अटलजी PM असताना ते लाहोर ला सद्बभावना यात्रे ची बस घेऊन गेले.मुशर्रफ ने खंजीर खुपसला आणि कारगिल घडले,परिणामी नवाज ला देश सोडावा लागला.
नवाज शरीफ हे पाकिस्तान चे बहुमताने निवडून आलेले PM होते.
मोदीजी अफगाणिस्तान च्या भेटीला गेले होते.
डिसेंबर 15 चा सुमार होता
काबुल हुन निघताना कोणतेही आमंत्रण नसताना
नवाज ला फोन केला गेला
"सुना है के आपके भतीजी की शादी है,हमे शरीक होने का मौका नही देंगे?"
मोदीजी लाहोर ला उतरले,तिथे भेटींचे आदानप्रदान झाले.आपल्याकडे त्या भेटीची बिर्याणी पॉलिटिक्स म्हणून संभावना केली गेली.
पण आज पाकिस्तान ज्या अवस्थेत
आता पोचलाय त्या अवस्थेला ती 1 बिना निमंत्रणाची अचानक दिलेली सदिच्छा भेट होती.
त्याच भेटीनंतर पाकिस्तान मध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्यावरून हे सहजपणे अधोरेखित होते की
इम्रानखान हा त्याच भेटीचा दृश्य परिणाम आहे
अदृश्य परिणाम नंतर सांगेन
पण ह्या विषयाला योग्य न्याय देणारा
1च व्यक्ती म्हणजे @PB_SPEAKS123
मित्रा ह्यावर लिही वाट बघतो
नंतर मी अदृश्य परिणाम सांगतो
अत्यंत साधी,दुर्लक्ष करू अशीच ही घटना
पण पूर्वनियोजित प्लॅन करून घडवून आणलेला कूटनीती मधला सगळ्यात मोठा मास्टरस्ट्रोक
ज्या स्ट्रोक ने पाकिस्तान सपूर्ण नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर अखेरच्या उतरंडीवर गेला
नवाज आणि मोदीजी ह्यांची भेट
लवकरच @PB_SPEAKS123 घेऊन येतोय
1 जबरदस्त थ्रेड
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
अब आयेगा असली मजा
खेल का क्लायमॅक्स शूरू हो गया।
UP के गोरखपूर के बाबाजी कहीन।
कानपुर से पैसा सीधा पाकिस्तान जा रहा है?
कानपुर मे 7 जून को पूरे दिन कानपुर पुलिस ने बाबूपुरवा इलाके में पूछताछ की।दरअसल यहां पर एक विशेष समुदाय के लोगों ने कुछ पारदर्शी डोनेशन बॉक्स लगा रखे है।
इन बॉक्सेस मे लोग डोनेशन देते है,लेकिन सूफी इस्लामिक बोर्ड के राष्ट्रीय कार्यकारिणी समिति के प्रवक्ता सूफी मोहम्मद कौसर हसन मजीदी ने कानपुर पुलिस में शिकायत दर्ज की है कि जो पैसा डोनेशन बॉक्स में डाला जा रहा है,वो सारा पैसा पाक की कट्टरपंथी संस्था दावते इस्लामी के पास जा रहा है।
इन डोनेशन बॉक्स पर दावते इस्लामी का नाम भी लिखा हुआ है।दावते इस्लामी का हिंदी में अर्थ है, इस्लाम की दावत।इस्लाम की दावत का मतलब गैर मुसलमानों को धर्मांतरण करके इस्लाम अपनाने का निमंत्रण ही होता है।
शिकायत के बाद कानपुर की पुलिस एक्टिव हो गई है।कानपुर पुलिस ने फैसला किया है कि
विंग कमांडर अभिनंदन का नाम तो आप निश्चय ही नहीं भूले होंगे. शायद उनकी ’हैंडल बार’मूछें भी याद ही होंगी.
लेकिन इसी भारतीय वायु सेना के कुछ अन्य जांबाज़ पायलट के नाम मैंने नीचे लिखे हैं. इनकी तस्वीरें देखना तो दूर, हममें से कोई एकाध ही होगा जिसने ये नाम सुन रखे होंगे.
लेकिन इनका रिश्ता अभिनंदन से बड़ा ही गहरा है. पढ़िए ये नाम.
विंग कमांडर हरशरण सिंह डंडोस
स्क्वाड्रन लीडर मोहिंदर कुमार जैन
स्क्वाड्रन लीडर J.M. मिस्त्री
स्क्वाड्रन लीडर J. D. कुमार
स्क्वाड्रन लीडर देव प्रसाद चटर्जी
फ्लाइट लेफ्टनंट सुधीर गोस्वामी
फ्लाइट लेफ्टनंट वी वी तांबे
फ्लाइट लेफ्टनंट नागास्वामी शंकर
फ्लाइट लेफ्टनंट R. M.आडवाणी
फ्लाइट लेफ्टनंट मनोहर पुरोहित
फ्लाइट लेफ्टनंट तन्मय सिंह डंडोस
फ्लाइट लेफ्टनंट बाबुल गुहा
फ्लाइट लेफ्टनंट सुरेश चंद्र संदल
🔴 *अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली,पण ED त्यांची चौकशी करणार नाही
इति @NANA_PATOLE
नाना तुम्हाला "द वायर" माहितीय ना?
