भूतकाळात घडलेल्या घटना इतक्या अजब असतात की त्यांची लिंक लावत गेलं की डोकं भंजाळून जातं
2001 साली USA ने जेंव्हा अफगाणिस्तान बेचिराख करून तालिबान ला खाली खेचलं. त्याच सुमारास पश्चिमेकडे ISIS नावाच्या संघटने चा जन्म झाला.सुरुवातीला नाव भले वेगळे असेल
कालांतराने ISIS कमजोर झाली तर
तालिबान सत्ताधारी बनण्यासाठी अग्रेसर झाली.
पण 1 घडलेली घटना त्यावर लक्ष देणे गरजेचे बनते.
USA ने माघार घेतल्यावर तालिबानी वरचढ झाले पण त्याच वेळेला ISIS ने आपल्या साप्ताहिक मुखपत्रात सरळ म्हटले की जीत इस्लाम ची नाहीये तर USA ने तालिबान कडे अफगाणिस्तान सोपवला.इथे सौदेबाजी ची जीत
होती. ह्याचा अर्थ हाच निघतो की दोन्ही इस्लामी संघटना आता 1मेकांच्या समोर उभ्या ठाकल्यात.
हे असं का होतेय हा विचार केला तर भविष्यात होणाऱ्या भौगोलिक बदलाबरोबरच नरसंहाराची कल्पना येते,किंवा शस्त्रव्यापार हा ही अँगल समोर येतोय,म्हणजेच काय!ह्या लोकांना इस्लाम शी काहीच देणेघेणे नाही.
स्वतःच्या फायद्यासाठी ही लोकं गेली 1400 वर्षे इस्लाम चा व्यापार करत आली आणि ह्यापुढे ही असेच रक्तरंजित लढाया जागोजागी होत रहाणार
थोडे मागे जाऊयात
80 च्या दशकात USSR जेंव्हा अफगाणिस्तान मध्ये उतरला त्यावेळी त्याला काउंटर करण्यासाठी USA ने पाकिस्तान ची मदत घेऊन मुजाहिद्दीन नावाचा
भस्मासुर उभा केला.USSR परत गेल्यावर त्याचा शक्तिपात होऊन विघटन होऊन रशिया बनला.
रशिया निघून गेल्यावर पाकिस्तान, USA चा अफगाणिस्तान मधील इंटरेस्ट संपला.
युद्ध जिंकले,रशिया ला पळवून लावले ह्या उन्मादात वावरणारे जिहादी वास्तवात आलेच नाहीत, त्यांनी शस्त्रे खाली न ठेवता आपसात वर्चस्व
गाजवण्यासाठी लढू लागले.
आता इथे मुल्ला ओमर ची इन्ट्री होते.
1962 च्या सुमारास ह्याचा जन्म झाला होता
(नेमकी तारीखही कोणाला माहीत नाही)
कंदाहार मधील खाकरे हा जिल्हा व त्यातील चाहेहिमती ह्या गावातील गुलाम नबी अकुंद नावाच्या मौलवी ला हे पुत्ररत्न प्राप्त झाले,नाव ओमर ठेवले व ओमर लहान
असतानाच अकुंद ला अल्ला चा बुलावा आला.ओमर च्या अम्मी ने दुसरं लग्न केलं तो ही मौलवी होता,म्हणजेच ओमर चे बालपण कट्टर धार्मिक वातावरणात गेल्याने समज आल्यावर इस्लामी तरुण हिंसेकडे वळला नाही तर नवल.
त्याच दरम्यान USSR अफगाणिस्तान मध्ये उतरला होता.सर्व देशभरातील मदरश्यातून ह्या धार्मिक
रंग दिलेल्या लढाईत USSR ला पळवून लावण्यासाठी व इस्लाम ला वाचवण्यासाठी तरुण मुजाहिद्दीन बनले,त्यातील मदरश्यातून आलेला गट होता तालिबान.
ह्या युद्धात ओमर खुप वेळा जखमी झाला व स्वतःचा 1 डोळा ही गमावला.युद्ध संपल्यावर ओमर आपल्या गावातील मशिदीत येऊन इमाम बनून आपला चरितार्थ चालवू लागला
पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.USSR निघून गेल्यावर USA चा इंटरेस्ट ही निघून गेला.
