वीर बिरसा मुंडा / बलिदान दिवस - 9 जून,1900. स्वतंत्रता संग्राम के दौरान भारतभूमि पर ऐसे कई नायक पैदा हुए जिन्होंने इतिहास में अपना नाम स्वर्णाक्षरों से लिखवाया.एक छोटी सी आवाज को नारा बनने में देर नहीं लगती बस दम उस आवाज को उठाने वाले में होना चाहिए और इसकी जीती जागती
मिसाल थे बिरसा मुंडा. बिरसा मुंडा ने बिहार और झारखंड के विकास और भारत के स्वतंत्रता आंदोलन में अहम रोल निभाया.

अपने कार्यों और आंदोलन की वजह से बिहार और झारखंड में लोग बिरसा मुंडा को भगवान की तरह पूजते हैं. बिरसा मुण्डा ने मुण्डा विद्रोह पारम्परिक भू-व्यवस्था के जमींदारी
व्यवस्था में बदलने के कारण किया. बिरसा मुण्डा ने अपनी सुधारवादी प्रक्रिया के तहत सामाजिक जीवन में एक आदर्श प्रस्तुत किया. उन्होंने नैतिक आचरण की शुद्धता, आत्म-सुधार और एकेश्‍वरवाद का उपदेश दिया. उन्होंने ब्रिटिश सत्ता के अस्तित्व को अस्वीकारते हुए अपने अनुयायियों को सरकार को
लगान न देने का आदेश दिया था.

बिरसा मुंडा का जन्म 1875 में लिहतु , जो रांची में पड़ता है, में हुआ था. साल्गा गांव में प्रारंभिक पढ़ाई के बाद वे चाईबासा इंग्लिश मिडिल स्कूल (Chaibasa at Gossner Evangelical Lutheran Mission school) में पढने आए. सुगना मुंडा और करमी हातू के पुत्र
बिरसा मुंडा के मन में ब्रिटिश सरकार के खिलाफ बचपन से ही विद्रोह था.

बचपन में मुंडा एक बेहद चंचल बालक थे. अंग्रेजों के बीच रहते हुए वह बड़े हुए. बचपन का अधिकतर समय उन्होंने अखाड़े में बिताया. हालांकि गरीबी की वजह से उन्हें रोजगार के लिए समय-समय पर अपना घर बदलना पड़ा.
चाईबासा में बिताए चार सालों ने बिरसा मुंडा के जीवन पर गहरा असर डाला. 1895 तक बिरसा मुंडा एक सफल नेता के रुप में उभरने लगे जो लोगों में जागरुकता फैलाना चाहते थे. 1894 में आए अकाल के दौरान बिरसा मुंडा ने अपने मुंडा समुदाय और अन्य लोगों के लिए अंग्रेजों से लगान माफी की मांग के लिए
आंदोलन किया.

1895 में उन्हें गिरफ़्तार कर लिया गया और हजारीबाग केन्द्रीय कारागार में दो साल के कारावास की सजा दी गयी. लेकिन बिरसा और उनके शिष्यों ने क्षेत्र की अकाल पीड़ित जनता की सहायता करने की ठान रखी थी और यही कारण रहा कि अपने जीवन काल में ही उन्हें एक महापुरुष का दर्जा मिला.
उन्हें उस इलाके के लोग “धरती बाबा” के नाम से पुकारा और पूजा करते थे. उनके प्रभाव की वृद्धि के बाद पूरे इलाके के मुंडाओं में संगठित होने की चेतना जागी.

1897 से 1900 के बीच मुंडाओं और अंग्रेज सिपाहियों के बीच युद्ध होते रहे और बिरसा और उसके चाहने वाले लोगों ने अंग्रेजों की
नाक में दम कर दिया. अगस्त 1897 में बिरसा और उसके चार सौ सिपाहियों ने तीर कमानों से लैस होकर खूंटी थाने पर धावा बोला. 1898 में तांगा नदी के किनारे मुंडाओं की भिड़ंत अंग्रेज सेनाओं से हुई जिसमें पहले तो अंग्रेजी सेना हार गयी लेकिन बाद में इसके बदले उस इलाके के बहुत से आदिवासी
नेताओं की गिरफ़्तारियां हुईं.

जनवरी 1900 में जहाँ बिरसा अपनी जनसभा संबोधित कर रहे थे, डोमबाड़ी पहाड़ी पर एक और संघर्ष हुआ था, जिसमें बहुत सी औरतें और बच्चे मारे गये थे. बाद में बिरसा के कुछ शिष्यों की गिरफ़्तारी भी हुई थी. अंत में स्वयं बिरसा 3 फरवरी, 1900 को चक्रधरपुर में
गिरफ़्तार हुए.

