माननीय प्रशांत किशोर पूर्वी बीजेपी साठी काम करायचे त्यावेळेस त्यांनी अनेकदा बीजेपीच्या चांगल्या कामाबद्दल बोललेला आहे.
आता ते विरोधका सोबत काम करत आहे तेव्हा ते बीजेपीच्या विरोधात आहेत.
त्यात नवल कसले ?
तो त्यांचा व्यवसाय आहे.

सामान्य लोक काय समजतात हेच महत्वाचे.

त्यामध्ये
+
सुद्धा बीजेपी ( मोदी शासन) शासनाने अनेक गोष्टी ऑनलाइन केलेले असल्यामुळे अनेक लोक दुखावले गेलेले आहेत.

उदा क्र एक -
माझा मित्र जिल्हा परिषद ..... येथे जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्यांमध्ये दलाल म्हणून काम करायचा .
बीजेपी शासनाने बदल्यांमधील तसेच विवध शासकिय योजना
ऑनलाइन केल्यामुळे दलाली व दलाल संपले असल्यामुळे तो दिवसातून दोनदा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो. त्याच्या सर्व मित्र परिवारा समोर सुद्धा तो सतत काही ना काही बीजेपी विरोधात बोलत असतो .

उदा. क्र.दोन -
माझ्या गावातील राशन दुकानदाराकडे महिन्याला दोन गाड्या माल यायचा,
आज ती
परिस्थिती नाही सर्व काही ऑनलाइन केल्यामुळे आता एक गाडी मधला माल सुद्धा संपत नाही. तेही आधार सलग्न असलेल्या कुटुंबालाच.
दुसरी गाडी जी पूर्वी ब्लॅक मध्ये विकली जायची ती आता त्याला खरेदी करता येत नाही.
विकता येत नाही. असे म्हणटले जाते की महिण्याला हजारो रुपायची खीर तहसिल कार्यालय
+
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, संबंधित निरिक्षक कार्यालय यांना वाटली जायची.
जवळपास ही लिंक बंद होण्याच्या मार्गावर आहे. वरील सर्व साखळी व तो राशन दुकानदार सुद्धा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो आणि त्यांच्या जवळच्या सर्व मित्र परिवार यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात
+
बीजेपी विरोधात विश्व निर्माण केले आहे.

उदा क्र. तीन-
माझा गावातील सर्व खर्च ग्रामसभेच्या साध्या ठरावाने पण करता येत होता. पण त्यालाही मर्यादा आल्या आहेत.
सगळीकडे e-tendering आल्यामुळे राजकीय कार्यकर्ते ( अगदी BJP चे ही) वशीला लावुनही tender मिळवु शकत नाहीत. आता सांगा ते BJP
+
( मोदी शासन) ला का चांगले म्हणतील?

उदा क्र. चार -
शेतीला लागणारा खात कितीही मोठ्या प्रमाणात खरेदी करून stock करून पुन्हा black मध्ये विकला जायचा.
आता शेतकऱ्याचे आधार कार्ड सलग्न करणे compulsory झालेमुळे तो व्यापारी व त्याच्याशी सलग्न लोक का BJP (मोदी शासन) ला चांगले का म्हणतील?
उदा क्र. पाच-
UPA-2 काळात डॉ मनमोहन सिंग साहेबांनी कृषीमंत्री डॉ शरद पवार साहेबाच्या काळात 7 हजार कोटीची शेतकरी कर्जमाफी दिली. पण त्यातील रुपयाही शेतकर्यापर्यत पोहचला नाही.
सर्व सहकारी बँकांनी तो मध्येच गडप केला. BJP शासनाने ( मोदी शासन) शेतकरी कर्जमाफी दिली तेव्हा पैसा DBT
+
योजनेद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जाऊ लागला.
मग सहकारी बँकाचे कर्तेधर्ते BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील.

उदा क्र. सहा-
महाराष्ट्र राज्यात जवळपास एक लाख बोगस विधार्थी सापडले व त्यासाठी अध्यापन करणारे हजारो शिक्षक बोगस सापडले. BJP शासनाने प्रत्येक विधार्थाचे आधार सलग्न
+
करणे बंधनकारक केले.

ज्यांच्या शिक्षण संस्था होत्या ते संस्थाचालक, यांच्या ( संस्थाचालकाच्या) बोगस पणाला साथ देणारे शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी व वरील संबंधित हजारो अतिरक्त शिक्षक त्यांचे मित्र परिवार BJP( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
+
मुद्दा क्र. सात-
मुस्लिम समाजातील शिक्षण संस्था म्हणजेच मदरशात ही बोगसपणा चालु होता तेथेही प्रत्येक विधार्थाचे आधार सलग्न करणे बंधनकारक केले. ज्यांच्या शिक्षण संस्था ( मदरशे) होते ते संस्थाचालक, यांच्या ( संस्थाचालकाच्या) बोगस पणाला साथ देणारे संबंधित क्षेत्रातील कर्मचारी
+
अधिकारी व वरील संबंधित हजारो अतिरक्त शिक्षक त्यांचे मित्र परिवार BJP( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?

