राऊंचा स्मृतीदिन
"एका बाजूला एक लाखाचे सैन्य आणि दुसऱ्या बाजूला बाजीरावास ठेऊन मला जर दोन्हीतून एकाची निवड करायला सांगितली तर मी बाजीरावाची निवड करेन",असे उद्गार प्रत्यक्ष छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा यांनी काढले होते.
एकही युध्द न हरलेला अजिंक्य योध्दा, महावीर, प्रतापसूर्य
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांचा आज स्मृतीदिन.
"तहामध्ये ठरल्याप्रमाणे नासिरजंगने नाईलाजाने हंडिया व खरगोण हे परगणे पेशव्यांना दिले आणि याच परगण्यांची व्यवस्था लावण्यासाठी राऊ हे ३० मार्च रोजी खरगोणला गेले. या स्वारीच्या दरम्यान अचानक प्रकृती बिघडून नर्मदा तीरावर खरगोण
प्रांतात ' रावेरखेडी' या गावी २८ एप्रिल १७४० रोजी (उजाडता सोमवार, पहिला प्रहर, पहाटेच्या सुमाराला, रौद्रनाम संवत्सर, वैशाख शुध्द १३ शके १६६२) राजश्री रायास कैलासवास जाहला."
शतशत नमन! #प्रतापसूर्य#बाजीराव_पेशवा#स्मृतीदिन#म#मराठी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भारतीय इतिहास हा पाश्चात्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तो इतिहास नसून कल्पित कथा आहे,हे म्हणणे अयोग्य आहे.रवींद्रनाथ टागोरांनी हा विचार 'धम्मपद' या निबंधात अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.मला महाभारताचे प्राचीनत्व वा ऐतिहासिकत्व आधुनिक विद्वानांना संतोष वाटेल अशा
पद्धतीने सिद्ध करावयाच्या भानगडीत सध्या पडावयाचे नाही.विद्वत्ता किंवा व्यासंग हा माझा व्यवसाय नसल्याने मला ते शक्यही नाही.भारतीय व्यक्तिचित्रांचे जे विकृतीकरण सध्या निरनिराळ्या लेख-प्रबंधातून चालू आहे,त्याचा महाभारताच्या उपलब्ध संहितेशी प्रामाणिकपणा ठेवून परामर्ष घ्यावयाचा माझा
विचार आहे. अनुषंगाने महाभारतासंबंधीच्या काही विधानांचे परीक्षणही मी करणार आहे. सर्वसमावेशक,सर्वव्यापक असे विवेचन शक्य नाही. माझे लेखन हे काही पुस्तके आणि त्यातील काही विशेष विकृत विधाने यापुरतेच मर्यादित राहणार आहे.श्री.आनंद साधले यांचे #हा_जय_नावाचा_इतिहास_आहे,श्री.इरावती कर्वे
ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं,है अपना ये त्यौहार नहीं
है अपनी ये तो रीत नहीं,है अपना ये व्यवहार नहीं
धरा ठिठुरती है सर्दी से,आकाश में कोहरा गहरा है
बाग़ बाज़ारों की सरहद पर,सर्द हवा का पहरा है
सूना है प्रकृति का आँगन,कुछ रंग नहीं उमंग नहीं
हर कोई है घर में दुबका हुआ,नववर्ष का ये कोई ढंग नहीं
चंद मास अभी इंतज़ार करो,निज मन में तनिक विचार करो
नये साल नया कुछ हो तो सही,क्यों नक़ल में सारी अक्ल बही
उल्लास मंद है जन -मन का,आयी है अभी बहार नहीं
ये नव वर्ष हमे स्वीकार नहीं,है अपना ये त्यौहार नहीं
ये धुंध कुहासा छंटने दो,रातों का राज्य सिमटने दो
प्रकृति का रूप निखरने दो,फागुन का रंग बिखरने दो
प्रकृति दुल्हन का रूप धार,जब स्नेह-सुधा बरसायेगी
शस्य-श्यामला धरती माता,घर-घर खुशहाली लायेगी
तब चैत्र शुक्ल की प्रथम तिथि,नव वर्ष मनाया जायेगा