१. एकतर बँक त्या व्यक्तीला/कंपनीला त्यांचे कर्ज safe राहावे म्हणून जास्तीचे (~ फरकायेवढे) पैसे मागते..ह्याला म्हणतात margin. किंवा
२. ते 👆 पैसे मिळणार नसतील तर एका मर्यादेनंतर त्यांच्या कडील शेअर्स विकायला चालू करते..! आणि हे असे शेअर विकायला चालू केले की अजूनच जास्त पडतात -
कारण बँकाकडील शेअर्सच्या पुरवठ्याने, खूप जास्त शेअर्स विकायला आल्याने भाव अजूनच पडतात
आणि
परत पर्यायाने बँकांना शेअर्स विकावे लागतात..हे दुष्टचक्र चालूच राहते..
जोपर्यंत बँकाकाकडील शेअर्स संपत नाही तोपर्यंत..!!🤯
Btw..हे असे मागे अशातच #yesbank च्याबाबतीत घडलेले आहे..!
आता आपण अडाणी कडे येऊ.. 👇
पहिले चित्र आहे -
अडाणीचे किती % शेअर्स बँकाकडे तारण आहेत..! (Sept २०२२ data)
(विशेष गोष्ट पाहिली का -अडाणीने
~ ५०,००० कोटीला Acc-अंबुजा सिमेंट कंपनी कर्जाने विकत घेतली व त्या कर्जासाठी त्याच कंपनीचे सगळेच्या सगळे १००% शेअर्स तारण ठेवले..🤯)
आता दुसरे चित्र बघा -
ह्यात अडाणीचे शेअर्स all time high पासून ~ किती % खाली आले आहेत ते दिलेले आहे.
आता यापुढे शेअरची किंमत अजून खाली तर काय होऊ शकते हे मी सांगणार नाही..ते तुम्हाला याआधीच सांगितले आहे..!
तरी एक गोष्ट सांगतो 👇
अडाणीकडे सध्या भारतातील सर्वात Cream assets आहेत..त्याला ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी फक्त त्याचा चालू असलेला FPO म्हणजे दुसरा IPO यशस्वी होणे गरजेचे आहे..म्हणजे त्याला पाहिजे असलेले ' Margin ' भेटेल..! कर्ज थोडे कमी होईल आणि भावाला जरा हायसे वाटेल..😅
बाकी तो FPO यशस्वी होईल न होईल पण ज्यांना अडाणी चे शेअर्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी ही तशी बरी संधी आहे असे दिसते.
आणि मी काय करतोय हे विचाराल तर - मार्केटमध्ये इतर पण ४-५ हजार शेअर्स आहेत..ह्याच शेअर्स मध्ये काय धन गाडून ठेवलंय ह्या मताचा मी आहे..😉😅🙏
टीप - ह्या अडाणी saga मुळे शेअर मार्केटच्या बऱ्याच किचकट गोष्टीत आपल्या लोकांचा इंटरेस्ट वाढल्याने Loan against Securites, Margin ,FPO इ गोष्टी समजावणे सोपे झाले आहे..हा वरील thread त्याचाच एक प्रयत्न आहे..🙏
Let's start with a movie known for its beautiful beautiful cinematography and simple yet touching story, set against the backdrop of a fort, i.e., Killa in Marathi! Easy first reco in Monsoon !!
11 Unseen Images That Capture the Spirit of Chatrapati Shivaji Maharaj !
1. This is the first true image of Shivaji Maharaj which was uncovered by Historian V.S. Bendrey in 1933, which was secured by Dutch Governor Von Valentyn just after the 1664 Surat sack..😉
Before this discovery, we had no idea what he looked like—Some Mughal sardar's portraits were wrongly believed to be of the Chhatrapati's! 🤯
1/11
#ChatrapatiShivajiMaharaj
#ShivJayanti
#Chhaava
2. This true image also comes from Dutch East India company, Specifically Nicolass Wisten,an administrator stationed in India.
