How to get URL link on X (Twitter) App
वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवरायांच्या नंतर २५० वर्षांनी म्हणजे १९०५ मध्ये झाला.
राजांच्या खाशा लालमहालातच कडक पाहाऱ्यात खान मुक्कामी राहिला.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते.
याच मुख वराहाच (डुक्कर) असतं तर बाकी शरीर माणसाचं.


शहाजीराजे त्यांना बोलले, “मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा, राजश्री शिवाजी महाराज पण आहेत. त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो. तेथे इमाने शेवा करावी, कलकला (बिकट प्रसंगी) तरी जिवावर श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे (मरण पत्करावे) तुम्ही घारोबियातील मायेचे लोक आहा. …

…छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नासवला, या बखरकारांची री ओढत नाटककार, कादंबरीकार आणि चित्रपट या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात अनेक काल्पनिक पात्रे घुसवून त्यांना बदफैली, व्यसनी ठरवण्याचा देखील प्रयत्न केला.



दाराला व झरोक्यांना पडदे लावण्यांत आले होते. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यांत आली होती.
…एकाच आघाडीवर संघर्ष केला, आणि त्यांना त्यात यशही येत गेले.
…हा रोग अत्यंत बिकट असून यात त्या माणसाचे पोट प्रचंड दुखते.

…खोडसाळपणा करत सोशल मीडियातून पसरवली जात आहे.
भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान होते.
आणि इथं मेल्यावर त्याचं जे थडगं होतं त्याची आज 3 मजली मशीद झालीये तेही पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून.


…शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
…विरोधक असतात, त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता. या साऱ्या मंडळीनां शिवरायांनी स्वराज्याचे महत्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला.
…ह्या त्यांचा महत्त्वपूर्ण पुस्तकांनां भरपुर मागणी आहे. त्यांचा इतके कष्ट करुन लोकाभिमुख मांडणी इतर कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात केली नसेल.
१७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता.

कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण ...
‘छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय’ करायला लावा तरच बाकी शक्य आहे आजही परिस्थिती अशीच आहे चौक ,शाळा व महाविद्यालयवाले महाराजांचा एकेरी नामोच्चार करतांना सर्रास आढळतात !
यानंतर औरंगजेबाची कल्पना अशी की, राजाराम महाराजांच्या ‘असाहाय्य स्त्रिया आणि अज्ञान मुले’ यांना शरण आणायला कितीसा वेळ लागणार?
...वैशिष्ट्य जाणवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येण्यास मदत होते. पत्रव्यवहारातून शिवछत्रपतींचे सामर्थ्य, लोभ, प्रेम, माया, राग, थोरवी, दबदबा, शिस्त, धर्म, कर्तव्य, धाक, व्यवहार, मुत्सद्दीपणा, कान उघडणी, जाब, प्रश्न, आदेश, आज्ञा, विनंती, दान, ...

मंदिराच्या प्रभावी आकाराव्यतिरिक्त, हे त्याच्या शिल्पांसाठी, तसेच त्याच्या इतर स्थापत्य घटकांच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी देखील उल्लेखनीय आहे.