एका स्त्रीच्या धाडसाची आणि बुद्धिमत्तेची साक्ष पटवणारी ही कहाणी आहे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रविण कलंत्री

प्रविण कलंत्री Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KalantriPravin

Feb 25
#पुस्तकआणिबरचकही
गिरिजाबाई केळकर ( १६ ऑक्टोबर १८८६ - २५ फेब्रुवारी १९८० ) स्त्री-जीवनातील समस्या, तिची दुःखे मांडणार्‍या आद्य गद्य लेखिकांपैकी एक होत्या. विवाहानंतर त्या मराठी भाषा शिकल्या व मराठीत त्यांनी  प्राविण्य संपादन केले. घरच्यांनी  गिरीजाबाईंच्या लेखनाला प्रोत्साहन 👇 Image
दिल्यामुळे त्या लिहू लागल्या. त्यांनी विपुल व विविध लेखन करून चांगली मान्यता मिळवलीच, शिवाय उत्तम वक्त्या म्हणूनही लौकिक संपादन केला. त्यांच्या कथा-नाटकांतले अनुभवाचे विश्व रोजच्या जीवनातले व कौटुंबिक आणि घरगुती स्वरूपाचे होते. तत्कालीन संस्कारशील मध्यमवर्गीयांचे प्रातिनिधिक 👇 Image
प्रातिनिधिक ठरू शकेल, असे लेखन त्यांनी केले. ‘मनोरंजन’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘खानदेश वैभव’ इत्यादी नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ‘पुस्तकी शीक नि व्यवहाराची भीक’, ‘पुरी हौस फिटली’ या कादंबर्‍या; ‘अंगठीचा प्रभाव’ ही दीर्घ सामाजिक कथा; ‘स्वभावचित्रे’, भाग १ व २, ‘केवळ 👇 Image
Read 6 tweets
Feb 25
#पुस्तकआणिबरचकही
विनायक कोंडदेव ओक (२५ फेब्रुवारी १८४०—९ ऑक्टोबर १९१४). चरित्रकार, निबंधकार, ‘बालबोध’ मासिकाचे संपादक. ओकांनी वयाच्या ३४-३५ व्या वर्षी लेखनास सुरुवात केली. त्यांची लहानमोठी मिळून सुमारे पासष्ट पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांत चरित्र, निबंध, इतिहास, कथा, कविता, 👇 Image
अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. इंग्रजी निबंधांच्या आधारे लिहिलेले लघुनिबंधमाला (१८८६) हे त्यांचे पहिले पुस्तक. वाचकांची करमणूक साधून त्यांना इतिहासाची गोडी लावावी या भूमिकेतून त्यांनी हिंदुस्थान कथारस (१८७१), शिपायांच्या बंडाचा इतिहास (१८७४), फ्रान्स देशातील 👇 Image
राज्यक्रान्तीचा इतिहास (१८७६) व इतिहास तरंगिणी (१८७८) ही पुस्तके लिहिली.
