How to get URL link on X (Twitter) App
असा कसलाही संदर्भ नसलेला खोटा इतिहास पसरवला जातोय.
“बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान आणि बहादूर खान हे संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखलास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची हजार प्रकारे फजिती करण्यात आली.

युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?

१६८२ ते १६८४ या कालातील महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की, हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या दोन शत्रूंशीही संघर्ष करतो आहे. अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता, त्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही....