मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची स्थिती काय?
महाराष्ट्र सरकारचे वकील अॅड शिंदे : 11 मे रोजी 1700 मेट्रीक टन
मुख्य न्यायाधीश : आणि केंद्र सरकारने किती दिला?
अॅड.शिंदे : 1779 मेट्रीक टन
मुख्य न्यायाधीश : राज्य सरकारने दररोज 70 हजार रेमडेसिवीर पाहिजे अशी मागणी केली आहे, हा आकडा कुठून ठरविला. यात काहीतरी समन्वयाचा अभाव दिसतो.
अॅड.शिंदे : हा आकडा सक्रिय रूग्णांवर आधारित आहे.
मुख्य न्यायाधीश : आधी 50 हजारांची मागणी आणि नंतर 70 हजारांची आणि आता तर सक्रिय रूग्ण कमी
होत असताना तीच मागणी कशी?
(केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे 21 एप्रिल ते 11 मे या काळात 8,01,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाल्या आणि 16 मे पर्यंत 11,57,000 असा कोटा रिवाईझ झाला.)
मुख्य न्यायाधीश : आमचा आदेश का पाळत नाही. पेशंटला रेमडेसिवीर आणायला का सांगितले जाते?
रूग्णालय का देत नाही? ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.
न्या.कुळकर्णी : जर कंट्रोल रूमला फोन केला तर किमान माहिती घेतली पाहिजे, ती सुद्धा घेतली जात नाही. खाटा उपलब्ध नाही, असे थेट सांगितले जाते.
(न्यायालय वकिलांना सांगते की, आत्ताच्या आत्ता कॉल लावा. कोर्टातून कॉल केला जातो. 'खाटा
उपलब्ध नाही', असे थेट उत्तर देऊन फोन कट.. सरकारी वकिलांचा लाईव्ह पोपट होतो!)
मुख्य न्यायाधीश : तुम्ही कोर्टात सांगता की, बेड उपलब्ध आहे आणि आता फोन लावला तर उत्तर काय मिळाले आम्हाला माहीत आहे. पण तरीही तुम्ही सांगा, लाजू नका..सांगा!
ऑक्सिजन,रेमडेसेविर आणि बेड्स या तिन्ही बाबतीत
ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी खोटं बोलत होते हे आज कोर्टात सिद्ध झाले आहे.
शिवसैनिकांचे आजच्या सामना मधून प्रबोधन :
ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला आहे.. पहिल्या लाटेला चीन जबाबदार 'असेल' (अजूनही हे यांना कन्फर्म नाही बरं का), पण दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार 'आहे'
(हे मात्र यांना कन्फर्म माहीत आहे)!- दै.सामना
आता,फॅक्ट-चेक :
जास्त लांब जायची गरज नाही. जिकडे निवडणुका आहेत, त्या पाच राज्यांतील कालचेच आकडे बघूया पश्चिम बंगाल :6901 (26 मृत्यू)
केरळ :10031 (21 मृत्यू)
पुद्दुचेरी :531 (3 मृत्यू)
तामिळनाडू :8449 (33 मृत्यू)
आसाम : 537 (4 मृत्यू)
टोटल : 26449 नवे रुग्ण ( 87 मृत्यू)
आणि, जिकडे निवडणुका नाहीत त्या महाराष्ट्रातले कालचे आकडे -
महाराष्ट्र :63729 नवे रुग्ण (398 मृत्यू)
म्हणजे -
★ ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत त्यात आढळलेले रुग्ण आहेत 26449,जे निवडणुका नसलेल्या महाराष्ट्राच्या कालच्या 63729 नव्या केसेसच्या
नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .
मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/आवड आहे .
गेली ४वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे
आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.
ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German
with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
खाली पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक दिली आहे
आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे
#संवाद
🙍♀️आप कहाँ तक जाने वाले हो?
🙍मै जालुकी जाऊँगा।
🙍♀️अच्छा, हम लोग तेनिंग जा रहे है।
🙍कहां से आए हो? मुंबई?
🙍♀️हां, महाराष्ट्र से आए है। स्टुडंट के घर जा रहे है और अपना स्कूल है यहाँ वो भी देखना है। आप से एक बात पुछ सकती हूं?
🙍हा, पुछो। जवाब देने को आएगा तो देंगे।
🙍♀️आज के नागालॅंड में पहले से कुछ फर्क हुआ है? आपको कुछ बदलाव नज़र आता है?