मुद्दा क्र आठ-
पुर्वी हजारो-लाखो मागासवर्गीय विद्यार्थाची शिष्यवृती हातोहात दिली जायची. आशा वेळेस समाजकल्यान खात्यापासून शिक्षण खात्यापर्यन्त व संस्थाचालकापासून संस्थेतील
+
कारकुना पर्यन्त सर्वच हात मारत असत. BJP शासनाने DBT योजने अर्तंगत शिष्यवृती सरळ विद्यार्थाच्या खात्यात वर्ग करण्यास सुरवात केली.
संबंधित क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी व वरील संबंधित हजारो कर्मचारी , त्यांचे मित्र परिवार BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
+
मुद्दा क्र नऊ-
केंद्र शासनाकडुन अथवा राज्य शासनाकडुन शेतकच्यासाठी आलेले विविध प्रकारचे अनुदान किंवा कर्जमाफीतील पैसा किंवा पिक विमा, खाजगी-सहकारी बँका महिनो न महिने शेतकऱ्यांना वाटत नसत .
तो पैसा ते व्यवहारात वापर करून त्यांचा फायदा करून घेत असत.
बीजेपी शासन आल्यावर त्यांनी
+
डीबीटी (DBT) योजनेअंतर्गत हा सर्व पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ वर्ग करण्यास सुरुवात केली. आता सांगा, हे खाजगी-सहकारी बँकांचे सर्वेसर्वा व संबंधित क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी व त्यांचे मित्र परिवार BJP (मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील?

मुद्दा क्र दहा-
केंद्र शासन विविध
+
राज्यातुन अन्य धान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते buffer stock म्हणुन साठवुन ठेवतात
पुर्वी आशी खरेदी झाली तरी मोठ्या प्रमाणात होत नसे,
झालीच तरी MSP प्रमाणे त्याचा पैसा दिला जात नसे,
दिला तरी वेळेवर न देता वर्षोनवर्षे लागत,
BJP शासनाने आशी खरेदी मोठ्या प्रमाणात केलीच पण सोबतच
+
MSP प्रमाणे पैसा शेतकर्यांना अगदी १०-१५ दिवसात DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले
असे हे भृष्टाचाराचे कुरण बंद केल्यास संबंधित खरेदी-विक्री संघाचे हजारो सर्वेसर्वा व संबंधित क्षेत्रातील कर्मचारी,अधिकारी व त्यांचे मित्र परिवार BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
मुद्दा क्र अकरा-

BJP शासनाने e-tendring नावाचे खुळ आणले. झाले link लावुन राजकीय हस्तक सहजच tender मिळवायचे त्यांची गोची झाली व कोणीही कोठुनही tender भरू लागले.
हजारो करोडो रुपयांचा भृष्टाचार करणारे हात बांधले गेले. आता सांगा हे BJP ( मोदी शासन) बद्दल का चांगले बोलतील ?
+
मुद्दा क्र बारा-
वन क्षेत्रात बरीच कामे करावी लागतात अथवा केल्याचे दाखवावे लागते
तेथे शक्यतो (मशिनस) Machine घेवुन जाणे मान्य नसते, त्यामुळे बरीचशी कामे मानवाच्या हस्ते केली जायची व तेथे मानवाला हातानेच पैशे दिले जायचे
किती मानवांनी किती काम केले यांचा सगळा कागदी मेळ घातला जायचा.
पोत्याने शासनाचे पैशे उधळले जायचे. BJP वाल्यांनी तेथेही कामगाराचे आधार सलग्न करणे व DBT द्वारे कामगारांनांच त्यांच्या खात्यावर पैशे पाठवणे चालु केले. (आणखिनही तेथे बरेच कार्यक्रम चालु आहेत !)
आता सांगा पोत्याने पैशे त्याचे मानकरी किती असतील ?
ते सर्व BJP ( मोदी शासन) साठी प्रेम
+
व्यक्त करतील काय?
ते BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले बोलतील वा लिहतील?

मुद्दा क्र 13 -
पंतप्रधान मा. मोंदीच्या अट्टहासामुळेच Make In India चे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. मग ते जे आयातीत अनंत फायदा घेत होते ते व ज्या देशाकडुन आयात करत होते ते सर्व BJP वा मोदीनां चांगले म्हणतील ?
मुद्दा क्र चौदा -

हजारो नवतरुण बेरोजगार लोकांना start up India अंर्तगत हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळालेमुळे ते उद्योजक झालेचे व स्पर्धक वाढलेचे इतर उघोजकांना आवडेल?