अफगाणिस्तान मध्ये कठपुतळी सरकार आणि जागोजागी अजूनही शस्त्र खाली न ठेवलेले मुजाहिद्दीन. ह्यामुळे तिथे फार मोठा पॉवर व्हॅक्युम तयार झाला,ह्याच पोकळी चा फायदा घेण्यासाठी आपसात लढणारे मुजाहिद्दीन
तयार झाले.त्यातून एका गटाचे नेतृत्व ओमर कडे आले व तो तिथून मुल्ला ओमर ओळखला जाऊ लागला.आता लढाई करायची तर सैनिक हवेत,त्यासाठी ओमर ने मदरश्यातील ब्रेन वॉश झालेले तरुण निवडले,हत्यारे मिळवण्यासाठी कंदाहार मधील पाकिस्तानी सीमेलगत असणाऱ्या बुलढाक शहरातील USSR चा कडक बंदोबस्तात असलेल्या
हत्यार डेपो वर हल्ला चढवून तो संपूर्ण लुटला नंतर 1994 वर्ष संपेपर्यंत संपूर्ण कंदाहार राज्य ताब्यात घेतल्यावर तालिबान वर पाकिस्तान ची नजर गेली.
तालिबान मधील ताकद ओळखून पाकिस्तान ने संपूर्ण सपोर्ट दिला,जेणेकरून कठपुतळी सरकार जाऊन तालिबानी सरकार आले तर मित्रत्वाचे नाते राहील व
त्याद्वारे भारता तही काही प्रमाणात उत्पात घडवता येईल,आणि पाकिस्तान ने यथावकाश घडवून ही आणले,पण नियतीला हे ही मंजूर नव्हते.2001 साली अल-कायदा ने अमेरिकेलाच अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा युद्धभूमी बनवले 11/9/2001
WTC चे दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाल्यावर USA ला जाग आली.
आता खरं पाकिस्तान ची चांदी झाली.USA ने लादेन ला सोपवण्याचे केलेले आवाहन तालिबान ने धुडकावून लावले.वास्तविक विचार केला तर ह्यात पाकिस्तान ला मिळणारा पैसा व इस्लामी अँगल दिसतो.लादेन ला तालिबान ने सोपवला असता तर USA उतरला असता?
हा जर तर चा इश्यू आहे, जे घडलं ते बघू.
USA ने पाकिस्तान
ला प्रचंड पैसा दिला व अफगाणिस्तान मध्ये दाखल झाला,ह्यात लादेन मरो वा बुश हा दोन्ही बाजूने खुश
अशीच अवस्था पाक ची होती. पण झाले उलटेच USA ने 2 महिन्यात तालिबान ला हुसकावून लावले व आपले स्वतःचे कठपुतळी सरकार बनवले.आता इथे थांबून मध्य पूर्वेकडे वळूया
अफगाणिस्तान मध्ये लढाई चालू असतानाUSAने सद्दाम ची सत्ता उलथवून टाकून तिथं कठपुतळी सरकार बनवले होते,तरीही नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्था बरबाद झाल्याने तिथे मोठा व्हॅक्युम तयार झालाच.तिथेही वर्चस्व मिळवण्यासाठी छोटे छोटे गट आपसात लढू लागले,त्यातील एक गटाचा नेता होता अबू बक्र अल बगदादी
बगदादी चा जन्म 1971 चा मध्य इराक मधील सांबरा जिल्ह्यातील अल जल्लाम गावातील एका गरीब घरात हे रत्न जन्माला आले होते
त्याचे नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल बद्री
ह्याचे ही शिक्षण मदरश्या तच झाले.अल जल्लाम गावातील ह्यांचा जो कबीला होता त्याचे नाव
अल बद्री असे होते व त्यांचा दावा होता
की मोहम्मद साहेबांचा जो कुरेश कबीला होता त्या कबिल्याशी ह्यांचे रक्ताचे नाते आहे,आणि खलिफा बनण्यासाठी कुरेश कबिल्याशी असणारे रक्ताचे नाते म्हणून महत्त्वकांक्षी करणाऱ्या इब्राहिम ने आपले नाव बदलून अबू बक्र अल बगदादी असे केले.
