काल NCB चे पश्चिम विभागीय संचालक समिर वानखेडे साहेबांची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली एक मुलाखत ऐकली ही मुलाखत ऐकल्यानंतर अंगावर काटा आला कारण त्यांच्या विभागाचे काम हे एवढे जोखमीचे आहे की त्याची तुलना सीमेवरील आपल्या जवानाबरोबर करता येईल त्यांना प्रश्न विचारला की एवढ्या जोखमीची
+
काम तुम्ही करता मग तुम्हाला जीवाला धोका होईल असे प्रसंग येतात का तर यावर त्यांनी सांगितल की असा एकही दिवस गेला नसेल की धमक्या येत नाहीत नव्हे बारीकसारीक हल्ले झालेही आहेत हे काम जे मी करतोय ती देशसेवाच आहे नारकोटीक्स मधे पकडलेला माल असो, पकडलेल्या टोळ्या असो प्रत्येकवेळेस आम्ही
+
आपल्या एका पिढीला वाचवतोय याची भावना मनात निर्माण होत असते आमचे काम केवळ खबर काढून अमली पदार्थ पकडणे, गुन्हेगार पकडणे एवढ्यावरच मर्यादीत नसून सातत्याने युवापिढीचे प्रबोधन करत रहाणे हे सुध्दा आहे आमची एक शाखा हे काम सातत्याने करत असते, याचे दुष्परिणाम समजाऊन सांगणे आणि पुन्हा त्या
व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणणे हे काम खरोखरच जास्त आव्हानात्मक असते लोकांच्या नजरेत आम्ही हिरो असतो, अगदी वॉरीयर असतो जेव्हा कुठेही रेड नसते, फिल्डवर काम नसते तेव्हा आम्ही प्रबोधनाची कामे करतच असतो
समिर सरांविषयी आणखी महत्वाची बातमी समजली ती म्हणजे ते NIA मधे पोस्टींगला असताना
+
२०१६ मधे त्यांना केंद्रसरकार तर्फे अमेरीकेमधे स्नायपर ट्रेनिंग साठी एका टीमबरोबर पाठवण्यात आले होते त्यामुळे समिर सर आज देशातिल उत्कृष्ट शार्पशूटर मधे गणले जातात काही किलोमिटर अंतरावरून लक्षाचा अचूक वेध घेण्याचे कसब त्यांच्याकडे आहे NIA मधे असताना दहशतवादविरोधी अनेक मोहिमांमधे
+
त्यांनी काम केले आहे
गेले दोन दिवस एका विशिष्ट गटाकडून किंवा समुदायाकडून त्यांना टारगेट केले जात आहे अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून सोशल मिडीयावर ही व्यक्ती नालायक असून शाहरूख खान सारख्या सेलिब्रेटी च्या तरूण मुलाला खोटेपणाने यात गोवल्याचे सांगण्याचा अटोकाट प्रयत्न चालू आहे
+
NCB च्या कारवाईमधे संपूर्ण खातरजमा झाल्याशिवाय कधिही रेड टाकली जात नाही अन्यथा अशी कारवाई बुमरँग ठरू शकते याची जाणिव त्यांना आहे त्यामुळेच या क्रूझवर धाड टाकताना NCB च्या टीमने देखिल या रेव्हपार्टी ची नियमित तिकीटे काढून एक सहभागी व्यक्ती म्हणुन प्रवेश मिळवला होता आणि तिथेदेखिल
+
पार्टी रंगात आली असताना आणि अमली पदार्थांचे वाटप व सेवन झाल्यावरच तपासणी, धरपकड चालू केली होती
सोशल मिडीयावर तर एकाने अकलेचे तारे तोडले आहेत आणि आर्यन खान स्वतः अशी क्रूझ खरेदी करू शकतो तर तो अशा फुटकळ गोष्टींमधे कशाला पडेल अशी पण वार्ता केली आहे काल शाहरूख खान च्या घरासमोर काही
खानप्रेमींनी we back shahruh, we back aryan असे बॕनर पण झळकवले आहेत देशात अशा प्रवृत्ती कार्यरत असताना समिर वानखेडे साहेबांसारख्या कर्तव्यकठोर व्यक्तीला पाठिंबा देणे हे आपल्यासारख्या देशप्रेमी जनतेचे काम असायला पाहिजे, नाही का?
