#धागा:-

मोपला नरसंहार:-

महात्मा गांधी जी ची विचार आचार सर्व जगात आदर्श असले तरी एका गोष्टी बाबत त्यांचे वागणे चेखुप आश्चर्य वाटते. आजपर्यंत या त्यांच्या वागण्याचे खरे कारण कोणी सांगू शकले नाही. तसे पाहायला गेले तर ब्रिटिश काळात हिंदु मुस्लिम दंगाचे अनेक कागज भरून पडून आहेत. 👇
त्यातील एक कुप्रसिध्द म्हणजे मोपला आणि नौखोला दंगली.

नागपूर मध्ये खिलाफत चळवळीला प्रारंभ करताना महात्मा गांधी समोर अनेक मौलवी नी कुराण ची आयात वाचली. नंतर त्यांनी जिहाद च उच्चार केला. त्यावेळी स्वामी श्रद्धानंद यांनी गांधीजींना ही गोष्ट सांगितली पण त्यांनी सांगितले याचा उपयोग 👇
ब्रिटिश राजवट विरोधात करत आहे. पण स्वामी श्रद्धानंद यांनी सांगितले की आपण असिंहा पदावर चालत असताना जिहाद योग्य नाही. पण महात्मा गांधी नी त्याकडे दुर्लक्ष केले.

ब्रिटिश साठी चालू झालेली खिलाफत चळवळ(मोपलं विद्रोह) नंतर हिंदु विररुधा सहा महिने दंगल झाली. 👇
अनेक हजारोंना प्राण गमवावे लागले. महात्मा गांधी नी त्यानंतर एक शब्द बोलले नाही.कलीकट जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष माधवन नायर नी लिहून ठेवले.की हजारो हिंदु ची कत्तल झाली. पण शेकडो गर्भवती आणि लहान मुलांना मारण्यात आले. असा क्रूरपणा कधीच पाहिलं नव्हतं. 👇
एक गर्भवती स्त्री च प्रेत पडले होते आणि पोटावर वार केल्यामुळे सात महिन्याचे अर्भक पोटातून बाहेर आलेले. असे घृणास्पद कृत्य कॅलिकट मध्ये पाहायला मिळाले हे दुर्दैव.सहा महिन्याचे लहान बाळ त्याच्या आई च दूध पिताना काढून दोन तुकडे करतात , याचे अमनवी कृत्याला काय म्हणाल?यासाठी मौलाना 👇
मोडीनी नावाचा मौलवी ने अश्या गोष्टी होणारच असा उल्लेख केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोपालं विद्रोह च खुप निर्भात्सना केली. पण या एका नेत्याशिवय कोणत्याही नेत्याने तोंड उघडले नाही.
पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान च पराभव झाला. त्यावेळी आखात देशात किंवा इतर देशात 👇
मुस्लिम लोकसंख्या आहे तिथे तुर्कस्तान ल खुप महत्व आहे किंवा होते.आज जे स्थान सौदी अरेबिया ल आहे ते स्थान त्यावेळी तुर्कस्तान होते.त्यावेळी तुर्कीमध्ये इंग्रजांनी खलिफा ला सत्तेवरून बाजूला गेले. 👇
या गोष्टीचा मुस्लिम जगतात खुप रोष होता. अनेक देशात मुस्लिमांनी इंग्रजांचा धिक्कार केला, आंदोलन केलं. भारतात सुद्धा अनेक मुस्लिम नेते नी आंदोलन सुरू केले. त्यामध्ये अब्दुल कमाल आझाद, मोहम्मद अली, झफर अली ने हे आंदोलन रेटले. त्याच काळात बंगालच्या विभाजनी नंतर हिंदु मुस्लिम 👇
फूट इंग्रजांनी पाडली होती आणि ही दरी वाढत होती. महात्मा गांधी नी याच वेळी हिंदु मुस्लिम एक होईल किंवा मुस्लिम जनतेत स्वतंत्र मोहीम विषयी सकारात्मक संदेश जाईल असं उद्देश ठेवून "खिलाफत चळवळ" चालू केली. या च मुख्य उद्देश इंग्रज विरुद्ध लढणे साठी होता. 20 ऑगस्ट 1921 हा दिवस केरळ 👇
इतिहासात काळा दिवस समजतात. याच दिवशी दंगली चालू झाले. 18 ऑगस्ट ल महात्मा गांधी स्वतः कलिकट मध्ये येऊन लोकांना खिलाफत चळवळ ची सूचना दिल्या. नंतर मात्र हिंसेचा डोंब उसळला त्यात आधिकृत माहितीनुसार 10000 जणांचा बळी गेला. त्यात प्रामुख्याने हिंदु होते. 👇
याच खिलाफत चळवळ साठी केरळ मध्ये मोपला विद्रोह चालू झाला. केरळ मध्ये हिंदु बहुसंख्य असले तरी मुस्लिम आणि ख्रिश्चन याची संख्या लक्षणीय आहे. मोपाला विद्रोह इंग्रज विरुद्ध असाल तरी नंतर त्याचा हिंदु वर रोख चालू झाला. मलबार भागात कष्टकरी आणि गरीब मुस्लिम होते तर हिंदु लोक मुख्य 👇
व्यापार आणि मोठ्या जमिनी वाले श्रीमंत होते.