ओकांनी गोष्टींची, निबंधांची त्याचप्रमाणे माहितीपर अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी मधुमक्षिका (१८७१) व मुलांस उत्तम बक्षीस (१८७९) ही लोकप्रिय झाली होती. शिरस्तेदार (१८८१) लाच खाण्यापासून होणाऱ्या 👇
Read 5 tweets
Feb 24
#पुस्तकआणिबरचकही
लक्ष्मीबाई टिळक ( १ जुन १८६६ - २४ फेब्रुवारी १९३६ ) या रेव्हरंड टिळकांच्या पत्नी होत्या. लग्नानंतर टिळकांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली.टिळक धर्मांतर करणार, ही बातमी कानावर येताच लक्ष्मीबाई कासावीस झाल्या आणि ‘म्हणे जातो सोडून नाथ माझा, अता कवणाला बाहू 👇 Image
देवराजा.’ ही चार ओळींची कविता लिहिली. हे  बाईंचे पहिले काव्यलेखन. लक्ष्मीबाईंच्या कविता टिळक दुरुस्त करत व प्रसिद्धीला पाठवत.बाईंना रात्री कविता सुचत. मग जमिनीवर आगपेटीच्या काडीने किंवा खडूने किंवा कोळशानेही त्या लिहून काढीत. एकदा तर पावणे तीनशे ओळींची कविता त्यांनी अशी 👇 Image
लिहिली होती. बालकवींनी नंतर ती कागदावर लिहून काढली. लक्ष्मीबाईंच्या कवितांचा ‘भरली घागर’ हा कवितासंग्रह त्यांचा पुत्र देवदत्त नंतर प्रकाशित केला.टिळकांच्या हातून अपूर्ण राहिलेल्या ‘ख्रिस्तायन’ ह्या काव्याचे चौसष्ट अध्याय सहज, सोप्या, रसाळ शैलीत लिहून लक्ष्मीबाईंनी पूर्ण 👇 Image
Read 6 tweets
Feb 24
#पुस्तकआणिबरचकही
अनंत पै ( १७ सप्टेंबर १९२९ - २४ फेब्रुवारी २०११ ) अमर चित्रकथा या प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या कॉमिक मालिकेची सुरुवात त्यांनी १९६७ मध्ये केली. त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय कार्यक्रमात ग्रीकपुराणावर आधारित प्रश्न विचारले जात मात्र भारतीय पुराणांचा 👇 Image
या प्रश्नावलीत समावेश केला जात नसे,कारण याविषयी कोणाला माहितीच नसायची.त्यांना या घटनेने अस्वस्थ केले आणि मग जन्म झाला अमरचित्र कथेचा जी.आर.वीरचंद आणि यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमरचित्र कथा सुरू केली. 👇 Image
अमरचित्र कथेच्या इंग्रजीत आठ कोटी, साठ लाख प्रति विकल्या गेल्या हा एक जागतिक विक्रम समजला जातो १९८० मध्ये त्यांनी रंगरेखा फीचरच्या माध्यमातून ट्विंकल या कार्टूनची सुरुवात केली. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ट्विंकल व अमरचित्रकथा तसेच अन्य 👇 Image
Read 4 tweets
Feb 22
#पुस्तकआणिबरचकही
डाॅ. लक्ष्मण देशपांडे (५ डिसेंबर १९४३ - २२ फेब्रुवारी २००९ ) बहुरंगी मराठी लेखक, नाट्य दिग्दर्शक, व अभिनेते . त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री 👇
नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे. 👇
या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर खूप यशस्वी झाले.👇
Read 6 tweets
Feb 22
#पुस्तकआणिबरचकाही
वि. स. वाळिंबे ( ११ ऑगस्ट १९२८ - २२ फेब्रुवारी २००० )राजकीय स्वरूपाचे लेखन करणारे विनायक सदाशिव वाळिंबे एक महत्त्वाचे लेखक मानले जात. राजकीय विषय केंद्रस्थानी धरून साहित्यनिर्मिती करणारे लेखक, जातिवंत पत्रकार म्हणून विनायक वाळिंबे यांची नोंद महत्त्वाची ठरते.👇
‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ हे त्यांचे पुस्तक अतिशय गाजले. ‘इंदिराजी’, ‘बेंगलोर ते रायबरेली’, ‘रायबरेली आणि त्यानंतर’ ही इंदिरा गांधींवरची त्यांची अभ्यासपूर्ण पुस्तके विशेष गाजली. राजकीय पार्श्वभूमीवरील वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण पुस्तके म्हणजे ‘इस्रायलचा वज्रप्रहार’, 👇
‘तीन युद्धकथा’, ‘स्टॅलिनची मुलगी', ‘पराजित अपराजित’, ‘दुसरे महायुद्ध’, ‘हिटलर’, अशी ५०पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. खेरीज ‘वुई द नेशन’ या पालखीवालांच्या पुस्तकाचा अनुवाद, राजमाता विजयाराजे सिंदियांचे ‘आत्मकथा राजमाता’, ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’, ‘ट्वेंटी टू फेथफुल डेज’👇
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(