शक्यच नाही......
असे अनेक महानुभव आपल्या आसपास आहेत जे स्वतः किंवा त्यांचा जवळचा BJP (मोदी शासन) च्या भष्टाचार विरोधी झपक्यात गार झाले आहेत....

पण सामान्य जनता....

त्यांनी नक्कीच विचार करावा.... 🚩🙏🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab

Vishram Parab Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

28 Apr
केंद्र सरकार काय करत आहे.......

🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन जनरेशन प्लँटस विमानाने आणले

🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 UK चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन
+
कॉनसेंट्रेटर मशीन भारताला पाठवून देत आहोत अस सांगितलंय..

🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..

🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..
+
🟣 केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे

🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय
+
Read 12 tweets
27 Apr
मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...

#मुंबईतील_सरकारी_हॉस्पिटल.

केइएम. 1926
सायन हॉस्पिटल 1947
जे जे हॉस्पिटल 1845
नायर हॉस्पिटल 1920
कस्तुरबा हॉस्पिटल 1945
कुपर हॉस्पिटल 1969
टाटा हॉस्पिटल 1941
गोकुळदास तेज. हॉ. 1875
सैफी हॉस्पिटल 1948
मुंबई डेंटल हॉस्पिटल 1923
सेट वी शी गांधी 1958
भाटिया हॉस्पिटल 1932
+
भगवती हॉस्पिटल 1962
राजावाडी हॉस्पिटल 1956

राजकारणी लोकांनी स्वातंत्र्यानंतर किती हॉस्पिटल बांधली. आज मुंबईची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे, जबाबदारी कोणाची..??

1947 ते 2020 या 73 वर्षात, विकास या शब्दाची राजकीय परिभाषा नेमकी काय होती याचे मूल्यमापन करणे गरजेचे
Read 6 tweets
27 Apr
Check the demographics of the developed countries of the world and be startled

The population figures go like this -

USA - 33.1 Crores
Russia -14.6 Crores
Germany - 8.5 Crores
Turkey - 8.4 Crores
UK - 6.8 Crores
France - 6.5 Crores
Italy - 6.1 Crores
Spain - 4.7 Crores
+
Poland - 3.8 Crores
Romania - 1.9 Crores
Netherlands - 1.7 Crores
Greece - 1.7 Crores
Belgium -1.2 Crores
Czech Republic - 1.1 Crores
Portugal - 1.1 Crores
Sweden - 1 Crore
Hungary - 1 Crore
Switzerland - 0.9 Crore
Bulgaria - 0.7 Crore
Denmark - 0.6 Crore
+
Total - 105. 3 Crores

The rest of the 25 smaller European countries combined (there are 44 countries in the European continent) - 6 Crores

USA+ Europe - 105.3 + 6 = 111.3 Crores

Adding the populations of Brazil (21.2 Crores) and Argentina (4.45 Crores)
+
Read 5 tweets
25 Apr
#हर_काम_देश_के_नाम

PMO India

गेल्या आठवडाभरात.....

🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले
+
🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..

🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..
+
🟣 केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे

🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय
+
Read 13 tweets
4 Apr
#आयुर्वेद

... माझा एक वर्गमित्र आयुर्वेदिक डॉक्टर झाला... चांगली नाडी परीक्षा आहे... औषधे पण लागू पडतात... नेहमी गप्पा मारताना आयुर्वेदाची महती सांगतो... कावीळ या रोगावर ॲलोपॅथीत औषध नाही... आयुर्वेदात हमखास औषध आहे हे अभिमानाने सांगतो... अनेक आजार आयुर्वेदाने समूळ बरे करता
+
येतात असा त्याचा ठाम दावा असतो... त्याची तो रुग्णांच्या नावानिशी उदाहरणे देखील देतो... ॲलोपॅथीत या रोगांची लक्षणे तात्पुरती शमवली जातात असा त्याचा ठाम दावा असतो...
... एकदा मी त्याला सहज एखादा स्वस्त सुंदर टिकाऊ आयुर्वेदिक इलाज सुचव म्हणून मस्करीत विचारले... तो म्हणाला... तुला
+
कधी पार्टीत जेवण जास्त झाले आणि आता आपल्याला अपचन होणार असे जर वाटत असेल तर... दोन मोठे ग्लास उसाचा रस पिऊन बघ... दोन्ही ग्लास लागोपाठ प्यायचे... खाल्लेले अन्न तर पचतेच पण चार सहा तासांनी परत चुरचुरून भूकही लागते... मी दोन चार वेळा हा प्रयोग करून बघितला... अनुभव खूप चांगला आहे...
Read 13 tweets
4 Apr
निर्बंधांचे काटेकोर पालन न झाल्यास लॉकडाऊन चे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते.

त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की “उद्धवजी,समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब,स्थलांतरीत मजूर आणि छोट्या
+
उद्योजकांचं होतं.मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”

कालच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता आनंद
+
महिंद्रांना टोमणा दिला की “मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा
+
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(