How to get URL link on X (Twitter) App
भारतात सर्वात प्रथम मदरसा तेराव्या शतकाच्या आसपास दिल्लीत सुरू करण्यात आला. तेव्हा धार्मिक शिक्षण देणे हेच मुख्य उद्दिष्ट होते.
इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनात युवकांना जोडण्यासाठी "वानर सेना" नावाची एक संघटना काढली होती, 1930 मध्ये फिरोज गांधी यांच्याशी जोडले गेले.
बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला हे प्रचंड लोकप्रिय होते, ते जे म्हणतील ती काश्मिरी जनतेसाठी काळ्या दगडावरची रेघ अशी स्थिती होती, ही बाब नेहरूंनी ओळखली आणि अब्दुलांना आपल्याकडे वळवल..
मोहानी यांनी विचारलं की जम्मू काश्मीर साठी वेगळं प्रावधान कशासाठी? तेव्हा प्रस्ताव मांडणाऱ्या गोपालस्वामी अयंगार यांनी सांगितलं की तेथील परिस्थिती देशातील इतर प्रदेशांपेक्षा वेगळी आहे. यावर सरदार पटेल सुद्धा शांत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी समाजातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहे. अशा घटकांपैकी एक म्हणजे, "फासेपारधी समाज". हे तेच जे रानात फिरून ससे, तितर-बाटी यांची शिकार करतात व शहरात किंवा गावात विकतात. केवळ हेच त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन..
पण तत्कालीन काँग्रेसमध्ये नेताजींचे सर्वात जवळचे मित्र हे नेहरूच होते,