श्रीराम मंदिर निर्माण हेतू गृह संपर्क व निधी संकलन अभियान 🚩
हिंदूंना अपमानित करण्यासाठी बाबर ने श्रीराम जन्म भूमी येथील श्रीराम मंदिर उध्वस्थ केले आणि त्या ठिकाणी स्वतःच्या नावाने एक बांधकाम उभे केले.
पुढे राम जन्मभूमी मुक्ती साठी तब्बल ७० लढाया झाल्या अनेकांनी प्राणाची आहुती दिली. पण राम जन्मभूमी मुक्त झाली नाही.
१९९२ साली पुन्हा एकदा श्रीराम जन्मभूमी मुक्त करण्याचा निश्चय झाला. संपूर्ण भारतातील हिंदू एकवटले.. कुणी दक्षिणेतून श्री अय्यपा स्वामींचा आशीर्वाद घेऊन निघाले..
कुणी बंगाल मधून काली मातेचा जय घोष करत निघाले...कुणी उत्तरेतून "जय महाकाल" च्या घोषणा देत निघाले... कुणी राजस्थान मधून "जय एकलींगजी" म्हणत रण मैदानात आले.. कुणी महाराष्ट्रातून "जय भवानी जय शिवाजी" च्या गगन भेदी घोषणा देत श्री मल्हारी मार्तंडाचा भंडारा उधळत निघाले...
कुणी कर्नाटक मधून मंजुनाथाचा जय घोष करत निघाले.. कुणी गुजरात मधून आला.. कुणी मध्य प्रदेश मधून... कुणी "जो बोले सोनिहाल" म्हणत पंजाब मधून आला... काश्मीर ते कन्याकुमारी संपूर्ण भारतातील निधड्या छातीचे हिंदू विर अयोध्येत एकवटले... "जय जय श्री राम " ची हिंदू गर्जना झाली.. आणि...
तो दिवस उजाडला.. तारीख होती ६ डिसेंबर १९९२...५ लाख हिंदूंनी सकाळी राम जन्मभूमी च्या दिशेने धाव घेतली आणि त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण उध्वस्त करून राम जन्मभूमी मुक्त केली...
या नंतर देखील लढा थांबला नाहीच... हिंदूंना पुन्हा एकदा कोर्टात राम जन्मभूमी साठी लढावं लागलं...
तब्बल ३०००० हजार पानाचे पुरावे सादर करण्यात आले... आणि शेवटी न्यायालयीन लढा देखील हिंदूंनी जिंकला...
या संपूर्ण लढ्यात हजारो हिंदूंना बलिदान द्यावे लागले... कुणी आपला मुलगा गमावला, कुणी आपला भाऊ, कुणी आपला पती... कुणी जखमी झाले... कुणी कायमचे अपंग झाले...
अनेकांनी उपासमार सहन केली.. कुणी मुल्लायम च्या उत्तर प्रदेश पोलिसांचा अत्याचार सहन केला... कुणी २००/ ३०० किलोमीटर चालत प्रवास केला... कुणी तुरुंगवास भोगला.. जीव गेला... रक्त सांडलं... पण लढा थांबला नाही... हिंदू लढला आणि विजयी देखील झाला...
आता वेळ आली आहे.. या मंदिर निर्माण कार्यात आपले योगदान द्यायची. मंदिर निर्माण होण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची. आपल्याला शक्य होईल तेवढा निधी मंदिर निर्माण कार्यासाठी समर्पित करण्याची आणि..
या निधी समर्पण अभियानात एक रामभक्त म्हणून सहभागी होऊन प्रत्येक हिंदू घरात जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलन करण्याची... #जय_श्रीराम 🚩
।। जय हिंदुराष्ट्र ।।
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही.
बारीक नाजूक छान दिसणारा वेल पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी. एका आड एक पाने येतात पेराला मुळे फुटतात.
हा वेल पुढे वाढत जातो.
विड्याच्या पानाच्या उत्पतिची कथा:
समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले.
या देशात १०० हिंदू कोटी आहेत. पण त्यातले केक कापणारे, दर्ग्यावर माथा टेकणारे, ईद-ख्रिसमसला स्वतःचेच लग्न असल्यासारखे वागणारे किती आहेत? त्यातही हिंदुत्वनिष्ठ किती आहेत? त्यातही जात-पात, भाषा-प्रांत भेद मानणारे किती आहेत? त्यातही पक्षीय हिंदू किती आहेत?