It’s a miniature portrait now housed at the Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya (Museum) in Mumbai.
2/11
3. A 17th-century portrait by Italian traveller Niccolao Manucci.
Like many European travelers of the time, including Francois Bernier, Jean Baptiste Tavernier, Abbe Carré, and Jean de Thevenot, Manucci praised Chhatrapati Shivaji.
Bernier even called him “The Holy Shivaji” in his diary!
ONGC , रिलायन्स आणि १० हजार कोटींच्या चोरीची एक वळणदार गोष्ट ?!
#StockMarketअभ्यास
भारत क्रूड ऑइल व नैसर्गिक वायू अशा गोष्टींसाठी परदेशी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे ही गोष्ट अनेक वर्षापासून खरी आहे. व यावर उपाय शोधण्याचा प्रत्येक सरकारने प्रयत्न केलेला दिसतो.
आणि यासाठीच
१/n
#म #मराठी
२००० साली वाजपेयींच्या काळात भारताआजूबाजूच्या समुद्राखाली अशी इंधने शोधून उत्पादन करण्यासाठी, तेव्हा अशी इंधने मिळण्यासाठी सर्वात योग्य असा समजला जाणारा भाग म्हणजे कृष्णा(K) आणि गोदावरी(G) जिथे बंगालच्या उपसागराला मिळतात त्या भागात ~ १ लाख चौकिमी चा एक असे भाग लिलिवाने KG - D6 रिलायन्स आणि त्याबाजूचाच KG-D5 ONGC ला दिले गेले. (हिरवा रंग 👇)
तेव्हा हा सर्व शोध लावणे(Exploration) व उत्पादन करणे ह्यासाठी भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांची तांत्रिक व आर्थिक मदत घेणे भाग होते.
म्हणून २००३ साली रिलायन्स आधी कॅनडाच्या Niko आणि नंतर ब्रिटनच्या BP ह्या कंपन्यांसोबत भागीदारी करून २००९ साली गॅस उत्पादन करायला सुरुवात करते.
आणि शेवटी २०१३ साली कोणी विदेशी भागीदार न मिळाल्याने ONGC ने स्वतःच ४० हजार कोटी खर्चून गॅस उत्पादन करायची तयारी करण्यासाठी कंबर कसते.
पण..पण..पण..
२/n
ONGC ने पाहणी सुरू केल्यावर त्यांना लक्षात आले की त्यांच्या क्षेत्रातील D5 गॅसच्या भूगर्भातील काही गुहा ह्या रिलायन्स च्या क्षेत्रातील D6 मधील गुहांना जोडलेल्या आहेत..🤯
आणि रिलायन्स २००९ पासून ह्याच सीमावर्ती भागात गॅसचा उपसा करत असल्याने त्यांच्या क्षेत्रातील गॅस कमी झालेला आहे.
आणि ह्यामुळे ONGC समोर मोठा पेच निर्माण होतो.
रिलायन्स वर
१) फौजदारी गुन्हा म्हणजे चोरीची केस टाकावी तर त्यांनी हा गॅस मुद्दाम नेलाय का नाही हे तेव्हा नक्की सांगता येत नव्हते.
२) आणि सिव्हिल म्हणजे नागरी केस टाकावी तर अशा केस वर्षानुवर्ष चालतात आणि तोपर्यंत त्या ब्लॉकमधील सर्व गॅस कदाचित संपून जायची शक्यता होती.
म्हणून शेवटचा पर्याय म्हणून ONGC, Writ Petition याचिका दाखल करायचा निर्णय घेते.
शेतीमालाला मिळणारा भाव आणि शेअर मार्केट ट्रेडिंग ! #StockMarketअभ्यास
आता तुम्ही म्हणाल की शेअर मार्केट ट्रेडिंग आणि शेती ह्याचा काय संबंध तर..
