मित्रानो आज सकाळपासून ट्विटर वर ज्या माणसाच्या हाताखाली हजारो शीख बांधवांचे नृशन्स हत्याकांड घडले व बडा पेड गिरता है तो मिट्टी हिलती हि है असे निर्लज्ज समर्थन ज्याने केले त्या राजीव गांधींबद्दल अनेकांना कढ येत आहे @PadmakarTillu@RajeGhatge_M
अशा वेळी त्याच्या Mindset आणि एका साध्या सज्जन माणसाच्या Mindset ची तुलना अपरिहार्य ठरते
एकदा पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत बोलत होते. विषय होता, 'भारतात संगणक आयात करण्यासाठी लागणारा कर (import tax) कमी करावा का?'
बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने राजीव गांधींना प्रश्न विचारला की, 'तुम्ही ह्या विषयावर तुमच्या मंत्रिमंडळासोबत का बोलत नाही?"
त्यावर राजीव गांधी (अपमान करत?) म्हणाले की 'मंत्रिमंडळात सर्व म्हातारे आहेत. त्यांना हे सगळं कळणार आहे का?'
एक व्यक्ती हे संभाषण ऐकत होती.
त्या व्यक्तीचं नाव होतं पी. व्ही. नरसिम्हा राव.
त्यांचं पद?
रक्षा मंत्री.
त्यांचं वय?
63 वर्षं!
हे ऐकून त्याच वयाच्या दुसऱ्या व्यक्तीने काय केलं असतं?
बरं बाकीच्यांचं जाऊद्या तुम्ही काय केलं असतं?
नरसिम्हा रावांनी त्यांच्या अमेरिकेत राहत असलेल्या मुलाला फोन लावला. मुलाला पहिलाच प्रश्न विचारला की, "ही संगणक म्हणजे नक्की काय भानगड आहे?"
पुढे त्यांनी अमेरिकेतून एक संगणक मागवून घेतला. स्वतः UNIX, Basic, Cobol अशा विविध संगणकीय भाषा शिकून घेतल्या.
बरं नुसतं शिकून समाधान मानलं नाही.
Fortran ह्या भाषेचं व्याकरण कसं सुधारावं ह्यासाठी त्यांनी IBN ह्या नावाजलेल्या कंपनीला पत्र पण लिहिलं!
पुढे 1992 मध्ये जेव्हा ते भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी संगणकांच्या आयातीवरचा कर पूर्णपणे उठवला.
जे काम राजीव गांधींना 426 खासदार असतांना सुद्धा जमलं नाही ते ह्यांनी 244 खासदारांच्या जोरावर करून दाखवलं!! Software export करणाऱ्या कंपन्यांना 10 वर्षांसाठी tax देण्यापासून पण सूट दिली. वरील दोन घोषणांमुळे भारत software क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास आला.
सामान्य कुटुंबांच्या कर्तबगार मुला-मुलींचं नौकरीसाठी नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवणं बंद झालं आणि आत्मविश्वास असलेला एक नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला.
Infosys पासून तर Wipro पर्यंत आणि Flipkart पासून तर OLA पर्यंत सर्वांचं उगमस्थान हा एक नेता आणि त्याची ही एक पॉलिसी!
त्यामुळे भारताचे भाग्यविधाते म्हणून आज ज्यांचा उदो उदो चाललाय त्या राजीव गांधींपेक्षा पी. व्ही. नरसिम्हा राव हि व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतात मुक्तअर्थव्यवस्थेचे जनक ठरली पण काँग्रेस ने त्यांची अवहेलना केली जिवंत असताना हि आणि मृत्यूनंतर हि हे कडवट सत्य आहे
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मित्रानो आज माझ्याकडे whatsapp वर उत्तर प्रदेश मधल्या एका कट्टर राष्ट्रवादी हिंदू व्यक्तीची पोस्ट आली त्यात व्यक्त केलेल्या विचारांशी सर्व हिंदू नक्कीच सहमत होतील
आज सोशल मीडिया वर मोदी विरोधाचे उधाण आले आहे कारण हिंदू समाजाला लागलेला धर्म निरपक्षतेचा रोग
हिंदुओ तुम ही बताओ
मोदी किसके दम पर राष्ट्रपति शासन लगाने का निर्णय लें
ऐसे हिंदुओ के दम पर??
जिस आदमी ने सदियों से टेंट में रह रहे राम लला को विश्व के सबसे बड़े और भव्य मंदिर में विराजमान करने का मार्ग प्रशस्त किया और बदले में क्या मिला अयोध्या के पंचायत चुनाव में सपा की विजय
क्या इस जनता के भरोसे मोदी बंगाल में राष्ट्रपति शासन लगा दें
या उस जनता के भरोसे जिसने बाबरी विध्वंस के बाद कल्याणसिंह को सत्ता नहीं सौंपी या उस जनता के भरोसे जिसने बाजपेई जैसे राष्ट्रभक्त को प्याज के क़ीमतों के लिए उखाड़ फेंक
क्या तुम सच मे मोदीजी से न्याय मांगने के लायक हो?
