मित्रानो आज माझ्याकडे whatsapp वर उत्तर प्रदेश मधल्या एका कट्टर राष्ट्रवादी हिंदू व्यक्तीची पोस्ट आली त्यात व्यक्त केलेल्या विचारांशी सर्व हिंदू नक्कीच सहमत होतील
आज सोशल मीडिया वर मोदी विरोधाचे उधाण आले आहे कारण हिंदू समाजाला लागलेला धर्म निरपक्षतेचा रोग
हिंदुओ तुम ही बताओ
मोदी किसके दम पर राष्ट्रपति शासन लगाने का निर्णय लें
ऐसे हिंदुओ के दम पर??
जिस आदमी ने सदियों से टेंट में रह रहे राम लला को विश्व के सबसे बड़े और भव्य मंदिर में विराजमान करने का मार्ग प्रशस्त किया और बदले में क्या मिला अयोध्या के पंचायत चुनाव में सपा की विजय
क्या इस जनता के भरोसे मोदी बंगाल में राष्ट्रपति शासन लगा दें
या उस जनता के भरोसे जिसने बाबरी विध्वंस के बाद कल्याणसिंह को सत्ता नहीं सौंपी या उस जनता के भरोसे जिसने बाजपेई जैसे राष्ट्रभक्त को प्याज के क़ीमतों के लिए उखाड़ फेंक
क्या तुम सच मे मोदीजी से न्याय मांगने के लायक हो?
कुल मिलकर बात ये है की अटल जी को 2004 में गिराए यही लोग, मोदी जी को लाए १० वर्ष जम के लात जूता खाने के बाद ... अब 370/35a हटाने, राम मन्दिर का रास्ता बनाने वाले, काशी विश्वनाथ कॉरिडर बनाने वाले, संसार भर में देश की डूबी लुटिया को उठाकर “भारतीय” शब्द सम्माजनक बनाने वाले
आतंकवदियों को भारत की सीम में न घुसने देने,7 वर्ष में एक भी कहीं आतंकी हमला न होने देने का कार्य करने वाले आदि आदि जैसे काम करने वाले मोदी से लोगों को अब चिढ़ लगने लगी है नया विकल्प खोज रहे हैं.
नए विकल्प में योगी जी नंबर एक पर रह रहे हैं ..... @PadmakarTillu@ShivPaaik
उसी योगी जी को जिसको हिन्दु जनता ने अयोध्या, काशी और मथुरा में अभी दो दिन पहले पंचायत चुनाव में पटक के झटका दिया है इन नेता चुनने वालों को ये तक पता नहीं कि 4 घण्टे बिजली को तरसने वाली UP की जनता को 18 - 24 घंटे बिजली देने वाले, अयोध्या, काशी को भव्य बनाने वाले , @RajeGhatge_M
अद्भुत कुम्भ का आयोजन करने वाले, प्रदेश में सड़कों का जाल बिछाने वाले, नए नए कॉरिडोर बनने वाले, डिफेन्स की फक्ट्री UP में लगाने वाले और न जाने कितने अनन्य काम करने वाले योगी जी को आधी हिन्दू आबादी 2022 में ठेल के दक्खिन करने को तैयार बैठी है.... @Jay_Kalki@migratorscave
किसी ने सही कहा कि .... भगवान राम अच्छा किए कि बंदर भालू को सेना बना के ले गए,
अगर हिन्दु को ले गए होते तो आधे उनको पग पग पर गरिया के ठेल दिए होते
और आधे सोने के लालच में रावण से जा मिले होते .... @KohaleMangla@MadhuriRajwade
लालची हिंदुओ तुम ही बताओ
मोदी किसके दम पर राष्ट्रपति शासन लगाने का निर्णय लें,
ऐसे हिंदुओ के दम पर ??
क्या तुम सच मे मोदीजी से न्याय मांगने के लायक हो??
