How to get URL link on X (Twitter) App
https://twitter.com/AuthorVishwas/status/1610842213461942274२) बोडस/खाडीलकरांनी असे काय इतिहाससंशोधन केले आहे, याबद्दल तुमच्या खंडीभर पुरावेसंग्रहातील एखादा पुरावा ट्विट कराल का?
https://twitter.com/chitrakwagh/status/1610158958664355842४) विकासपुरुष (!) नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून २०१४ साली विराजमान झाल्यावरही ज्या माणसांवर परकोटीच्या गरिबीमुळे कपड्यांशिवाय राहण्याची वेळ आली त्यांबद्दल तुम्हाला कळवळा वाटतो का? या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या एनजीओला संपर्क साधून मदत करण्याची तयारी तुम्ही दर्शवली आहे का?
https://twitter.com/sneha2986/status/1603217168820494338निरोध कोणत्या ब्रँडचा असावा, हेही सरकारने सांगावे. सेक्स करताना निरोध फाटल्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती भित्तीपत्रकांद्वारे व वर्तमानपत्रांत हँडबिलांच्यास्वरुपात द्यावी. तसेच, कोणत्या पोझिशनमध्ये सेक्स करावा, याबाबतीत तातडीचा जीआर काढावा.🫵
https://twitter.com/Garjana206/status/1602715183558053888हा प्रसंग ढसाळ ज्या काळात पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवत त्या काळचा आहे. फार आधीपासून कविता लिहू लागलेले ढसाळ टॅक्सीने विविध काव्यसंमेलनांना हजेरी सुध्दा लावत असत. एकदा त्याना भारतमाता सिनेमाजवळ कवितांविषयी कार्यक्रम असल्याची खबर समजली. लागलीच ते तिकडे गेले.
चातुर्वर्ण्य नसतं, तर पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा समूह बहुजनांना -'देवाने आम्हाला जास्त बुद्धी दिलेली असल्यामुळे आम्ही सांगतो, तेच सत्य आम्हाला प्रतिप्रश्न करणं म्हणजे ईश्वराला आव्हान देण्यासारखं आहे'- असं सांगू शकला नसता; एकूण समाजमनात समतेची बीजं रुजली असती;
वसंतराव नावाच्या तेजोनिधीचं शारीरिक अस्तित्व 39 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. मात्र त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा लोहगोल आजही अतिशय प्रखर तळपत आहे. वसंतरावांच्या असण्याला जितक्या छटा होत्या, तितक्या फारच क्वचित इतर कोण्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वांना असाव्यात.
मला आजरोजी माहित झालेलं एक फॅक्ट सांगतो. 1953साली भारताचे पंतप्रधान होते- पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना एव्हरेस्ट सर झाल्याची बातमी समजल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी तेनझिंग यांच्या घरी जाऊन त्यांना अत्यानंदाने मिठी मारली आणि स्वतःच्या गाडीत बसवून दिल्लीला घेऊन आले.
हा काळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा. भारतीय शास्त्रीय संगीत हा मुख्यत्वाने पुरुषांचा प्रांत समजला जाई. भलेभले पुरुष गायक आपल्या प्रतिभेने राज/लोकमान्यता मिळवत होते. सुरसम्राट अल्लादिया खाँ, फैय्याझ खाँ, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, बालगंधर्व हे त्यांत आघाडीवर होते.
https://twitter.com/khadaksingh_/status/1518851496909361153फर्जी टूलकिट प्रकरणात बंदी बनवलं गेलेल्या दिशा रवी या हवामानबदल संदर्भातील कार्यकर्तीला सुद्धा आईवडील होते.
https://twitter.com/shivanigokhale/status/1478315445128032257१) ८ ऑगस्ट १९४२ रोजी गोवलिया टॅंक-मुंबई इथल्या सभेत महात्मा गांधींनी भारत छोडो हे भाषण दिले होते. त्या सभेत कुमार गंधर्व यांनी भजन गायले होते. पं कुमार गंधर्व हे गांधीवादी विचारांचे होते. म्हणूनच, त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून गांधी-मल्हार नावाचा राग निर्माण केला