Good Sunday Morning Friends,Today posting a thread dedicated to each & every positive minded twiple.
Lets start with a positive thought "Nation has not Failed"
The nation has immense resilience to fight back.
The cheap & power hungry opposition likes to call it ‘Numbness’.
1) The medical fraternity:- Our front line Army.
No Doctors or Nurses have run away, despite the fact that for nearly two years now, they have not taken leave. They have been in the middle of an unknown, unpredictable virus, risking their own lives! @PadmakarTillu
2) The Police:-
They have been maintaining law and order, trying to infuse a sense of discipline in our heads.They are having a very hard job on their hand but still they keeping vigil in our cities,towns,villages 24X7 for last 2 years. @drrsda@RajeGhatge_M
शरद पोंक्षेनी एका अत्यंत जवळच्या मित्राला ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक नंबर पाठवली
विचार करण्यासारखी आहे ,
दोन ते तीन दिवसात वेडं होण्याची पाळी आली आहे.आज कोरोना मुळे सगळे घरात बसलेत.काय करायचं कसा टाईमपास करायचा?असे अनेक प्रश्न पडलेत.अजून काही दिवस असंच घरात बसावं लागणार आहे
1/5
मीही वाचत बसलोय,पुस्तक आहे .. “आक्षेप आणि वास्तव”
सावरकरांवर केलेले आरोप व खंडन,सहज विचार आला की, आपण आपल्या घरात बसलोय
आपली जवळची माणसं सोबत आहेत.सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तू आहेत,पुस्तकं आहेत,टीव्ही आहे. ATTACHEसंडास-बाथरूम आहे, नळाला पाणी आहे
2/5
टॅब,काॅंम्पूटरवर नविन एप्सवरून वेबसिरीज सिनेमे बघतां येतायत तरीही कंटाळा आलाय.काय कराव सुचत नाही.अजून१०दिवस काढायचे?बापरे किती भयंकर आहे?कधी संपणार हे?
मग सावरकर केवळ देशासाठी ७/११ च्या अंदमानच्या कोठडीत वरील कोणत्याही सुखसोयी नसताना, वर गळ्यात - पायात साखळदंड अडकवलेले,
3/5
चैत्र महिन्यातील नवमी,प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले
1/4
सुर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले,इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सुर्यानारायणाचे समाधान होईना,त्या वेळी सुर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात
इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या,पण "चंद्र " मात्र दु:खी होता,सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना
2/4
त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना त्यांनी सूर्यनारायणाला खूप विनवण्या केल्या,सूर्य काही पुढे जाईना
शेवटी चंद्राने रामप्रभूंना सांगितले कि सूर्याला पुढे सरकायला सांगा सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात, माझे समाधान झाले कि मी पुढे जाईन,असे म्हणू लागले
रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली3/4
मित्रानो आज श्री राम नवमी सर्व सनातनी हिंदूंना श्री राम जन्माच्या शुभ कामना
श्री राम म्हणजे आदर्शाचा मेरूमणीच एक आदर्श पुत्र एक आदर्श शिष्य,आदर्श मित्र,आदर्श बंधू आदर्श पती आदर्श राजा एक आदर्श महामानव,
श्री रामाला समर्पित असे महाशक्तिशाली स्तोत्र श्री राम रक्षा @PadmakarTillu
राम रक्षा न येणारा हिंदू विरळाच.
आजच्या या पावन दिवशी जाणून घेऊ या राम रक्षेची कहाणी,बऱ्याच जणांना माहित हि असेल
पण ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी हा राम रक्षा धागा
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे
तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का?तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले.पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे ती अशी की,
आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली.१००कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले
मित्रानो खूप दिवस झाले थ्रेड लिहून बऱ्याच जणांनी विचारणा हि केली
पण सध्या वेळ आणि शांत मन यांचा ताळमेळ जुळून येत नाहीये सध्या काही दिवस झाले जुन्या पार्टनर(अर्थातच वपु) बरोबर नव्याने मन हलके करतोय
आजूबाजूची परिस्थती हि उबग आणणारी आहे म्हणून मन वपुंच्या विचारांची सावलीत आहे
एक अर्थवाही वपु लेख आपल्यापुढे ठेवत आहे जो सौन्दर्याची वेगळी परिभाषा मांडत आहे
"माणसे जिंकायची आहेत ? मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !!"
एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते
कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात @PadmakarTillu
ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात.
बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो.
डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो.
मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.