एक माहिती म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की शेअर मार्केट ट्रेडिंगचे नियम आणि त्याची Candlestick वापरायची पद्धत ही मुळात जपानी शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल म्हणजे तांदळाच्या भावाचे भाकीत करण्यासाठी विकसित केली होती..!🤯
असो..आज मात्र आपण मला टोमॅटोचे आकडे मिळाल्याने त्या पिकाच्या भावाचे भाकीत करता येऊ शकते का ते बघू..😅👇
१/n +
तर..आता हा👇आलेख बघा..ह्यात २००४ ते २०१७ ह्या काळातले महिन्यानुसार पुणे मार्केटयार्ड मधील टोमॅटोचे घाऊक भाव आहेत.
२००४ साली ३-४००₹/क्विंटल असणारा सरासरी भाव १५ वर्षात १०००₹/क्विंटल इतका वाढलाय.(तुटक लाल रेषा 👇)
आता..हा भाव असा वाढायचं कारण म्हणजे अर्थातच महागाई !
आणि ह्यातील सतत वर खाली होत असलेली लाल रेषा म्हणजे त्या महिन्यातील टोमॅटोचा सरासरी भाव.
इथून पुढे जाण्याआधी तुम्हाला हे पक्के कळले पाहिजे की टोमॅटो म्हणा किंवा कोणताही शेतीमाल हा Commodity आहे..म्हणजेच त्याचा भाव हा मार्केटमध्ये होणारी आवक आणि मागणी ह्यातील फरकावर ठरतो.
आता..तसं पाहिलं तर टोमॅटो हा वर्षभर खाल्ला जाणारा प्रकार आहे..म्हणजे उन्हाळ्यात जास्त टमाटे खाणार आणि इतर वेळी नाही असं काही होतं नाही.म्हणून मागणी तशी वर्षभर कायम असते फरक पडतो तो पुरवठ्यात आणि म्हणून साहजिकच टोमॅटोचा भाव हा बहुतांशी त्याची मार्केटमधील आवक किती आहे यावरच ठरतो.
मग आता साहजिकच प्रश्न पडतील की -
नक्की कोणत्या महिन्यात टोमॅटोचा भाव जास्त असतो ? आणि दरवर्षी त्या एखाद्या महिन्यातच भाव जास्त असायची खात्री काय ?
२/n +
आता इथून पुढे जाण्याआधी तुम्हाला टोमॅटो शेतीबद्दल ३ गोष्टी तरी माहिती पाहिजे.
१) बी पेरून टोमॅटो यायला ~ ४ महिने आणि थेट रोपच लावलं असेल तर ~ ३ महिने लागतात.
२) टोमॅटो हे तसं नाजूक पीक आहे..त्याला पाणीही जास्त लागतं आणि ऊनही जास्त सहन होत नाही.
३) शेतीमध्ये म्हणा किंवा कशातही म्हणा, जितकं अवघड,कौशल्याचं काम तितके त्याचे पैसेही सहसा जास्त मिळतात.
म्हणून मग आता..हा डाटा पाहा..👇
तुम्हाला असं दिसेल की,
>>> फेब्रुवारी, मार्च , एप्रिल ह्या महिन्यांत टोमॅटोचे भाव हे कमी असतात आणि जुलै महिन्यात मात्र भाव वाढलेले असतात. <<<
आणि ह्याची खात्री किती म्हणाल तर ~९५% वेळा हे असच होताना दिसतं. (Statistically Significant - पिवळा रंग 👇)
आता कोणीतरी म्हणेल की मार्च आणि एप्रिल तर उन्हाळ्याचे महिने आहेत आणि टोमॅटो हे नाजूक पीक आहे तरी ह्याचं महिन्यात टोमॅटोची आवक जास्त आणि भाव कमी हे कसे काय ?