🚩🙏🚩वन्दे मातरम्🚩🙏🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आज मला Sanjay_Raut यांनी विचारलं की "रावणाचं दहन का ? तो तर देवांचाही पराभव करणारा राजा होता (त्यांनी ते रावणाची पूजा करतील असंही सांगितलं)
त्यावर माझं उत्तर - पराक्रम ही पूजनीयतेची अट नसते
सर्वात आधी लीला ही संकल्पना समजून घ्या, लीला म्हणजे अनेक गोष्टी ईश्वर मूद्दाम घडू देतात
व करतात जगा समोर एक उदाहरण प्रस्थापीत करण्यासाठी
रावण ही देखील विष्णूंची एक लीला होती,
रावण व कुंभकरण हे पाटच्या जन्मी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप होते व त्या जन्माआधी वैकुंठाचे द्वारपाल (व तीसऱ्या जन्मी शिशुपाल व दंतवक्र) द्वारपाल असताना सनद कुमरांच्या श्रापामूळे त्यांना ३ जन्म
+
राक्षस म्हणून घ्यावे लागाले (सनद कुमार दुसरे तिसरे कोणी नसून विष्णूच)
रावणाचं चरित्र या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी होतं की एखादा व्यक्ती कितीही विद्वान, पराक्रमी आसो याचा अर्थ तो चांगला आहे असे नाही रावण हा त्याकाळचा सर्वात विद्वान ब्राह्मण होता, त्याला चांगल्या वाईट
+
आज मला Sanjay Raut यांनी विचारलं की "रावणाचं दहन का ? तो तर देवांचाही पराभव करणारा राजा होता (त्यांनी ते रावणाची पूजा करतील असंही सांगितलं)
त्यावर माझं उत्तर - पराक्रम ही पूजनीयतेची अट नसते
सर्वात आधी लीला ही संकल्पना समजून घ्या,
लीला म्हणजे अनेक गोष्टी ईश्वर मूद्दाम घडू देतात
व करतात जगा समोर एक उदाहरण प्रस्थापीत करण्यासाठी
रावण ही देखील विष्णूंची एक लीला होती,
रावण व कुंभकरण हे पाटच्या जन्मी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप होते व त्या जन्माआधी वैकुंठाचे द्वारपाल (व तीसऱ्या जन्मी शिशुपाल व दंतवक्र) द्वारपाल असताना सनद कुमरांच्या श्रापामूळे त्यांना ३ जन्म
+
राक्षस म्हणून घ्यावे लागाले (सनद कुमार दुसरे तिसरे कोणी नसून विष्णूच)
रावणाचं चरित्र या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी होतं की एखादा व्यक्ती कितीही विद्वान, पराक्रमी आसो याचा अर्थ तो चांगला आहे असे नाही रावण हा त्याकाळचा सर्वात विद्वान ब्राह्मण होता, त्याला चांगल्या वाईट
+
इंग्रज जरी देश सोडून ७४ वर्ष झाले असले तरी त्यांच्या कामाच्या आखणीवर च आपल्या इथे काम सरकार पासून कॉर्पोरेट लेव्हल पर्यंत काम चालते आपण आपली कामाची कर्यशैली अजून पर्यंत प्रस्थापित करू शकलो नाही त्याच त्याच कार्य शैली वर आपल्या देशाचा गाडा हाकला
+
जातोय इथल्या प्रकल्पांवर वाया जाणारा वेळ हे पण एक प्रमुख कारण आहे अगदी याच आणि प्रमुख कारणावर मोदींनी बोट धरून पुढील २५ वर्षाचा भारत कसा असेल या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे गती शक्ती योजना भारताचा पाया नक्कीच मजबूत करेल असा विश्वास त्यांनी मांडला आहे ७४ वर्ष झाले तरी अजून आपण
