केनियाने पाठवलेल्या मदतीला हसणार्या सगळ्या बेण्यांनी ही पोस्ट आवर्जून वाचावी आणि आपण कुणाला मदत करण्यासाठी किती पुढे सरसावले आहोत हे आत्मपरीक्षण करावं ह्या बेण्यांनी👍🔥
बरेच लोक केनियाने पाठवलेल्या 12 टन धान्याची थट्टा करीत आहेत. (1/14)
केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब" इत्यादी म्हटले जात आहे. तर
एक छोटीशी कथा ऐका..
तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, (2/14)
ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात म्हणजे
"मसाई"!
मसाई लोकांपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्याच्या बातमीसाठी कित्येक महिने लागले. (3/14)
आपल्या गावाजवळील जवळच्या गावात राहणाऱ्या आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा त्यांनी मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही (4/14)
बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.
एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्याखाली दबून इतकी माणसे मरू शकतात हे झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी सर्व अविश्वसनीय होते. (5/14)
परंतु तरीही त्यांना अमेरिकी लोकांचे दुःख वाटले आणि त्याच वैद्यकीय विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॅंगिक यांना एक पत्र पाठवण्यात आले. त्यांनी ते पत्र वाचले.
विल्यम ब्रॅंगिक प्रथम विमानात चढले. (6/14)
काही काळ हवाई प्रवास आणि मग तिथून त मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक मैलांचा मोडक्यातोडक्या वाटेने प्रवास करत ते तेथे पोहोचले.
गावात पोहोचल्यावर, मसाई लोक एकत्र जमले आणि त्यांनी सोबत 14 गायी घेऊन ते अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुखांकडे पोहोचले. (7/14)
मसाईसच्या एका वडिल माणसाने गाईचा दोर त्या उपप्रमुखांच्या हातात देऊन एका फलकाकडे निर्देश केले. त्या फलकावर काय लिहिले होते ते तुम्हाला माहिती आहे?
त्यावर लिहिले होते -
"या दु:खाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत".
होय, (8/14)
ते पत्र वाचल्यानंतरच, जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि संपन्न देशाच्या राजदूताने चौदा गायींचे दान गोळा करण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास पार केला होता.
पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीची अडचण व कायदेशीर बंधन ! (9/14)
या दोन्हीमुळे त्यांनी गायी नेण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गाई विकून त्यातून येणाऱ्या रकमेतुन एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञते बद्दल ९/११ च्या मेमोरियल म्युझियममध्ये ठेवण्यात येईल असा प्रस्ताव ठेवण्यात आला. (10/14)
जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोचली, तर मग काय घडले हे तुम्हाला माहिती आहे?
त्यांनी आभूषणांच्या जागी गायी स्वीकारण्याचा आग्रह धरला. मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षर्य करण्यात आल्या की त्यांनी गाय ठेऊन घ्याव्या आभूषणे ठेवू नयेत. (11/14)
मग अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या, राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.
कृपया १२ टन धान्याकडे पाहू नका ते स्वीकारा. (12/14)
ते तुलनेने कमी असेलही कदाचित परंतु दान नव्हे, दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पाहा.
लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा.
- राजीव शुक्ला
यांचा मूळ हिंदीतील लेखाचा जमेल तसा अनुवाद! (13/14)
ते तुलनेने कमी असेलही कदाचित परंतु दान नव्हे, दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा, त्याच्या भावना पाहा.
लहान लहान खड्यांकडे पाहू नका, ते लहान खड़े उचलून रामसेतु निर्माणकार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पाहा.
