तळतळाट, उद्वेग, हळहळ या सगळ्या भावना आल्या.
त्या स्वाभाविक आहेत. 500मधे तीन आठवडे चालणारी माझी प्लॅटिना आता आठवड्याला साधारण तितकंच पेट्रोल मागू लागलीए..
याची चीड रोजची 30km+ drive असणार्याला येणारच रे!
पण नक्की कुणावर रागवायचं⁉️
खरी गोम यात आहे..
कारण असंय, की आपला असा सरळसोट ग्रह झालाय की इंधनकिमती फक्त केंद्रसरकार नियमित करू शकतं..
लिट्रली हाच समज आहे प्रत्येकाचा..
माझाही होता.
लेकिन वैसा है नही!
इंधनकिमतीच्या सुमारे 30 टक्के कर हा राज्य सरकारचा असतो. (अतिरिक्त सेस आणि आता कृषी सेस धरून.)
खरं पेट्रोल महागतं ते इथे👆
कच्चं इंधन आजमितीला 23.9 लिटर मिळतंय.
रिफाइन, प्रोसेसिंग करून पंपात पोचेपर्यंत ते होतं 29rs.
रोडसेस,excice duty कर केंद्राचे असतात. त्याने ते होतं अंदाजे 61rs.
पंप डीलर किती घेतो माहित्येय?
तब्बल 4 रुपये लिटरमागे!🤑
उगाच पेट्रोलपंप उघडत नाहीत राजकारणी!
पेट्रोल झालं 65 रुपये!
आता पुढे राज्याने यावर कितीही व्हॅट लावले तरी केंद्र व्हॉट म्हणून त्यांना विचारत नाही!
30% पेट्रोलवर आणि 16.7% डिझेलवर असे est. VAT आहेत.
पण आता बघा,
आपल्याकडे पेट्रोल मिळतंय 97च्या आसपास..
कोण लूट करतंय?
पेट्रोलचे राज्यकर कमी करणे, GSTकक्षेत इंधन आणणे ही कामं कोणी करायला हवीत?
लोक चिडूदेत, लोकांना काय अक्कल आहे? ते वर मोदींवर चिडतील.. शिव्या घालतील.. मरू दे!
दुर्दैवाने हे अनुमान खरं आणि चतुर आहे.
इतके दिवस ओरड होउनही राज्यात पेट्रोलभाव कमी होत नाहीत तरी हे शांत का?
कारण असंतोषाचा फटका त्यांना नाहीच बसणार हे ते ओळखून आहेत.
लोक कोकलत बसणार आणि हे उपकार-
-उपकार म्हणून एखाददुसरा रुपया कमी करणार!
वर श्रेय लाटायला मोकळे!
हरतर्हेने लूट सुरू आहे आणि अगदी प्राथमिक ज्ञान तुम्हाआम्हाला नाही म्हटल्यावर त्यांची चांदी होणारच!
आता पुरे.
फडणवीसांनी तीन वर्षांपूर्वी थेट 5 रुपये कमी केले होते. अशाच कपातीची गरज आहे यंदा.
अधिवेशनामध्ये परवा
अजितदादा कपात करणार आहेत, ती उपकाराच्या नव्हे तर अपराधीपणाच्या भावनेतून करायला हवी.
दोन महिने जवळजवळ नव्वदीपार ठेवलंय पेट्रोल..
तुमच्या पक्षांना लोकांनी मतं दिली नाहीत म्हणून असा सूड घेता की काय?
अर्थात, पोरीबाळी रोज मरत असताना यांचं हृदय द्रवत नाही, यांना पेट्रोलच्या समस्या -
कुठून कळणार म्हणा!!
फक्त राजकारणच डोक्यात असलं की आपल्याच राज्याच्या जनतेचं वेल्फेअर किती भयंकर दुष्टाईनं बाजूला सारलं जातं याचं उदाहरण आहे हे!
नेणीवेतून यांना शिव्या घालत बसण्यापेक्षा खऱ्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात, इतर लोकांना सांगायला हव्यात..
तरच यांचा बाजार बंद होईल..!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पेशवाई!
उदाहरण म्हणून.
फक्त राजांच्या गादीशी निष्ठा ठेवणारं पद. स्वराज्य फक्त वाचवलंच नाही तर वाढवलं..