व इथून कुप्रसिद्ध अश्या ISIS संघटनेचा जन्म झाला
पुढील मजकूर पहिल्या ट्विट ला कोट करून लिहितो
उजवा हात राख्यानी भरलाय @PB_SPEAKS123
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पाकिस्तान मे जब 'अहमदियों' को 'गैर-मुस्लिम' करार दिये जाने की बात चल रही थी। तब इसे सरकारी रूप से स्वीकृति देने के लिए उस समय की हुकूमत ने एक 'कमिशन' बनाया। कमीशन का नाम दिया गया- "मुनीर कमिशन"
इस कमिशन ने जब अपनी रिपोर्ट सौंपी तो उस रिपोर्ट मे उसने
लिखा कि इस्लाम के अलग-अलग फ़िरके के सारे मौलानाओं की परिभाषाओं को अगर सही माना जाए तो 'पाकिस्तान' में एक भी 'मुसलमान' नहीं बचेगा। वो इसलिए क्योंकि हरेक फ़िरके के मौलानाओं ने अपने अलावा तमाम दूसरे फ़िरके वाले को 'काफ़िर' और 'मुरतद' (दीन से खारिज़) करार दिया हुआ है।
'मुनीर कमीशन' की ये रिपोर्ट 1 तरह से 'इस्लाम' के अंदर की फिर्काबंदी की रिपोर्ट भी है और ये बात सच है कि कई बार तो 1 फ़िरके ने दूसरे फ़िरके को न सिर्फ 'काफ़िर' और 'मुरतद' घोषित किया बल्कि उनको 'वाजिबुल- क़त्ल' भी घोषित किया है और इन द्वेषों ने चलते 'इस्लामिक जगत' मे
सेक्युलरतेचे गाठोडे आमचे(तुमच्या भाषेत)नेते घेऊन फिरतात हे जे वाक्य आहे ना तुमचे, ह्याला जबाबदार ही अशीच मानसिकता असलेले तुमची मागची मतदान करणारी पिढी आहे, आणि त्याच पिढीचे तुमच्यासारखे वंशज अजूनही भरपूर आहेत,
जोपर्यंत ही संख्या कमी होत नाही तोपर्यंत हे गाठोडे वागवावे लागणार जसे
आताचे इस्लामी पक्ष वागताहेत
असे कित्येक विडिओ उपलब्ध आहेत की त्यात ती लोकं व नेते म्हणतात की फक्त आपली संख्या वाढली पाहिजे नंतर आपला निजाम येईल
तुमच्यासारखी लोकं आणि ही धर्मांध ह्यांनाही बरोबर घेऊन जायचे म्हटलं तर थोडीफार लवचिकता ठेवावी लागतेच त्याला जर तुम्ही सेक्युलरतेचे गाठोडे
म्हणणार असाल तर हेच गाठोडे फेकून दिल्यावर
जो धर्मांधतेचा उद्रेक घडवून आणला जाईल आणि देश जळू लागला तर त्याचे खापर फोडायला आणि दुसऱ्याला शांतिप्रिय संबोधायला तुमच्यासारखे सो कॉल्ड हिरिरीने पुढे येतील व येतात हीच मूळ समस्या आहे.
वकील आहात ना मग जे दिसतंय ते बघू नका
जे दिसतंय
मजा ?
योगेश अरे काय?कसला अंदाज किंवा आनंद व्यक्त करतोयस,? 👇नीट क्रमबद्ध विचार कर आणि जुळव.तटस्थपणे बघत राहण्याचे वाक्य मागे घेशील.
ट्रम्प असताना ISIS ची खुरासान शाखा अफगाणिस्तान मध्ये सुरू झालीय,
ISIS ने चांगले पाय रोवले जे तालिबान ला खपणारे नव्हते.तालिबान चे उद्दिष्ट फक्त काबुल
ISIS चे उद्दिष्ट संपूर्ण जग.
