🚩हिंदु नो सावध रहा!!सतर्क रहा!!आचार विचारांनी आक्रमक व्हा🚩!मोदी 5 एक वर्षात सगळं सोडून निघून जातील. त्यांना मुलबाळ कोणी नाही. पैसे जमवणं हा हेतू नाही.
मोदींच्या पराभवामुळे आनन्द झालेल्या हिंदूंनी पुढचा विचार करायला हवा.
आज प बंगाल मध्ये अनेक भागांमधून हिंदू हाकलले गेले आहेत.
या पूर्वी कम्युनिस्ट राजवट होती त्यांनी एक एक करत उद्योग धंदे बंद केले. ममतानी फक्त मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ सुरु केला आहे. सुशिक्षित हिंदू बंगाल सोडून गेले आणि जात आहेत.
जे शिल्लक आहेत ते ममता च्या कार्यकर्त्यांच्या भितीनी मतदान करू शकत नाहीत. तिथून घुसणारे रोहिंग्या
काश्मीर पर्यंत पोचले आहेत.
मुसलमान एकजात बाहेर पडून मोदी विरोधी मतदान करतात.
हा मोदी विरोध नसतो तर हिंदू विरोध असतो.
पण हिंदू मात्र एकत्र न येता मोदी विरोध करत बसतात. या हिंदूंच्याच मोदी द्वेषामुळे आज मुस्लिम मस्तवाल होत आहेत.
मोगलांच्या काळातही हेच होत होत.
इतिहासापासून
हिंदू शिकत नाही.
हिंदू नेत्याचा मोठेपणा दुसऱ्या हिंदूंनाच खुपतो.
अयोध्या मंदिर उभं रहात आहे पण जर बीजेपी ची केंद्रातली सत्ता गेली आणि दुसऱ्या हिंदू द्वेष्टा पक्षाची सत्ता आली तर मंदिर राहील का ?
मंदिर हे हिंदूंना एकत्र आणण्याचं एक निमित्त आहे हे समजून घेतलं पाहिजे.
मोदींवर टीका करणं घाणेरडी भाषा वापरणं सोपं आहे. पण 60 वर्ष दुसऱ्या पक्षाकडे सत्ता असताना लोकांना भयमुक्त करून मतदान करायला बाहेर आणण किती कठीण आहे हे या निकाला वरून दिसत आहे.
हिंदू मतदारांनो पुढचा विचार करा.
मोदी भक्त मूर्ख नक्कीच नाहीत. त्यांचा विचार समजून घ्या. आणि
आपली संस्कृती,आपला धर्म अबाधित राखाण्यासाठी जातीभेद विसरून एकत्र या.आपल्या लेकीबाळींना सन्मानाने जगवण्यासाठी धर्मरक्षण करण आपल आद्यकर्तव्य आहे...प्रत्येक हिंदु जपा.त्याला संरक्षण द्या.जे जमेल ते करा.जात डोक्यातून काढा.क्रुपा करा.जागे व्हा.आपल्याला हिंदुस्थान सोडून दुसरी जागा नाही
जय हिंद,🚩🙏🚩
W.up+माझे विचार🚩🙏🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
नमस्कार.
एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ अॅप बॅन केले, ज्यामध्ये पबजी अॅप देखील शामील आहे. पबजीचे सर्वात जास्त अॅक्टिव्ह युजर्स भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या अॅपच्या मालकाने पबजीमधून कमावलेले आहेत.
याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक सारखा फेमस अॅप देखील शामील होता.
या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे अॅप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा
जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’ या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच
🚩🙏🚩हिंदुह्रदयसम्राट,मराठी ह्रदय सम्राट,मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून काही प्रश्न विचारायची इच्छा होते.**************🚩🚩🚩
मा.बाळासाहेबांच्या शिवसेनेला झालय तरी काय?