अस्संच काहीसं छापलं
कोर्टात 200 कोटींचा दावा जय शहा ने टाकला होता
दाती तृण धरून माफी मागितली
तुम्ही लोकं कोर्टात का जात नाहीत?
म्हणजेच काहीतरी
बेकायदेशीर करता ना?
जय शहा काहीही बेकायदेशीर करत नव्हता.त्याच्यावर आळ घेतल्यावर तो तुम्हा लोकांसारखे प्रत्यारोप करत नाही बसला,कोर्टात जाऊन दावा ठोकला.
कर नाही त्याला डर कशाला?
आता जी काही भागम् भाग चालू आहे त्यातील 1 ही कोर्टात जायला तयार का नाही?
भारतीय न्यायव्यवस्था तुम्हाला
आता खात्रीची वाटत नाही?तुमची सत्ता असताना वाटत होती.तुमचेच सरकार असताना मोदिशांच्या मागे ससेमिरा लावला होता,तुमचेच सरकार असताना कोर्टात त्यांना क्लिन चिट मिळाली,कारण सत्याचाच अखेर विजय असतो.
मग ठरवा आता सगळे एकत्र बसून आणि सरकार जे काय ED मागे लावतेय (तुमचे मत)त्याविरुद्ध कोर्टात
मीरपुर शहर में बनिया,महाजन,गुप्ता,ब्राह्मण,खत्री जातियों के हिन्दू व सिक्ख रहते थे
मुस्लिम आबादी कम थी वो भी विभाजन से पहले ही मीरपुर छोड़के पाकिस्तान चले गए थे
जब पाकिस्तान ने कबाइली भेस में अपनी सेना से 20/22 ऑक्टोबर 1947 को मुजफ्फराबाद के साथ रावलाकोट ,मंग, पलंदरी इत्यादि पुंछ
ज़िले के गाँव तहसीलों पर हमला किया तब मीरपुर में पाकिस्तान हमला करने की हिम्मत नहीं कर पा रहा था, कुछ पर्सनल राजनीति कारण से शेख अब्दुल्ला इस पुरी बैलट को पाकिस्तानी कब्जा में जाने देना चाहते थे, जिसके लिए नेहरू से खुला एलान करवा दिया गया कि हमारी सेना झंगड़ से आगे नहीं जाएगी
जिसके बाद 25 नोव्हेंबर 1947 को पाकिस्तान ने मीरपुर पर हमला किया, जिसके बाद मीरपुर के मुसलमान पाकिस्तान से वापस मीरपुर लौट आए
मीरपुर में मुसलमानों ने एक भी सिक्ख जिंदा नहीं छोड़ा था
मीरपुर के सबसे अंतिम सिक्ख सरदार बेअंत सिहं को अलिबेग नामक स्थान पर गोली मारकर हत्या की गई थी
सुनील
हे LW अपुऱ्या महितीवरच आपले मत बनवतात आणि ब्राम्हण द्वेषापोटी हुज्जत घालत बसतात
मी त्याला शेवटी बोलायला लावले व शेवटी सांगितले की तू स्वतः शोध कोण झालाय ब्राम्हणेतर सरसंघचालक
द्वेष इतका आहे की देशाच्या प्रेसिडेंट ला ही हुजऱ्या म्हणून बसवला असे बोललाय
त्याला हे ही माहिती
नसेल की रामनाथ कोविंद हे संघ प्रचारक असताना संपूर्ण उत्तरप्रदेशात सायकल ने फिरून संघ वाढवलाय,एक बाजूला मी असेही म्हणेन की UP मधील संघाच्या ताकदीत रामनाथ कोविंद ह्यांचा सिंहाचा वाटा आहे.
तेच कोविंद राष्ट्रपती झालेत आणि काही दिवसांपूर्वी जेंव्हा ते आपल्या जन्मभूमी ला आले.
विमानातून
उतरल्यावर त्यांनी अचानकपणे तिथल्या मातीला नमस्कार करून तिथली माती स्वतःच्या भाळी लावली आणि तोच क्षण कॅमेराने टिपला
कोविंद असे काही अचानकपणे करतील ह्याची कल्पना तिथल्या कोणालाच नव्हती
त्या फोटोवरचे ही त्याचे भाष्य बघा
शेवटी त्याला बोललो की तूच त्या सरसंघचालकाचे नाव शोधून कधी की जो