तर..मार्च , एप्रिल मध्ये तोडणी येण्यासाठी थंडीच्या दिवसात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पीक लावावे लागते..😅
याउलट..जुलैमध्ये पीक येण्यासाठी ऐन मार्चमध्ये बी पेरून पूर्ण उन्हाळा जपावं लागतं..जे अवघड काम आहे..पण ते केल्यास ~९५% वेळा तरी चांगला उत्पन्न मिळतं..! (म्हणजे सलग २० वर्ष जर मार्च मध्ये टॉमॅटो लावला तर एक दोन वर्ष वगळता बाकी वर्षात चांगलं उत्पन्न मिळायची शक्यता आहे.)
आता..हे तर झालं सोपं गणित आणि निष्कर्ष..पण..तुम्ही पुन्हा तो 👆 आलेख पाहिला तर लक्षात येईल की जुलै महिना सोडला तरी मध्येच असे काही महिने येतात..जेव्हा टोमॅटोचे भाव जुलै महिन्याच्या पण कितीतरी वर असे गगनाला भिडतात..आणि ते कधी होणार ह्याचा अंदाज जो लावू शकेल तो एकाच हंगामात करोडपती नाही तर किमान लखपती तर नक्की होऊ शकतो..🔥
Even though great Tamil King 'Rajaraja Chola' built boats and crossed great seas much earlier than Chatrapati Shivaji Maharaj..then,
Why does our navy still recongnises Chatrapati Shivaji Maharaj as the 'Father of the Indian Navy' ?
My answer to this interesting and relatively controversial question in this live thread 👇
1/n +
Now,
If credit is to be given to those who built ships first, then that credit should ideally go to the Unnamed people of the Harappa Civilization!
This👇 World's oldest shipbuilding dock at Lothal appears to have been constructed more than 4500 years ago..!!
But..
2/n +
But now ,
One might think the Harappa ships in this image👆 are too small and that is why they might not even be called as
" Navy " ships ?!..😬
Well,
If that's the case ,
take a look at this..👇
The Rigveda, which according to our archaeology department was written
~ 4000 years ago, mentions they had ships which were large enough to carry 100+ people! 👇
So, if not Harappa people..Then,
Based on ' earliest ' + ' Big enough ' criteria, credit should have gone to Vaidik era people..😅
🟩 Unlocking Opportunities: Everything You Need to Know About #WaareeEnergies #IPO ! 🟩
But first, for those who want a brief overview 👇
- Big Grey market premium .
- Co is good and growing.
- Sector is good and growing.
- Of course , There is a risk, but it's currently relatively low and can't be easily summarized in one tweet..so, kindly read 7th tweet..!
Now ,
Let's start with review 👇
1) Reason for the IPO - 👇
(Image credit - Waaree AR 24🙏)
1/7
1) Reason for the IPO -
This IPO is being conducted to raise ~ ₹4,300 crores.
Out of this, ~ 700 crores will go to the Promoters and selling investors of the company. (OFS).
Rest will be used to establish a new solar cell manufacturing factory in Odisha and for ?majorly working capital requirements.(Fresh Issue) Working capital intensive business ?!
2) What exactly does the company actually do?👇+
2/7
2) What does the company actually do?
More than 90% of the company’s revenue comes from selling solar modules.
These solar modules are made up of many small blue squares that each square is a solar cell which converts energy from sunlight to electricity.
Currently, the company imports these solar cells and connects them, then covers them with glass etc to create solar modules.
However, these solar cells are fundamentally made from simple sand, specifically silicon.
The sand is heated and melted to remove impurities, resulting in pure silicon, which is then formed into a polysilicon.👇(Key starting material)
In the last 1-2 years, the prices of polysilicon in the global markets have fallen drastically due to an increase in supply.
And perhaps to take advantage of this opportunity , the company is establishing a combined factory in Odisha to produce solar cells and solar modules from polysilicon, using funds from IPO.
Notably, to ensure this production happens in India, the company has received incentives of ~2,000 crores from the Indian government's PLI scheme, along with subsidized land, discounts on electricity rates, and partial tax exemptions from the Odisha government.
Therefore, while the company currently has 4 plants spread over 136 acres, it is now building this new huge plant on ~600 acres.
But to take such a bold step requires a booming sector, so 👇