सकारात्मक विचार नावाचा ट्रॅप

"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.

१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!

फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.

२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.

त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.

३+
पण फक्त इंधन पुढे घेऊन जाऊ शकत नाही आपल्याला. त्यासाठी सगळे पार्ट्स असलेलं वाहन लागतंच. ते वाहन म्हणजेच आपल्या क्षमता.

क्षमता विकसित नं करता स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या ट्रॅपमधे अडकून उडी मारली तर डोळ्यावर पट्टी बांधून भर रस्त्यावर चालण्यासारखं आहे.

४+
म्हणून हा ट्रॅप कटाक्षाने टाळायला हवा.

स्वतःला सुधारण्याचे, आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचे प्रयत्न आत्मसात करावेत. बाकी सकारात्मक विचार चवीला छानच.

चिअर्स!

ओंकार दाभाडकर
Omkar@UdyojakLifstyle.com

@threadreaderapp please unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Omkar Dabhadkar

Omkar Dabhadkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @OmkarDabhadkar

18 May
काँग्रेस नावाचा अभद्र शाप या देशाला किती दात ओठ खात ग्रासू पहातोय याचा विसर देशाला पडू नये याची तजवीज खुद्द कॉँग्रेसच घेत रहाते.

पण तरी काही टाळकी शहाणी होत नाहीत.

१+

#CongressToolkitExposed
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला  “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.

२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार  रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.

३+
Read 9 tweets
18 May
कोव्हिड संकट विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. विशेषतः ९वी ते १२वीच्या. परिचयातील काही पालकांशी यावर बोलणं झालं, हातात काहीच नसताना फक्त काळजी करण्यापेक्षा हे दिवस अगदीच वाया जाणार नाहीत यासाठी मला जे सुचतं ते बहुतेकांना सांगितलं. तेच इथे मांडायचा प्रयत्न करतोय.

१+
हे सगळं मांडताना गृहीतक हे आहे की सध्या या ४ ही वर्गातील मुलं अभ्यासात बिझी असतीलच पण शाळा कॉलेज नसल्याने त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. शिवाय त्यांना करिअरबद्दल अनिश्चितता सतावते आहे. आणि ही अवस्था पुढील ६ महिने तरी कायम असेल.

२+
१ - आपल्याकडे प्रचंड वानवा असलेली फायनान्शियल लिटरसी कमवून घ्या. पैसा काय चीज आहे समजून घ्या. मार्केट कसं फिरतं जाणून घ्या.

येत्या ६ महिन्यांत रिच डॅड पुअर डॅड किमान ३ वेळा वाचून काढा. मित्रांचा ग्रुप करून त्यातील प्रिन्सिपल्स समजून घ्या.

३+
Read 11 tweets
13 May
इज्राईल-पॅलेस्टिन वादात तुम्ही कोणत्या बाजूचे आहात हे बाजूला ठेऊन हा व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.

देश म्हणून आपल्या प्राथमिकता कोणत्या असायला हव्यात आणि त्यामुळे, आम्ही आमचं बजेट कुठे खर्च करायचं? असे वेळोवेळी उभे रहाणारे वाद कसे बघायचे हे या निमित्ताने छान समजून घेता येतं.

१+
आज पॅलेस्टिनी मिसाईल्सपासून इज्राईलचं "ऑटोमेटेड प्रोटेक्शन" करणारी यंत्रणा म्हणजे आयर्न डोम.

२७ मार्च २०११ पासून कार्यान्वित झालेला आयर्न डोम, इज्राईलच्या नागरी भागावर सोडले गेलेले मिसाईल्स डिटेक्ट करतो.

२+
त्यांची दिशा - वेग - त्यानुसार त्यांचं संभाव्य डेस्टिनेशन ही गणितं काही सेकंदांत करून - हवेतच हे मिसाईल्स "इंटरसेप्ट" करून वरच्या वरच उडवली जातात.

याची अॅक्यूरसी किती आहे?

९०% हुन अधिक...!

म्हणजे दर १०० मिसाईल्समागे ९० हुन अधिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली हातात.

३+
Read 9 tweets
4 May
चाणक्य जेता का झाला?

