★ ज्या मुलांच्या पालकांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला असेल, त्यांना PM-CARES for Children योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मदत करणार आहे, (1/9)
प्रत्येक मुलासाठी 10 लाख रुपयांचा निधी PM Cares मधून राखीव ठेवण्यात येणार आहे, ज्यातून ती मुलं 18 वर्षांची झाल्यावर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. (2/9)
★ 18 वर्षानंतर दर महिन्याला केंद्र सरकार या 'कॉर्पस' मधून या मुलांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे ज्यातून त्यांचे कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी होणारे खर्च (एक प्रकारे पॉकेट-मनी) ती मुलं यातून करू शकतील. (3/9)
23 व्या वर्षी या प्रत्येक मुलाला 10 लाख रुपये एक-रकमी देण्यात येणार आहेत जे त्या मुलांनी कसे खर्च करायचे यावर सरकारच्या काहीही अटी नसतील. (4/9)
23 व्या वर्षी या प्रत्येक मुलाला 10 लाख रुपये एक-रकमी देण्यात येणार आहेत जे त्या मुलांनी कसे खर्च करायचे यावर सरकारच्या काहीही अटी नसतील. (4/9)
★ 10 वर्षांच्या आतील मुलांना जवळच्या केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षण दिलं जाईल किंवा RTE च्या कोट्यातून प्रायव्हेट शाळेत शिक्षण दिलं जाईल, ज्याची फी PM Cares मधून दिली जाईल. या सर्व मुलांचा युनिफॉर्म, वह्या-पुस्तके याचा खर्च PM Cares मधून केला जाईल. (5/9)
★ 11 ते 18 वयोगटातील मुलांना केंद्र सरकारच्या सैनिकी शाळा आणि नवोदय विद्यालयांत मोफत शिक्षण आणि राहायची व्यवस्था जाईल, ज्याचा संपूर्ण खर्च PM Cares मधून केला जाईल, अशा मुलांनी Higher Education साठी कर्ज घेतले तर त्या कर्जाचे संपूर्ण व्याज PM Cares मधून भरले जाईल. (6/9)
★ सरकारच्या सध्या अस्तित्वात असलेल्या स्कॉलरशिप स्कीम्समध्ये अशी मुलं येत नसतील, तर त्या स्कॉलरशिप एवढी रक्कम PM Cares मधून या मुलांना देण्यात येईल. (7/9)
★ आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) या सर्व मुलांना शामिल करण्यात येईल आणि प्रत्येक मुलाला 5 लाख रुपये एवढे हेल्थ-इन्श्युरन्स कव्हर लागू असेल. १८ वर्षांपर्यंत त्यासाठी लागणारा प्रीमियम PM Cares मधून भरण्यात येणार आहे. (8/9)
साभार - वेद कुमार (9/9)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
केनियाने पाठवलेल्या मदतीला हसणार्या सगळ्या बेण्यांनी ही पोस्ट आवर्जून वाचावी आणि आपण कुणाला मदत करण्यासाठी किती पुढे सरसावले आहोत हे आत्मपरीक्षण करावं ह्या बेण्यांनी👍🔥
भळभळणारी भगवी जखम:
ज्या ८०% हिंदु लोकांच्या जीवावर राम देव बाबा यांनी पतंजली ची सुरुवात केली आज त्यातीलच पक्षीय गिधाडांचे थवेच्या थवे संन्यासी माणसावर हल्ले करत आहेत, (1/6)
कारण काय तर यांना संन्यासी म्हणजे भिक्षा मागणारा आणि निर्धन माणुस अभिप्रेत आहे पण ही मंडळी सोयीस्कर पणे हा मुद्दा विसरतात की जनहितासाठी करोडो रुपये संन्यासी खर्च करु शकतो आणि रामदेव बाबा हा खर्च करत आहेत, (2/6)
आसाराम बापूंचा ज्या पध्दतीने काटा काढण्यात आला आहे तसाच प्रकार यांच्या सोबत घडु शकतो, (3/6)
औरंगाबाद येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये चालू असलेले 23 व्हेंटिलेटर सरकारी दवाखान्यातून काढून खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आले वापरण्यासाठी.
काँग्रेसचा प्रवक्ते, (1/21)
लबाडांचे सरदार सचिन सावंत यांने तथाकथित निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर दिले असा आरोप करून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आखला होता. पण, केंद्रीय तपास पथकाने त्याच्या हा डाव हाणून पाडला व सचिन सावंत खोट्याचाच आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. (2/21)
केंद्रीय तपास पथकाने औरंगाबाद येथे येऊन त्या प्रकरणाची चौकशी केली तेंव्हा अनेक धक्कादायक, स्फोटक माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारने 14 मे 2021 ला प्रेस रिलीज जारी करण्यात आलं.
"आरक्षण मागतोय तुमची बायको नाय मागत." अशा प्रकारची वाक्य मराठा आंदोलना वेळी त्यांना म्हंटली गेली,मराठा क्रांती मोर्च्याच्या पेज वरून एका लेखात फडणवीसांच्या मातोश्रींबद्दल अभद्र वाक्य लिहलं गेलं होतं, (1/5)
पण त्यांनी यावर कधीही पलटवार म्हणुन मराठा समाजाबद्दल वाईट प्रतिक्रीया दिली नाही.
अब्दुल सत्तार या महाविकास अघाडिच्या मंत्र्याने आरक्षणाच्या प्रश्ऩावरून मराठा तरूणाला शिवीगाळ केला,याआधी सुध्दा शिवसेना आमदार विजय औटी ने "तुम्हा भडव्यांपैकी मला कोणी मत दिलं नाही. (2/5)
" हे वाक्य मराठा समाजाला म्हंटल होतं.
आरक्षणाचा मुखवटा घालून देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी,आई बद्दल अभद्र वाक्य बोलून त्याला सिंहगर्जना समजणाऱ्या तमाम संघटना अब्दुल सत्तार बाबत आक्रामकता का दाखवत नाहीयेत? (3/5)
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार नव्हते तेव्हापासून आम्ही योगीजींना मानतो.. जितका सन्मान आम्ही महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा करतो तितकाच सन्मान आम्ही उत्तरप्रदेशात योगीजींचा करतो. योगीजींनी भागव्याची साथ सोडलेली नाही. (1/10)
तुम्ही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी एकप्रकारे मोगलांशीच हात मिळवणी केलीत.
(2/10)
त्यामुळे योगीजींच्या बाजूने आम्ही बोलत असल्याने ते सहन न झाल्याने आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांच्या बोलण्याने आम्हाला काडीचाही फरक पडत नाही.. आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे होते' हे
(3/10)
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार नव्हते तेव्हापासून आम्ही योगीजींना मानतो.. जितका सन्मान आम्ही महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा करतो तितकाच सन्मान आम्ही उत्तरप्रदेशात योगीजींचा करतो. योगीजींनी भागव्याची साथ सोडलेली नाही.
तुम्ही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी एकप्रकारे मोगलांशीच हात मिळवणी केलीत.
त्यामुळे योगीजींच्या बाजूने आम्ही बोलत असल्याने ते सहन न झाल्याने आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांच्या बोलण्याने आम्हाला काडीचाही फरक पडत नाही.. आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे होते' हे…