पँचर वालों के जूते की नोक बराबर भी राजनीतिक समझ नही है हिन्दुओ में उसका ताजा उदाहरण हैं उत्तर प्रदेश, जिला पंचायत चुनाव 2021
बनारस धीरे धीरे कोयोटो न सही लेकिन विकास की उसी दिशा की ओर बढ़ रहा है, जिसने भी योगी जी के पहले और योगी के कार्यकाल में बनारस देखा है,यहां जमीन आसमान का सकारात्मक अंतर आ गया है।
यहां भाजपा को 40 में से 8 सीटें मिलीं
पूरे यूपी की 2285 जिला पंचायत सीटों में से भाजपा को मात्र 765 सीटें मिलीं, अर्थात मात्र 25.1%. भाजपा गोरखपुर, लखनऊ, मथुरा, काशी, अयोध्या तक मे सपा से पिछड़ गई।
योगी जी ने यूपी के अपराधों पर लगाम लगाई,
जिसके बारे में अखिलेश सरकार के गृहमंत्री कहते थे कि यहाँ भगवान भी गृहमंत्री बन जाएं तो भी अपराध नहीं रुक सकते।
योगी जी वह मुख्यमंत्री हैं जिन्होंने कोरोना की पहली और दूसरी लहर में सबसे कुशलता से प्रशासन सम्हालते हुये अन्य राज्यों से बेहतर प्रदर्शन किया।
योगीजी वह मुख्यमंत्री हैं, जिन्होंने गरीबों की योजनाओं के लिए रिकॉर्ड 6000 करोड़ रुपये उपलब्ध कराए, वो भी बिना एक पैसे के घोटाले के।
योगी जी वह मुख्यमंत्री हैं जो राज्य की कोरोना से लड़ती जनता के लिए अपने पिता की अंत्येष्टि तक में नहीं गए।
योगीजी वह मुख्यमंत्री हैं जिसने स्वयं कोरोना पीड़ित होने पर भी एक दिन का भी आराम नहीं किया और प्रशासनिक कार्य करते रहे
योगीजी वह मुख्यमंत्री हैं जिन्होंने राज्य को दंगा मुक्त करके हिन्दुओ की सुरक्षा सुनिश्चित की।
और क्या चाहिए हिंदुओं को जो यूपी के हिन्दू योगीजी के सगे नहीं हो सके ?
इनको चाहिए कश्मीर और बंगाल वाली पिटाई, मार, लूट, हिंसा, उत्पीड़न और अपमान। यही इनकी नियति है। एक स्वाभिमान रहित गद्दारो की भीड़ को इसके अतिरिक्त मिलना भी क्या चाहिए ?
बंगाल में ओवैसी को एक वोट नही दिया शान्तिदूतों ने ताकि 'वोट न बटे'... मोदी न जीत जाए... जबकि हिन्दू ने ममता कोंग्रेस वामपंथी में वोट टुकड़े टुकड़े कर लिए उसका परिणाम बंगाल में देख ही रहे हो।
इधर यूपी में योगी जैसे हिन्दू योद्धा को भी कमजोर करने से नही चूकता हिन्दू
व्यक्तिगत स्वार्थ में दुनिया की सबसे स्वार्थी कोम है हिन्दू
ह्या अनामिक हिंदू ने सर्व हिंदु समाजाच्या विचारांना वाट मोकळी करून दिली आहे विचार आणि कृती आपल्याच हाती आहे
हिंदु तितुका मेळवावा राष्ट्रधर्म जागवावा
🙏🚩🚩🚩🚩🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मित्रानो आज सकाळपासून ट्विटर वर ज्या माणसाच्या हाताखाली हजारो शीख बांधवांचे नृशन्स हत्याकांड घडले व बडा पेड गिरता है तो मिट्टी हिलती हि है असे निर्लज्ज समर्थन ज्याने केले त्या राजीव गांधींबद्दल अनेकांना कढ येत आहे @PadmakarTillu@RajeGhatge_M
अशा वेळी त्याच्या Mindset आणि एका साध्या सज्जन माणसाच्या Mindset ची तुलना अपरिहार्य ठरते
एकदा पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत बोलत होते. विषय होता, 'भारतात संगणक आयात करण्यासाठी लागणारा कर (import tax) कमी करावा का?'
बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने राजीव गांधींना प्रश्न विचारला की, 'तुम्ही ह्या विषयावर तुमच्या मंत्रिमंडळासोबत का बोलत नाही?"
त्यावर राजीव गांधी (अपमान करत?) म्हणाले की 'मंत्रिमंडळात सर्व म्हातारे आहेत. त्यांना हे सगळं कळणार आहे का?'
Good Sunday Morning Friends,Today posting a thread dedicated to each & every positive minded twiple.
Lets start with a positive thought "Nation has not Failed"
The nation has immense resilience to fight back.