🙍अरे मॅडम, क्या बदलाव हुआ कैसे बोलेगा? जैसा था सब वैसा ही है। जिंदगी में अलग कुछ देखा ही नही है। कल भी हक के लिए बन्दूक उठाते थे और आज भी वही कर रहे है। हां थोडा बहुत बदलाव हुआ है जो आप जैसे लोग अब यहां
दिखाई देते है। नही तो इतने अंदर गाँव मे कोई नही आता। आप लोग पेन पकडने बोलते है लेकिन उससे हमारे अधिकार हमें नही मिलते। शायद हमारे बच्चे पेन पकडकर अपना हक मांग सकेंगे लेकिन तब तक बन्दूक तो उठानी ही पडेगी।
🙍♀️बात करके भी तो अपने हक मांग सकते हो, बन्दूक हर बात का इलाज नही है।
नागा करारावर सह्या होण्याचा अंतिम दिवस,३० सप्टेंबर जसजसा जवळ येत आहे तसतसे राजकीय चित्र ही स्पष्ट होत चालले आहे. थुईंगा लेंग मुईवा वेगळा नागा झेंडा आणि वेगळी नागा घटना यावर अडून बसले असले तरी यापुढे मुईवांच्या अडेलतट्टू पणाला मुळीच भीक न घालता
नागा पाॅलिटीकल ग्रुपसह अन्य नागा सामाजिक संस्था बरोबर नागा करार करायचाच असा ठाम निश्चय करून केंद्र सरकारची पावले पुढे पडत आहेत. त्यामुळेच सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्व प्रमुख नागा राजकीय आणि सामाजिक संस्थांचे नेते नवी दिल्लीत डेरेदाखल होत आहेत. मध्यस्थ आणि नागालँडचे राज्यपाल
असलेले श्री आर.एन.रवी दिल्लीत दाखल होणार आहेत.त्यामुळे घटना चक्राला वेग आला आहे. श्री आर.एन. रवी ह्यांच्याशी बोलणी करणार नाही अशी भूमिका घेतलेले थुईंगा लेंग मुईवा इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बोलणी करीत आहेत.थुईंगा लेंग मुईंवांच्या धमक्यांना आणि दडपणाला झुगारून
पहिल्या वर्षी तेनिंगला गेले नाही ह्याच शल्य फार मोठ होत कारण आल्यावर जो तो विचारे, "तेनिंगला नाही गेलीस?" मग ह्या वर्षी जायचच अस ठरवलं होत. त्या प्रमाणे दीमापूर वरून तेनिंगला जायला आम्ही सज्ज झालो होतो. आम्ही म्हणजे मी स्वतः +
आमचे संभाग प्रमुख श्री अभिनय बोरकर, ईशान्य वार्ताचे संपादक श्री रानडे,डोंबिवली छात्रावास प्रमुख यांच्या सौ.स्नेहलता कुलकर्णी आणि आमची लाडकी लेक पिपीना व तिचा भाऊ मैरवी.कुठे जात नसले तरीही ह्या मुलांना गाडी लागतेच!म्हणजे गाडीत बसल की व्याक व्याक होतच. काहींना तर रेल्वे ही लागते, +
फक्त त्यात व्याकत नाही कुणी इतकच. तेनिंगला आम्ही नागालँड स्टेट ट्रान्सपोर्ट (NST) ने प्रवास करायचा ठरवला होता. खूप कौतुक ऐकल होत तिच. हिरवळीतल्या राज्याची ही राणी पण हिरव्या रंगाची आहे. साधारण ४२ सीटची सोय असलेली बस दीमापूरला आम्ही डेपो मधुन पकडणार होतो.+
आपण Lockdown challenge खेळत असतानाच, भारतीय रेलने वेगळंच चॅलेंज पूर्ण केलंय.
भारतीय रेल्वेने जिरीबाम-इम्फाळ ही नवीन रेलधावपट्टी राष्ट्रीय प्रकल्पात आणलीय. पहिल्याच 100 मीटर उंच पियर ब्रिजमध्ये ओपन वेब गर्डरचे बांधकाम पूर्ण केले.
रेल विभागाद्वारे मणिपूरला उर्वरित भारताशी जोडण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Lockdown च्या काळात ह्या प्रकल्पासाठी मणीपुर सरकारने विशेष सवलत दिल्यामुळे २१ एप्रिलपासून ह्या रेल्वे प्रकल्पांवर अविश्रांत बांधकाम सुरू झाले.
कोणत्याही दुर्घटना किंवा अपघाताशिवाय आणि अभियांत्रिकीच्या अचूकतेसह लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून कामगारांनी प्रकल्पाचे काम पूर्ण केली.
मार्च, २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत 80०% प्रकल्प पूर्ण झाले आहेत.