पायाभूत आणि मूलभूत गरजांसाठी आंदोलन करतोय याचा गरजांचा चालना/गती देण्यासाठी ही योजना आहे यातून पायाभूत सुविधा व त्यांच्या प्रकलापाची आखणी आणि त्याची अंबलबजावणी एकच/निर्धारित वेळेत होईल या योजनेचा केंद्र बिंदू शेतकरी, जनता, उद्योग आणि व्यापार क्षेत्र व ग्रामीण भारत आहे सरकारी काम
अशा कोणाचाही हाकेवर महाराष्ट्र बंद होत नसतो, माझा महाराष्ट्र बंद होणार नाही... छत्रपतींच्या आडून मोगलाई... तुम्ही राज्यकर्ते नसून छत्रपतींचे नाव घेऊन मोगलाई करत आहेत परंतु प्रत्येक जुलुमी राजवटीचा कधी ना कधी अंत होत असतो हे लक्षात असू द्या...
शरद पवारांच्या महाराष्ट्र बंदच्या अव्हानाला यशस्वी करण्यासाठी माविआच्या कार्यकर्त्यांनी सरकारी बसा फोडल्या, जाळपोळ करून रस्ते आडवले, गरीब रिक्षा चालकांना मारलं, दूकानदारांना मारलं, शिवभोजन केंद्रे फोडली, तर ऐवढी हिंसा कशासाठी? तर पवार, ठाकरे, गांधींच्या कार्यकर्त्यांना माहित होतं
की आपले नेते मोठे आहेत पण आपले जननेते नाहीत जे त्यांनी म्हणाव व संपूर्ण मराठी लोकांनी ते करावं
*एक घटना आठवणीत करून देतो, मागच्या वर्षी २३ मार्चसाठी पंतप्रधान मोदींनी जनतेला एक अव्हान केलं होतं की कोरोना काळात जे डॉक्टर,पोलीस व ईतर कर्मचारी आपल्यासाठी जीवाचा धोका पत्करून काम करत
नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर.... शहादा तालुख्यातील घटना
अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.....
शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण
+
तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे
२००० ची गोष्ट
+
आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की, परिसरातील बऱ्याच विहिरी, बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी, बोअर मृत पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला. लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी
+
महाराष्ट्रातील एका वृद्ध शेतकऱ्यावर उपचार करत असताना डॉक्टरांनी त्याच्याशी संभाषण सुरू केले
अखेर हा विषय मामु आणि त्यांच्या भूमिकेपर्यंत पोचला
म्हातारा शेतकरी म्हणाला, "सर्व ठीक आहे साहेब, पण आमच्या गावच्या दृष्टीने आपला मामु म्हणजे काय माहिती का?? त्याला
+
आम्ही म्हणतो "खंबे का कछुआ"!
या शब्दाशी परिचित नसल्याने डॉक्टरांनी त्यांना विचारले, "खंबे का कछुआ" म्हणजे काय? 🤔
म्हातारा शेतकरी म्हणाला, 'जेव्हा तुम्ही एखाद्या खेड्यातून जात असता आणि जर तुम्ही एखाद्या कुंपणापाशी आला आणि तिथे खांब असेल आणि त्यावर समजा एक कासव बसले असेल तर
+
त्याला म्हणतात 'खंबे का कछुआ'.
त्या शेतकर्याने डॉक्टरचा चेहरा पाहिला आणि त्यांना या गोष्टीतले काही समजले नाही दिसून आले म्हणून त्याने खुलासा पुढे चालू ठेवला..
आता पहिली गोष्ट स्पष्ट आहे की कासव तिथे काही स्वतः जाऊन बसले असेल हे शक्यच नाही