How to get URL link on X (Twitter) App
सुट्ट्या मिळायच्या, नवरा बायको मुलं असं सगळं सुरळीत चालू असताना काहीतरी करून दाखवायचा विचार त्याला बसू देत नाही. भला मोठ्ठा पगार सोडून काहीतरी करू नको पासून ते आपण करू इथपर्यंत चा प्रवास म्हणजे आपल्या जोडीदाराला समजावून सांगणे.
२. भारतीय बाजारपेठा मध्ये शेतकऱ्यांना नेहमीच त्याने कष्टाने कमावलेले पीक कवडी मोलात विकताना पाहतो ह्याचे कारण म्हणजे कोणतीही ठोस उपाययोजना नसणे.
२. ह्या बाबीमध्ये येणाऱ्या काळात बांबू ला विशेष प्राधान्य दिलं जाईल त्यामागचं प्रमुख कारण म्हणुजे कार्बन शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता बांबू मध्ये आहे. भारतामध्ये दर वर्षी एक माणूस साधारण २००० किलो कार्बन उत्सर्जित करतो.
२. काही लोकांना लाज वाटेल परंतु व्यवसाय हा व्यवसाय म्हणून पहिला कि कोणत्याही गीष्टी ची लाज वाटत नाही. ह्या विषयावर सविस्तर लिहिण्याचं कारण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात होणारी वाढ , आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं असणारं लक्ष , होणारी उलाढाल हि खूप मोठी असणार आहे.