The cheap & power hungry opposition likes to call it ‘Numbness’.
1) The medical fraternity:- Our front line Army.
No Doctors or Nurses have run away, despite the fact that for nearly two years now, they have not taken leave. They have been in the middle of an unknown, unpredictable virus, risking their own lives! @PadmakarTillu
2) The Police:-
They have been maintaining law and order, trying to infuse a sense of discipline in our heads.They are having a very hard job on their hand but still they keeping vigil in our cities,towns,villages 24X7 for last 2 years. @drrsda@RajeGhatge_M
शरद पोंक्षेनी एका अत्यंत जवळच्या मित्राला ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक नंबर पाठवली
विचार करण्यासारखी आहे ,
दोन ते तीन दिवसात वेडं होण्याची पाळी आली आहे.आज कोरोना मुळे सगळे घरात बसलेत.काय करायचं कसा टाईमपास करायचा?असे अनेक प्रश्न पडलेत.अजून काही दिवस असंच घरात बसावं लागणार आहे
1/5
मीही वाचत बसलोय,पुस्तक आहे .. “आक्षेप आणि वास्तव”
सावरकरांवर केलेले आरोप व खंडन,सहज विचार आला की, आपण आपल्या घरात बसलोय
आपली जवळची माणसं सोबत आहेत.सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तू आहेत,पुस्तकं आहेत,टीव्ही आहे. ATTACHEसंडास-बाथरूम आहे, नळाला पाणी आहे
2/5
टॅब,काॅंम्पूटरवर नविन एप्सवरून वेबसिरीज सिनेमे बघतां येतायत तरीही कंटाळा आलाय.काय कराव सुचत नाही.अजून१०दिवस काढायचे?बापरे किती भयंकर आहे?कधी संपणार हे?
मग सावरकर केवळ देशासाठी ७/११ च्या अंदमानच्या कोठडीत वरील कोणत्याही सुखसोयी नसताना, वर गळ्यात - पायात साखळदंड अडकवलेले,
3/5
चैत्र महिन्यातील नवमी,प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले
1/4
सुर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले,इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सुर्यानारायणाचे समाधान होईना,त्या वेळी सुर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात
इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या,पण "चंद्र " मात्र दु:खी होता,सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना
2/4
त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना त्यांनी सूर्यनारायणाला खूप विनवण्या केल्या,सूर्य काही पुढे जाईना
शेवटी चंद्राने रामप्रभूंना सांगितले कि सूर्याला पुढे सरकायला सांगा सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात, माझे समाधान झाले कि मी पुढे जाईन,असे म्हणू लागले
रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली3/4
मित्रानो आज श्री राम नवमी सर्व सनातनी हिंदूंना श्री राम जन्माच्या शुभ कामना
श्री राम म्हणजे आदर्शाचा मेरूमणीच एक आदर्श पुत्र एक आदर्श शिष्य,आदर्श मित्र,आदर्श बंधू आदर्श पती आदर्श राजा एक आदर्श महामानव,
श्री रामाला समर्पित असे महाशक्तिशाली स्तोत्र श्री राम रक्षा @PadmakarTillu
राम रक्षा न येणारा हिंदू विरळाच.
आजच्या या पावन दिवशी जाणून घेऊ या राम रक्षेची कहाणी,बऱ्याच जणांना माहित हि असेल
पण ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी हा राम रक्षा धागा
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे
तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का?तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले.पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे ती अशी की,
आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली.१००कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले
मित्रानो खूप दिवस झाले थ्रेड लिहून बऱ्याच जणांनी विचारणा हि केली
पण सध्या वेळ आणि शांत मन यांचा ताळमेळ जुळून येत नाहीये सध्या काही दिवस झाले जुन्या पार्टनर(अर्थातच वपु) बरोबर नव्याने मन हलके करतोय
आजूबाजूची परिस्थती हि उबग आणणारी आहे म्हणून मन वपुंच्या विचारांची सावलीत आहे
एक अर्थवाही वपु लेख आपल्यापुढे ठेवत आहे जो सौन्दर्याची वेगळी परिभाषा मांडत आहे
"माणसे जिंकायची आहेत ? मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !!"
एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते
कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात @PadmakarTillu
ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात.
बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो.
डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो.
मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.