त्यातही गट-तट असणारे हिंदू किती आहेत? त्यातही कर्माने हिंदू किती आहेत? त्यातही जमिनी स्तरावर कार्य करणारे हिंदू किती आहेत? त्यातही 'आम्ही मांडू तेच हिंदुत्व' असा अहंभाव असणारे हिंदू किती आहेत?
त्यातुन जे उरतात तेच प्रखर हिंदू... जे दर्ग्यावर माथा टेकायला जात नाहीत. केक कापत नाहीत. ईद ख्रिसमसला स्वतःचे लग्न असल्यासारखे नाचत नाहीत. जे जात, पात, भाषा, प्रांत भेद मानत नाहीत. ज्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या पक्षाच्या भूमिके प्रमाणे बदलत राहत नाही.
इतकी वर्ष औरंगाबाद होतं आणि आजही आहेच. पण नेहमीप्रमाणे आता निवडणूका आल्यायत. आणि नेहमीप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांचे शंभूजी महाराज प्रेम उमड़ उमड़कर वाहू लागलंय.
माझं प्रत्येक राजकीय पक्षाला आव्हान आहे, की त्यांनी निवडणूक जिंकून सत्ता स्थापन केल्यानंतर, महापौराची निवड झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत औरंगाबादचे संभाजी नगर करून दाखवावे. व असे नाही केल्यास स्वतःहून सत्ता सोडून द्यावी आणि उभ्या आयुष्यात संभाजी नगर महापालिका निवडणूक लढवू नये.
अशी शपथच म्हणा किंवा प्रतिज्ञा म्हणा निवडणुकांसाठी प्रचार करताना प्रत्येक प्रचार सभेत घ्यावी. (यासाठी तुमचा छापलेला वचननामा नकोय की जाहीरनामा नकोय.. )
आम्ही हिंदू दबावगट त्या पक्षाचा सर्व ताकदीनिशी प्रचार करू.
● ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम टप्प्याच्या सुरुवातीला हिंदुद्वेष्ट्यांनी हत्या केलेले पहिले हिंदु नेेते लाला मुन्शीराम अर्थात स्वामी श्रद्धानंद !
● ब्रिटिशांनी भारतीयांवर लादलेल्या रौलट अॅक्ट कायद्याच्या विरोधात दिल्लीत निघालेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व करणारे क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी !
● दिल्लीच्या जामा मशिदीत उभे राहून वेदमंत्रासह भाषण करणारे एकमेव वीर संन्यासी !
● मुसलमानधार्जिणी काँग्रेस सोडून हिंदु महासभेच्या स्थापनेत सहभागी होणारे हिंदू महासभाई !
● जवळपास ५ लक्ष धर्मांतरित रजपुतांना शुद्ध करून धर्मांतरितांच्या शुद्धीकरणासाठी कार्य करणारे हिंदू धर्माभिमानी !
आज स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ७० वर्षे उलटूनही हिंदुस्तानात अशी हजारो गाव-खेडी आहेत जिथे वीज उपलब्ध नाही.. लाखो लोकांना अंधारातच राहावे लागते. आजही देशात अनेक खेड्या पाड्यात १२ ते १८ तास लोड शेडिंग केले जाते. अश्या वेळेस लाल माकडांचे अंधानुकरण करणारी आणि -
त्या लाल रंगाची लागण झाल्याने स्वतःला गोरी समजणारी आपल्याच देशातली लाखो काळी-सावळी माकडं नाताळाच्या दिवसात घरा-घरात छोट्या छोट्या नकली प्लास्टिकच्या झाडांमध्ये रोषणाई करून वीज वाया घालवतील.. मोठ-मोठ्या मॉल्स मध्ये अवाढव्य, मोठमोठे ख्रिसमस ट्री सजवून त्यावर रोषणाई करतील.
दुकानाच्या डिस्प्ले विंडोमध्ये ख्रिसमस ट्री सजवून त्यावर रोषणाई करतील.
हिंदू सणांच्या वेळेस आवर्जून गळा काढणाऱ्या अनेक समाजसेवी संस्थापैकी दुर्दैवाने कोणतीच समाजसेवी संघटना विजेचा हा अपव्यय रोखण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही..