जर बाहेरच्या देशातली पॉर्नस्टार नकली शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तर ह्या नकली शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दर्जा तर सोडूनच द्या त्यांच्या चारित्र्याचा दर्जा समजतो.
स्वतःच्या देहाचे वासनांध विकृत प्रदर्शन करून अनितीने पैसे कमावणाऱ्या एका विदेशी पॉर्न स्टार महिलेने भारतातल्या ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा? असं काय आहे ह्या आंदोलनात? कोणता संबंध? कोणाचा संबंध? कसला संबंध?
आता तरी अजाणतेपणी ह्या आंदोलनाला खऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन समजणाऱ्या सभ्य गृहस्थांनी ह्या आंदोलनाला समर्थन देऊ नये..
नजीबखान बनून अफगाणच्या अहमद शाह अब्दालीची मदत मागणाऱ्यांचे थोबाड जागच्या जागीच फोडा. त्या अब्दालीला बोलावून पानिपतात इतके महाभयंकर युद्ध होऊनही पानिपत भरतातच आहे.
ते अफगाणिस्तानात नाहीये. ह्यासाठी इतिहास आणि वर्तमान दोन्ही साक्षीला आहेत. आणि त्या नजीबखानाची तर कबरही तेव्हाच तोडून फोडून टाकलीये आम्ही.
आणि तसेही बाहेरच्या लोकांना आमच्या देशात काय चाललंय काय नाही ह्यात नाक खुपसायला लावणे हा एक प्रकारचा देहद्रोहच !!!
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
'मोदींनी देश विकायला काढलाय' असे विरोधक म्हणतायत. मोदी विकतील तेव्हा विकतील पण मोदींद्वेषापायी तुम्ही मात्र स्वतःला कधी पाकिस्तान तर कधी चीनला मात्र अप्रत्यक्षपणे सतत विकत आला आहात. एकदा नव्हे अनेकदा..
तुम्ही म्हणताय तसे अदानी अंबानीच्या फायद्याच्या गोष्टी करणे म्हणजे देश विकणे होत नाही. अदानी अंबानी हे काय विदेशी नाहीत. तुम्हीही व्हा ना उद्योजक. Jio चा टॉकटाईम, इंटरनेट रिफिल करायचा आणि गोष्टी अंबानी विरोधाच्या करायच्या. नका घेऊ रिलायन्सच्या वस्तू. आहेत भरपूर ऑप्शन्स उपलब्ध.
लावा अदानी अंबानीला भिकेला. कोणी रोखलंय तुम्हाला? अदानी अंबानी काय भाजप सत्तेत आल्यानंतर अदानी अंबानी नाही झालेयत. ते आधीही अदानी अंबानीच होते. तेव्हा तुम्हाला दिसले नाहीत. कारण तेव्हा तुम्हाला आत्मनिर्भर भारत हा प्रकारच माहीत नव्हता.
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेऊन हिंदूंना झुलवण्याचे राजकारण केले जाते. अगदी दोन दोन तीन तीन शिवजयंती साजऱ्या केल्या जातात. मात्र शिवकृती एकही होत नाही. कोणत्याही सरकारकडून, कोणत्याही पक्षाकडून होत नाही. महाराजांचे नाव घेऊन सत्तेत येण्यासाठी धडपड करायची, -
स्वतःला मावळे म्हणवून घ्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र शिवप्रभूंनी अफजलखानाच्या कोथळा बाहेर काढलेल्या त्रिकालाबाधित सत्याला नाकारायचे राजकारण करायचे? ही यांची वृत्ती आहे. अफजल खान वधाच्या पोस्टरला जर अघोषित अलिखित कायद्यात्मक विरोध असेल, -
कोर्टाने आदेश देऊनही अफजल खानाच्या थडग्याभोवती विस्तारलेले अनधिकृत बांधकाम फोडता येत नसेल तर महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या महापराक्रमाच्या विपरीत वागणे आहे..
शार्जील उस्मानीविरोधात गुन्हा नोंद होऊनही महाराष्ट्र पोलीस त्या लुत भरलेल्या कुत्र्याला अटक का करत नाहीयेत? पोलीस शार्जीलच्या बापाच्या आदेशाची वाट पाहतायत का? आता पोलिसांचे हे असे वागणे संशयास्पद वाटत नाहीये का?
हेच पुण्याचे पोलीस मागच्या वर्षी अतिकर्तव्यतत्परता दाखवत हिंदुतेजसुर्य धनंजयभाईंच्या घरी पोहचले होते.
ती घटना अशी...
मुंबईत कामधंद्यासाठी आलेले परप्रांतीय हिंदू कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या सततच्या लॉक डाऊनमुळे आपापले बंद कामधंदे व -
घरदार सोडून पुन्हा त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात निघून जात होते. त्या वेळेस Dhananjay Desai ह्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली गेली होती. त्या पोस्टचा अर्थ असा होता की 'हिंदूंनो तुम्ही इकडचे कामधंदे सोडून जाऊ नका. स्थलांतर करू नका. इथेच थांबा.
आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही.
बारीक नाजूक छान दिसणारा वेल पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी. एका आड एक पाने येतात पेराला मुळे फुटतात.
हा वेल पुढे वाढत जातो.
विड्याच्या पानाच्या उत्पतिची कथा:
समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले.
श्रीराम मंदिर निर्माण हेतू गृह संपर्क व निधी संकलन अभियान 🚩
हिंदूंना अपमानित करण्यासाठी बाबर ने श्रीराम जन्म भूमी येथील श्रीराम मंदिर उध्वस्थ केले आणि त्या ठिकाणी स्वतःच्या नावाने एक बांधकाम उभे केले.
पुढे राम जन्मभूमी मुक्ती साठी तब्बल ७० लढाया झाल्या अनेकांनी प्राणाची आहुती दिली. पण राम जन्मभूमी मुक्त झाली नाही.
१९९२ साली पुन्हा एकदा श्रीराम जन्मभूमी मुक्त करण्याचा निश्चय झाला. संपूर्ण भारतातील हिंदू एकवटले.. कुणी दक्षिणेतून श्री अय्यपा स्वामींचा आशीर्वाद घेऊन निघाले..
कुणी बंगाल मधून काली मातेचा जय घोष करत निघाले...कुणी उत्तरेतून "जय महाकाल" च्या घोषणा देत निघाले... कुणी राजस्थान मधून "जय एकलींगजी" म्हणत रण मैदानात आले.. कुणी महाराष्ट्रातून "जय भवानी जय शिवाजी" च्या गगन भेदी घोषणा देत श्री मल्हारी मार्तंडाचा भंडारा उधळत निघाले...
या देशात १०० हिंदू कोटी आहेत. पण त्यातले केक कापणारे, दर्ग्यावर माथा टेकणारे, ईद-ख्रिसमसला स्वतःचेच लग्न असल्यासारखे वागणारे किती आहेत? त्यातही हिंदुत्वनिष्ठ किती आहेत? त्यातही जात-पात, भाषा-प्रांत भेद मानणारे किती आहेत? त्यातही पक्षीय हिंदू किती आहेत?
त्यातही गट-तट असणारे हिंदू किती आहेत? त्यातही कर्माने हिंदू किती आहेत? त्यातही जमिनी स्तरावर कार्य करणारे हिंदू किती आहेत? त्यातही 'आम्ही मांडू तेच हिंदुत्व' असा अहंभाव असणारे हिंदू किती आहेत?
त्यातुन जे उरतात तेच प्रखर हिंदू... जे दर्ग्यावर माथा टेकायला जात नाहीत. केक कापत नाहीत. ईद ख्रिसमसला स्वतःचे लग्न असल्यासारखे नाचत नाहीत. जे जात, पात, भाषा, प्रांत भेद मानत नाहीत. ज्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या पक्षाच्या भूमिके प्रमाणे बदलत राहत नाही.