सुशांत राजपूत प्रकरणात अख्खी सत्ता एवढ्या ताकदीने ते प्रकरण मिटवायला राबली की त्यात
कुणाची नावे आहेत ह्या प्रश्नालाच काही अर्थ उरला नाही.कारण भलतीच घाण जगासमोर आली.सुशांतची प्रतिमा काय होती?हा विषयच गौण ठरतो.कारण आता दिशा सालीयान प्रकरण सुध्दा पुढे आलय.या हत्या की आत्महत्या हे पुढे ठरेलच.पण तुम्ही अख्खी यंत्रणा राबवलीत आत्महत्या साबित करण्यासाठी.काय मिळाल?संशय.
कट्टर शिवसैनिक,जुना शिवसैनिक,धर्मवीर दिघेसाहेबांचा शिवसैनिक सुध्दा या पोरखेळाला वैतागलाय.मा.बाळासाहेबांनी ज्या कर्माला हिजडेगीरी म्हणून जाहिरपणे संबोधले,तेच कर्मकांड तुमच्या नेत्यांनी चालवले.राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात संघर्ष करत घडलेल्या शिवसैनिकांना त्याच पक्षाच्या
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी रात्री जेवून निवांत बसलो होते. दहा वाजले असतील. माझ्या एका जवळच्या मित्राचा फोन आला.
‘हलो, काय करतो आहेस?’
‘काही नाही. बसलो आहे. काय विशेष?’, मी म्हणालो.
‘आत्ता लगेच येऊ शकशील का घरी?’
‘हो, येतो.’ आणि मी फोन बंद केला.
मी कपडे बदलले
आणि गाडी बाहेर काढायला निघालो. मित्र दुसऱ्या गावी रहात होता. जायला दीड दोन तास लागणार होते. लगेच बोलाविले आहे म्हणजे काहीतरी कारण नक्की असणार. काही पैसे, कॅश लागणार आहे का, बरोबर कोणाला घेऊन येऊ का, हे विचारण्यासाठी मी मित्राला परत फोन लावला.
‘हलो, अरे मी स्टार्टर मारतोय, काही
घेऊन यायला पाहिजे आहे काय?’
यावर तो काही बोलला नाही. पण रडू लागला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काय घडले आहे कळेना. मी विचारले, ‘काय झाले?’ पण काही बोलेना. नुसताच रडू लागला. मी गोंधळून गेलो. काय करावे कळेना.
एवढ्यात फोनवर दुसरे कोणीतरी बोलले. मला अपरिचित आवाज होता. बहुदा
Basant Bahar, a compound melodic structure that incorporates phrases from the raagas Basant and Bahar, is a vital presence in the spring soundscape of northern India. As is the case with many compound raagas, Basant Bahar has compositions
that bring in the different colours of the constituent raagas by displaying segments of each in separate lines of the song-text or by bringing in a quick succession of phrases of both raagas in the same line. Such raagas thus place demands on the artistic acumen of composers and
performers to judiciously select phrases from each of the individual raagas to flow into the other via conduit notes or phrases.
From shadja to madhyam, the tonal structure of both the raagas is the same however if in the latter part the aaroha of Bahar is to be shown then komal
🌸ज़न्मदिन १३ सप्टेंबर १९३२🌸 🌸संक्षिप्त माहिती🌸
💮जन्म पुण्यामध्ये.💮वयाच्या *८व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे शिक्षण चालू.*
*संगीत शिकत असतांनाच विज्ञान आणि कायदा या विषयांमधील पदवी.*
*किराणा घराण्याच्या गायिका म्हणून प्रसिध्द*
*अग्रगण्य शास्त्रीय संगीत गायकांपैकी एक*
*पं.सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या.* 💮प्रतिभावंत गायिका,संगीत रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका, आणि विदुषी म्हणून लौकिक.💮 ख्याल गायिकी बरोबर ठुमरी,दादरा,गझल,उपशास्त्रीय संगीत,नाट्यसंगीत,भावसंगीत गायकीवर
पण प्रभुत्व.भारतीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात मोठे योगदान.त्यांच्या काही रचना* जसे "मारुबिहाग"रागातील "जागू मै सारी रैना"*"कलावती" रागातील 'तन मन धन'*"किरवाणी" रागातली 'नंद नंदन' या रसिंकांच्या आवडीच्या रचना आहेत.