बंगाल आणि इतर राज्यातील निकाल लागल्यानंतर त्या त्या पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन गप्पा गोष्टी करायचे ठरवतात.
सगळ्यांना जवळ पडेल म्हणून मध्य प्रदेशात एकत्र यायचे ठरवतात. तसे,
+
तामिळनाडू, केरळ , पुद्दूचेरी आसाम आणि बंगाल मधून कार्यकर्ते येतात.
तामिळनाडूतील जिंकलेल्या दृमुकचा कार्यकर्ता येतो , केरळ मधील डाव्या पार्टीचा , पूद्दुचेरी , आसाम आणि बंगाल मधून भाजपचे कार्यकर्ते येतात. तामिळनाडू चा कार्यकर्ता म्हणतो की बंगाल चा कार्यकर्ता कसा काय आला ,
+
तो तर हरला आहे?
त्यावर बंगालचा कार्यकर्ता म्हणतो की हो , मी हरलोय पण तरीही आलो. मला हे बघायचे आहे की तुम्ही जिंकलेली लोकं कसे एन्जॉय करता? कारण आमच्या कडे कोणी जिंकले की ते दुसऱ्या पार्टी च्या लोकांना मारतात , त्यांची घरं , दुकानं जाळतात.
मग म्हटलं इकडेच येऊ आणि
+
जीव वाचवू. तुम्ही तसें नाही न करणार?
त्यावर तामिळनाडू चा कार्यकर्ता म्हणतो...अरे आमच्या कडे दर ५ वर्षांनी वेगवेगळी पार्टी जिंकते...आमच्या पब्लिक चे ठरलय तसं.
आसामचा कार्यकर्ता म्हणतो की अरे मी परत निवडून आलोय...तू काळजी करू नकोस ,तू पण येशील निवडून कधीतरी.
पुद्दीचेरी चा
+
कार्यकर्ता पण म्हणाला हो काळजी नको करुस...मी ह्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलोय...तसे तू ही येशील.
प्रत्येकाला कधी न कधी तरी ही विजयश्री मिळतेच. आपण प्रयत्न केला पाहिजे.
तेवढ्यात तिकडून स्थानिक पार्टीचे कार्यकर्ते येतात. त्यात मूळ काँग्रेस , राष्ट्रवादी आणि +
शिवसेना ह्या पार्टीचे असतात. आणि ते भाजपच्या बंगाली कार्यकर्त्याला चिडवायला लागतात.
तसा बंगाली , आसामी आणि पुद्दिचेरी चे भाजपा कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही का खुश आहात ? तुमचे तर कोणीच निवडून नाही आले.
तसे ते तिघे एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात पण हा
+
बंगाली भाजप वाला हरला ना? म्हणून आम्ही खुश आहोत. दृमुक आणि केरळ वाल्यांना हे काय चाललंय ते काही कळत नाही. ते एकमेकांच्या कडे बघत बसतात आणि नंतर कळल्यानंतर खूप हसतात. ते म्हणतात काँग्रेस तर कुठेच निवडून नाही आली. राष्ट्रवादी आणि शिवसेना तर नव्हतीच तरीही हे खुश का होत आहेत ?
+
मग अचानक काँग्रेस कार्यकर्त्याला कळते की खरंच की आपण का खुश होतोय? आपल्याला तर काहीच मिळाले नाही..जे होतं ते पण घालवले.
मग राष्ट्रवादी आणि शिवसेना वाले तिकडून हळूच निघून जातात , म्हणतात आपल्यावर येण्या आधी इकडून कटू...
जाता जाता पंढरपूर , गुजरात , राजस्थान आणि
+
बेळगावचे भाजपा चे विजयी उमेदवार त्यांना जय श्रीराम करतात. हे विचारतात कुठे चाललात तुम्ही? तसे भाजपा वाले म्हणतात ते काय त्या get together मध्ये ..पार्टी ला...आणि तुम्ही?
मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.
विषय निघालाच म्हणून...सांगतो की खूप वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती...
श्रीराम मंदिर करावे म्हणून...जी त्या वेळी मी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ह्यांना दिली होती..त्यावर त्यांची
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+
सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇
आता थोडेसे त्या शिल्पा बद्दल. सातारा शहरातील ,
ह्या शिल्पाचे अनावरण , महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या हस्ते २६ एप्रिल १९९० साली झाले होते.
आणि योगायोग असा की , आज कोकाटे जे बोलले आहेत ते छापून आणण्याचे काम सुध्धा