कारण त्याला साम-दाम-दंड-भेद निर्लज्जपणे आणि निर्दयीपणे कृतीत उतरवता येत होते.

हवं ते करणं राजेशाहीतही सहज शक्य नसतंच. ऑप्टिकक्स जपावेच लागतात. ते जपत, आपल्याला नको त्या गोष्टी घडूच नये अन घडल्या तर त्यांचा मिनिमम इम्पॅक्ट व्हावा - अशी तजवीज करण्यासाठी -

१+
कुणाच्याही नकळत अनंतखेळी खेळणं चाणक्यला जमलं.

म्हणून चाणक्य जिंकला.

पडद्यामागे विविध गुंतागुंतीच्या चाली रचून तो हवं तेव्हा शत्रूला आडवं पाडू शकत होता - म्हणून चाणक्य यशस्वी झाला.

शत्रूच्या नाजूक जागांवर आघात करणं, नजीकच्या भविष्यात हातघाईचा प्रसंग येऊ शकतो असं जाणवलं की -

२+
आधीच काटा काढणं, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्लॅकमेल करणं - हे सगळं चाणक्य नैतिकता वगैरे शिस्तीत बाजूला ठेऊन अमलात आणत होता.

हे जमलं तर चाणक्य जमला.

नाहीतर सत्तेत असूनही व्हिक्टिम कार्ड खेळत रहावं लागतं.

किंवा त्याहून भारी म्हणजे -

३+
Read 6 tweets
22 Apr
भारतीयांनी क्षुद्र राजकारणाची किती मोठी किंमत मोजणं अपेक्षित आहे?

शेतकरी आंदोलनाचा सोक्षमोक्ष अजूनही कसा लागत नाहीये?

दिल्लीत सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. विविध राज्यांमधून ऑक्सिजनचे ट्रक्स दिल्लीत पाठवले जाताहेत. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलकांमुळे -

१+
ट्रक्स वेळेवर पोहोचायला उशीर होतोय.

२ दिवसांपूर्वी आयनॉक्स एअर प्रोडक्टस या कंपनीने केंद्राला पत्र लिहून कळवलं होतं की राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून आणले जाणारे ट्रक सतत ब्लॉकेजेसना सामोरे जाताहेत.

किमान १०० किमी चा वळसा घालून यावं लागतंय त्यांना.

२+
जिथे रुग्णांच्या मिनिटा मिनिटाच्या श्वासाचं गणित जुळवण्यात आपल्या आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागतीये, तिथे ही अशी परिस्थिती भयावह वाटते.

हे तेव्हा - जेव्हा आमच्या तज्ज्ञ सोशल मीडिया चाणक्यांच्या म्हणण्यानुसार -

२६ जानेवारीला जगभरात भारताची इभ्रत वेशीला टांगत -

३+
Read 14 tweets
20 Apr
अगदी खरंय. म्हणजेच तुमच्या उत्तरातून असं दिसतं की एकतर एकनिष्ठ रहातील असे लोक भाजपला ओढता येत नाहीत. किंवा ओढलेले लोक एकनिष्ठ ठेवता येत नाहीत. किंवा पवारांना "काहीही नं करता एकनिष्ठ रहातील" असे लोक बांधून घेण्याचं सिक्रेट कळालं आहे.

बाकी अजून एक गम्मत आहे यात. +
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांना स्वतःचं तोंड दाखवून उघड शिंगावर घेण्याची छाती नसलेले लोक फेकाड प्रोफाइईल तयार करून स्वतःला हवी ती हवी तशी भूमिका न घेणाऱ्या न डाव्या लोकांनाच झोडपण्यात मोठा पुरुषार्थ समजतात. काय ते क्षत्रितयत्व! वा!

+
यांच्यासाठी तुम्ही एकतर भाजप चे चाटे असायला हवे किंवा थेट मविआ समर्थक! पवार आणि कंपनी स्वतःची इकोसिस्टिम का उभी करू शकले आणि या पंटर पंडितांना ते का जमत नाही - याचं सिक्रेट यातच आहे! संघ "माणूस जोडतो" म्हणजे काय कमाल करतो हे या सो मि संघीष्ट लोकांना कळत नाही. किमान ते तरी शिका! +
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(