बिरसा ने अपनी अंतिम सांसें 9 जून, 1900 को रांची कारागर में ली. आज भी बिहार, उड़ीसा, झारखंड, छत्तीसगढ और पश्चिम बंगाल के आदिवासी इलाकों में बिरसा भगवान की तरह पूजे जाते हैं.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🚩प्राओ™🚩

🚩प्राओ™🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @BalshaliBharat

1 Jun
बरेच लोक केनियाने पाठवलेल्या १२ टन धान्याची थट्टा करीत आहेत. केनियाला सोशल मीडियावर "भिकारी, गरीब देश" अशी तर भारताला त्यांनी मदत पाठवली म्हणून त्या आडून मोदींना नको नको ती दूषणे दिली जात आहेत.

आता केनियाबद्दल एक छोटीशी कथा ऐका..

तुम्ही अमेरिका, मॅनहॅटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि
ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच. बहुतेक लोकांनी हे ऐकले नसेल, ते म्हणजे 'केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर पडणारे 'इनोसाईन' गाव आणि येथील स्थानिक जमात म्हणजे

"मसाई"!

मसाई लोकांपर्यंत अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या हल्ल्याची बातमी पोहोचायला कित्येक महिने लागले.तिथेच जवळच्या
गावात राहणारी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमेली नाओमा सुट्टीवर जेव्हा केनियाला परत आली तेव्हा तिने मसाईच्या स्थानिक जमातीला ९/११ च्या हल्ल्याविषयी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली.
Read 12 tweets
12 May
आज मुंबई हायकोर्टात काय झालं नक्की वाचा -

मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता : महाराष्ट्रातील ऑक्सिजनची स्थिती काय?

महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड शिंदे : 11 मे रोजी 1700 मेट्रीक टन

मुख्य न्यायाधीश : आणि केंद्र सरकारने किती दिला?

अ‍ॅड.शिंदे : 1779 मेट्रीक टन
मुख्य न्यायाधीश : राज्य सरकारने दररोज 70 हजार रेमडेसिवीर पाहिजे अशी मागणी केली आहे, हा आकडा कुठून ठरविला. यात काहीतरी समन्वयाचा अभाव दिसतो.

अ‍ॅड.शिंदे : हा आकडा सक्रिय रूग्णांवर आधारित आहे.

मुख्य न्यायाधीश : आधी 50 हजारांची मागणी आणि नंतर 70 हजारांची आणि आता तर सक्रिय रूग्ण कमी
होत असताना तीच मागणी कशी?

(केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे 21 एप्रिल ते 11 मे या काळात 8,01,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळाल्या आणि 16 मे पर्यंत 11,57,000 असा कोटा रिवाईझ झाला.)

मुख्य न्यायाधीश : आमचा आदेश का पाळत नाही. पेशंटला रेमडेसिवीर आणायला का सांगितले जाते?
Read 7 tweets
17 Apr
शिवसैनिकांचे आजच्या सामना मधून प्रबोधन :
ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला आहे.. पहिल्या लाटेला चीन जबाबदार 'असेल' (अजूनही हे यांना कन्फर्म नाही बरं का), पण दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार 'आहे'
(हे मात्र यांना कन्फर्म माहीत आहे)!- दै.सामना
आता,फॅक्ट-चेक :
जास्त लांब जायची गरज नाही. जिकडे निवडणुका आहेत, त्या पाच राज्यांतील कालचेच आकडे बघूया पश्चिम बंगाल :6901 (26 मृत्यू)
केरळ :10031 (21 मृत्यू)
पुद्दुचेरी :531 (3 मृत्यू)
तामिळनाडू :8449 (33 मृत्यू)
आसाम : 537 (4 मृत्यू)
टोटल : 26449 नवे रुग्ण ( 87 मृत्यू)

आणि, जिकडे निवडणुका नाहीत त्या महाराष्ट्रातले कालचे आकडे -
महाराष्ट्र :63729 नवे रुग्ण (398 मृत्यू)

म्हणजे -
★ ज्या राज्यांत निवडणुका होत आहेत त्यात आढळलेले रुग्ण आहेत 26449,जे निवडणुका नसलेल्या महाराष्ट्राच्या कालच्या 63729 नव्या केसेसच्या
Read 6 tweets
3 Jan
Forwarded message!!