- राजीव शुक्ला
यांचा मूळ हिंदीतील लेखाचा जमेल तसा अनुवाद! (13/14)
Rupali Mhatre ताईंच्या वॉलवरून 🙏🏻 (14/14)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
★ ज्या मुलांच्या पालकांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला असेल, त्यांना PM-CARES for Children योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मदत करणार आहे, (1/9)
प्रत्येक मुलासाठी 10 लाख रुपयांचा निधी PM Cares मधून राखीव ठेवण्यात येणार आहे, ज्यातून ती मुलं 18 वर्षांची झाल्यावर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. (2/9)
★ 18 वर्षानंतर दर महिन्याला केंद्र सरकार या 'कॉर्पस' मधून या मुलांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे ज्यातून त्यांचे कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी होणारे खर्च (एक प्रकारे पॉकेट-मनी) ती मुलं यातून करू शकतील. (3/9)
भळभळणारी भगवी जखम:
ज्या ८०% हिंदु लोकांच्या जीवावर राम देव बाबा यांनी पतंजली ची सुरुवात केली आज त्यातीलच पक्षीय गिधाडांचे थवेच्या थवे संन्यासी माणसावर हल्ले करत आहेत, (1/6)
कारण काय तर यांना संन्यासी म्हणजे भिक्षा मागणारा आणि निर्धन माणुस अभिप्रेत आहे पण ही मंडळी सोयीस्कर पणे हा मुद्दा विसरतात की जनहितासाठी करोडो रुपये संन्यासी खर्च करु शकतो आणि रामदेव बाबा हा खर्च करत आहेत, (2/6)
आसाराम बापूंचा ज्या पध्दतीने काटा काढण्यात आला आहे तसाच प्रकार यांच्या सोबत घडु शकतो, (3/6)
औरंगाबाद येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये चालू असलेले 23 व्हेंटिलेटर सरकारी दवाखान्यातून काढून खाजगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आले वापरण्यासाठी.
काँग्रेसचा प्रवक्ते, (1/21)
लबाडांचे सरदार सचिन सावंत यांने तथाकथित निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर दिले असा आरोप करून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आखला होता. पण, केंद्रीय तपास पथकाने त्याच्या हा डाव हाणून पाडला व सचिन सावंत खोट्याचाच आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. (2/21)
केंद्रीय तपास पथकाने औरंगाबाद येथे येऊन त्या प्रकरणाची चौकशी केली तेंव्हा अनेक धक्कादायक, स्फोटक माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारने 14 मे 2021 ला प्रेस रिलीज जारी करण्यात आलं.
"आरक्षण मागतोय तुमची बायको नाय मागत." अशा प्रकारची वाक्य मराठा आंदोलना वेळी त्यांना म्हंटली गेली,मराठा क्रांती मोर्च्याच्या पेज वरून एका लेखात फडणवीसांच्या मातोश्रींबद्दल अभद्र वाक्य लिहलं गेलं होतं, (1/5)
पण त्यांनी यावर कधीही पलटवार म्हणुन मराठा समाजाबद्दल वाईट प्रतिक्रीया दिली नाही.
अब्दुल सत्तार या महाविकास अघाडिच्या मंत्र्याने आरक्षणाच्या प्रश्ऩावरून मराठा तरूणाला शिवीगाळ केला,याआधी सुध्दा शिवसेना आमदार विजय औटी ने "तुम्हा भडव्यांपैकी मला कोणी मत दिलं नाही. (2/5)
" हे वाक्य मराठा समाजाला म्हंटल होतं.
आरक्षणाचा मुखवटा घालून देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी,आई बद्दल अभद्र वाक्य बोलून त्याला सिंहगर्जना समजणाऱ्या तमाम संघटना अब्दुल सत्तार बाबत आक्रामकता का दाखवत नाहीयेत? (3/5)
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार नव्हते तेव्हापासून आम्ही योगीजींना मानतो.. जितका सन्मान आम्ही महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा करतो तितकाच सन्मान आम्ही उत्तरप्रदेशात योगीजींचा करतो. योगीजींनी भागव्याची साथ सोडलेली नाही. (1/10)
तुम्ही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी एकप्रकारे मोगलांशीच हात मिळवणी केलीत.
(2/10)
त्यामुळे योगीजींच्या बाजूने आम्ही बोलत असल्याने ते सहन न झाल्याने आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांच्या बोलण्याने आम्हाला काडीचाही फरक पडत नाही.. आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे होते' हे
(3/10)
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार नव्हते तेव्हापासून आम्ही योगीजींना मानतो.. जितका सन्मान आम्ही महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा करतो तितकाच सन्मान आम्ही उत्तरप्रदेशात योगीजींचा करतो. योगीजींनी भागव्याची साथ सोडलेली नाही.
तुम्ही मात्र सत्तेच्या हव्यासापोटी एकप्रकारे मोगलांशीच हात मिळवणी केलीत.
त्यामुळे योगीजींच्या बाजूने आम्ही बोलत असल्याने ते सहन न झाल्याने आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांच्या बोलण्याने आम्हाला काडीचाही फरक पडत नाही.. आम्हाला 'मराठी भैय्ये' म्हणणाऱ्या लोकांची वाटचाल 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे होते' हे…