खुरासान मध्ये प्रवेश म्हणजे गजवा-ए-हिंद ची मुहूर्तमेढ, म्हणून तर ISIS भारतीय गद्दार M कडून पूर्ण समर्थन तसेच अल-तकीया मोड मध्ये असणाऱ्यांचे मूक समर्थन.
तालिबान ने तसेच ट्रम्प ने पुढील धोका ओळखून
मिश्र कारवाई करून ISIS ला उखडून टाकले
नंतर काही दिवसात
ट्रम्प ने कारवाई करून बगदादी ला संपवले आणि लगेचच तालिबान शी USA ने संधी केली
इथे चीन ची सगळी स्वप्ने उध्वस्त झाली म्हणून ट्रम्प ला पाडून कठपुतळा आणला गेला.
आता अफगाणिस्तान संपूर्ण उध्वस्ततेच्या मार्गाने जातोय आणि ISIS चीन,पाकिस्तान च्या साथीने व भारतीय गद्दार M च्या इच्छेने तिथे
नाव बदलताना इब्राहिम ने जो पक्का विचार केला होता त्यावर त्याचे मार्गक्रमण तर झाले पण नेमकी संधी मिळत नव्हती.अश्यातच सद्दाम पतन झाले आणि त्याच दरम्यान ह्याची दीड वर्षाच्या कैदेतून सुटका झाली.असेही म्हटले जाते की जेल मध्ये असतानाच कुरेश कबिल्याशी असलेले रक्ताचे नाते इतर जिहादींना
सांगून त्यांची खात्री पटल्यावर (किंवा त्यांना ही 1 खुंखार नेता हवा होताच)त्याने आपले नाव बदलून इस्लाम चे पहिले खलिफा ह्यांचे नाव धारण केले.
बगदादी ने जीभह किंवा गोळ्या घालून जितके कैदी मारले त्या सगळ्यांना भगव्या कलरचा ड्रेस घालण्यास देण्यात येत असे,कारण बगदादी जेलमध्ये असताना
त्याचा ड्रेस कोड ही हाच होता, पण जेवढे यजीदी तसेच इस्लामी नागरिक त्याने मारले ते बहुतेक सर्व गोळ्या (हेडशॉट)घालून किंवा जिवंत जाळून मारले.
सर्वात भयानक हत्याकांड हे लहान यजीदी बालकांचे,त्या अबोध बालकांना (इतकी लहान)एका पिंजऱ्यात ठेवून पिंजऱ्यात ज्वलनशील लिक्विड टाकून
मुझे अफगाणिस्तान पर तालिबान के कब्जे का कोई खास दर्द नहीं है। मैं तो चाहता हूं, कि तालिबान पूरे 56 इस्लामिक देशों पर कब्जा कर ले ताकि मामला जल्दी से जल्दी रफा दफा हो जाए और विश्व शांति की तरफ बढ़े।
मरने-मारने वाले दोनों अल्लाह के बंदे हैं, हमें क्या, हम तो काफ़िर हैं..
🤔😛🤔
अरे भाई! तुम्हारे पास अल्ला ताला का मुकम्मल दीन है,शरीया कानून है,पांचों वक्त की नमाज है,
पर्दा और बुर्का है,ट्रिपल तलाक है,4 निकाह और 84 मुताह है,हर रोज हलाला है,कभी रजिया कभी मलाला है,ऊपर वाले की गाज है,कोढ़ में खाज है,
दूर-दूर तक कोई बुत या बुत परस्त नहीं है,
तुम्हारे अड़ोस-पड़ोस में कोई काफिर नहीं है जिससे तुम्हें डर लगे, तुम्हारे कानों मे मंदिर की आरती या गुरुद्वारे से गुरुवाणी नहीं पहुंचती,होली का हुड़दंग नहीं है, दिवाली की आतिशबाजी नहीं है,शिवरात्रि पर दूध की बर्बादी नहीं है,चकाचक पांचों वक्त गाय, भैंस,घोड़ा,गधा कुछ भी खा सकते हो,