नमस्कार , मी केदार जाधव, म्युनिक , जर्मनी येथे राहतो .

मी गोएथे इन्स्टिट्यूटमधून, जर्मन भाषेचे सर्वोत्तम मानले गेलेले आणि सर्वात कठीण असे C2 सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे आणि जर्मन शिकवणे ही माझी पॅशन/आवड आहे .

गेली ४वर्षे मी जर्मन भाषा विनामूल्य शिकवत आहे
आणि आजपर्यंत ४४ बॅचेसमध्ये ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यातील अनेकांना विविध लेवल्सवर/पातळ्यांवर उत्तम यश मिळाले आहे.

ज्याला ज्याला जर्मन शिकायचे आहे त्याला ते विनामूल्य शिकता यावे हे माझे ध्येय आहे , आणि म्हणूनच मी मराठीतून जर्मन शिकवण्यासाठी Learn German
with Kedar Jadhav हे चॅनेल सुरू केले आहे .
खाली पहिल्या मराठी व्हिडिओची लिंक दिली आहे


आज जर्मन भाषा येत असणार्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत , पण दुर्दैवाने भारतात चांगले जर्मन शिकणे खूप कठीण आहे . चांगल्या क्लासेसची फी प्रत्येक लेव्हलला हजारोंच्या घरात आहे
Read 7 tweets
2 Jan
#संवाद
🙍‍♀️आप कहाँ तक जाने वाले हो?
🙍मै जालुकी जाऊँगा।
🙍‍♀️अच्छा, हम लोग तेनिंग जा रहे है।
🙍कहां से आए हो? मुंबई?
🙍‍♀️हां, महाराष्ट्र से आए है। स्टुडंट के घर जा रहे है और अपना स्कूल है यहाँ वो भी देखना है। आप से एक बात पुछ सकती हूं?
🙍हा, पुछो। जवाब देने को आएगा तो देंगे।
🙍‍♀️आज के नागालॅंड में पहले से कुछ फर्क हुआ है? आपको कुछ बदलाव नज़र आता है?

🙍अरे मॅडम, क्या बदलाव हुआ कैसे बोलेगा? जैसा था सब वैसा ही है। जिंदगी में अलग कुछ देखा ही नही है। कल भी हक के लिए बन्दूक उठाते थे और आज भी वही कर रहे है। हां थोडा बहुत बदलाव हुआ है जो आप जैसे लोग अब यहां
दिखाई देते है। नही तो इतने अंदर गाँव मे कोई नही आता। आप लोग पेन पकडने बोलते है लेकिन उससे हमारे अधिकार हमें नही मिलते। शायद हमारे बच्चे पेन पकडकर अपना हक मांग सकेंगे लेकिन तब तक बन्दूक तो उठानी ही पडेगी।
🙍‍♀️बात करके भी तो अपने हक मांग सकते हो, बन्दूक हर बात का इलाज नही है।
Read 4 tweets
20 Sep 20
नागा करार - मुईवांची मिजास उतरवणार!

नागा करारावर सह्या होण्याचा अंतिम दिवस,३० सप्टेंबर जसजसा जवळ येत आहे तसतसे राजकीय चित्र ही स्पष्ट होत चालले आहे. थुईंगा लेंग मुईवा वेगळा नागा झेंडा आणि वेगळी नागा घटना यावर अडून बसले असले तरी यापुढे मुईवांच्या अडेलतट्टू पणाला मुळीच भीक न घालता
नागा पाॅलिटीकल ग्रुपसह अन्य नागा सामाजिक संस्था बरोबर नागा करार करायचाच असा ठाम निश्चय करून केंद्र सरकारची पावले पुढे पडत आहेत. त्यामुळेच सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्व प्रमुख नागा राजकीय आणि सामाजिक संस्थांचे नेते नवी दिल्लीत डेरेदाखल होत आहेत. मध्यस्थ आणि नागालँडचे राज्यपाल
असलेले श्री आर.एन.रवी दिल्लीत दाखल होणार आहेत.त्यामुळे घटना चक्राला वेग आला आहे. श्री आर.एन. रवी ह्यांच्याशी बोलणी करणार नाही अशी भूमिका घेतलेले थुईंगा लेंग मुईवा इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकार्यांशी स्वतंत्रपणे बोलणी करीत आहेत.थुईंगा लेंग मुईंवांच्या धमक्यांना आणि दडपणाला झुगारून
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(