स्वराज्यातला 'स्व' स्वतःचा मानून रक्त सांडणारे पेशवे टीकेचे धनी का आणि कसे झाले?
त्यांच्या श्रीमंती मुकुटाच्याआतले काटे लोकांना दिसले का नाहीत? पराक्रमाचं श्रेय का मिळालं नाही?
हे दिसतं तसं नाही. ही परिस्थिती आजची आहे.
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इतका द्वेष नव्हता.. श्रीमंतबाजीरावांचं नाव आदराने घेतलं जायचं सर्वत्र.
जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्रसत्ताघट ढवळता येतो हे इथल्या राजकारण्यांना कळलं आणि इतिहासाचं विद्रूपीकरण सुरू झालं..
सरसकट जाती वर आल्या.
एखाद्या थोर माणसावर अगदी कुणीही उठून शिंतोडे उडवायला लागला.. धरबंध राहिला नाही..
इतर राज्यांहून बराच बरा असलेला महाराष्ट्र पुन्हा जातीपातीच्या राजकारणात अडकला तो कायमचाच!!
पुन्हा वर कधी येणार?
प्रयत्न आपणच करायला हवेत!
इतिहास आपणच उपसायला हवा, समोर आणायला हवा, अभ्यास करायला हवा
ब्राह्मण मराठा वाद लावणे म्हणजे, केसरकांती हिंदूंअवकाशातील 'ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज' या दोन सूर्यांमधे राहूकेतूंची सावली आणण्याचा प्रयत्न करणे!
अशी ग्रहणं लावणारे कित्येक आले आणि गेले.!
पण या तेजाने ही भूमी अशीच उजळत राहिली!
कुणाची भीती घालता रे? कुणात भांडण लावता?
आमच्यात?
दादा, आपल्याच समाजातील शिर्के, खोपडे, मोरे असे चांगले कुलवंत मराठा गडी छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या मुळावर उठले होते हे लक्षात ठेवा..
फितुरी करण्यात, भांडणतंटे करण्यात, बादशहाला जाऊन मिळण्यात कोण पुढे होते त्याचा अभ्यास करा.. भवानीमूर्ती फोडायला खानाला गाभारा दाखवणारा मंबाजी भोसले-
हा अफझल्याचा निष्ठावान सरदार असेल किंवा राजांवर विषप्रयोग करणारा जावळीचा चंद्रू मोरे असेल..
पण तुम्ही उल्लेख कुणाचा करता? अनाजी आणि भास्कर?
महाराजांच्या गादिशी गद्दारी करणारे किती कुलवंत मराठा दाखवू? पवार, गायकवाड, शिर्के घराणी स्वायत्त झाली पण नानासाहेब पेशवा म्हटला आम्ही मात्र-
थंडीत स्वतःची बसलेली जागा आपल्याला सोडवत नाही..
पण आजच्याच दिवशी हजारो निरपराध लोकांना आपली राहती जागाच काय, घरंदारं, संपत्ती, कपडेलत्ते, अन्नधान्य सारं सारं सोडून पळून जावं लागलं होतं..
स्वताच्याच घरातून..
भर जानेवारीच्या बर्फाळ थंडीत, प्रतिकार करू पाहणाऱ्यांचं रक्त वहावलं होतं
दोष इतकाच, की हल्लेखोरांच्या देवापेक्षा यांचा देव वेगळा होता!
अडीचशेवर्षांपूर्वी जे संपूर्ण भारतभर खुलेआम घडत होतं त्याची झलक 98साली काश्मिरात दाखवली गेली होती!
पण अर्थात,
अकबर-औरंग्यासारख्या क्रूरकर्म्यांच्या कारकीर्दीतही जो निद्राभंग झाला नाही त्या हिंदूना आताही जाग आली नाहीच!
त्यामुळे फार फार मजेशीर गोष्ट घडली..
त्या दुर्दैवी हिंदूंच्या बलिदानाची क्रूर थट्टा झाली..
कुणालाही ते बलिदान लक्षात राहीलं नाही की कुणी त्यांना श्रध्दांजली वाहिली नाही.. प्रतिशोधवगैरे लांबच्या गोष्टी.
निदान, अंगावर काटा येणार्या त्या घटनेने आपल्या झोपेची कूस तरी बदलू🙏