सुरुवातीला इंग्रज विरुद्ध चालू झालेल्या दंग्यात नंतर हिंदु विरुद्ध दंगल चालू झाल्या. अनेक हजारो हिंदूंना मारण्यात आले. अनेक स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली.खरतर तुर्कस्तान हा पहिला महायुद्धात विजय होईल आणि तुर्कस्थान मुस्लिम शसकाची 👇
किंवा सुलतानची सर्व जगात सत्ता स्थापन होईल या आशेने अनेक मुस्लिम मौलवी आणि कर्मठ नेते आशा लावून बसले होते (सावरकर यांच्या माझ्या जन्मठेप मध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो. तिथला पहारेकरी जो मुस्लिम होता त्याला वाटत होते की तुर्कस्थान खलिफा ची स्त्ता येईल तेंव्हा पहिल्या सारखा भरता 👇
सर मुस्लिम सत्ता चालू होईल.)

पण नशिबाचे फासे फिरले. अनेक मौलमी नी जिहाद चालू करण्यास सांगितलं. त्यामुळे मलबार भागात ही दंगे मोठ्या प्रमाणात चालू झालेली. त्याची प्रत्यक्ष झळ हिंदूंना बसली.पुढे सहा महिने ह्या दंगल चालूच होते.या मध्ये अनेक दलितांचे धर्मांतर पण करून आणले. 👇
या मध्ये दोन मतप्रवाह आहे.

1) जे काँग्रेस आणि कम्युनिस्ट समर्थक आहे ते सांगतात की जरी ब्रिटिश विरुद्ध हल्ला असला तरी शासन मध्ये अनेक हिंदु उच्च जातीचे लोक होते . त्यामुळे त्यावर हल्ले झाले . शिवाय जमीनदारी आणि कामगार असा संघर्ष झाला.

2) 1980 मध्ये स्टिफन डेल या इतिहासकाराने👇
मात्र खंडन केले . त्यांनी मात्र हे दंगल म्हणाजे जिहाद च होते असे सांगितले.

आता मात्र अनेक इतिहासकारांनी उच्ध जाती हिंदु (श्रीमंत) विषयी असलेली अश्या, कामगार आणि गरीब मुस्लिम शिवाय धर्मा धर्मा मधील असलेला द्वेष या तिन्ही कारण मुळे ही दंगल झाली असल्याचे सांगतात. 👇
इतिहासात डोकावले तर लक्षात येईल अनेक अरबी लोकांनी सुरुवातीला केरळ ल आले (९ व्यां शतकात). अनेक मुस्लिम किनारपट्टीवर स्थिरावले. नंतर पोर्तुगिज पण आले. त्यामुळे किनारपट्टीवर लोकांचे संघर्ष चालू झाला. हे मुस्लिम आता मध्ये शिरू लागले आणि हिंदु संघर्ष होऊ लागला.पुढे टीपू आणि हैदर 👇
राजवटी मध्ये मुस्लिम लोकांना स्थैर्य मिळाले.त्याचा काळात टीपू आणि हैदर ने अनेक हिंदूचे धर्मनतर करून आणले.

त्याचवेळी हिंदु मधील अनेक दलीत लोकांनी मुस्लिम आणि ख्रिस्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे अनेक तालुक्यात मुस्लिम संख्या वाढू लागली आणि ब्रिटिश काळात याचा परिणीती दंगलीत झाली. 👇
ही दंगल थांबवण्यासाठी इंग्रजांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी गुरखा रेजिमेंट ल बोलावले. हजार जणांना पकडून कैदेत ठेवले.

ही दंगल लवकर थांबली असती पण इंग्रजांकडून एक मोठी चूक झाली. 100 मुस्लिम कैदी ना घेऊन एक रेल्वे निघाली केरळ मधून थिरुर पासून बेल्लारी कडे. त्यावेळीं 100 कैदी 👇
एकाच वेगण (wagon) मध्ये ठेवले होते. श्वास गुदमरून 64 जणांचा वाटेत मृत्यू झाला. ही बातमी पसरली आणि दंगल अजुन वाढली.

1.Wagon tragedy - Wikipedia.

2.Moplah Riots: How Gandhi Maintained Silence on Cruel Attacks on Hindus

-आशिष माळी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

18 Oct
#धागा

शरद पवार प्रधानमंत्री न होण्याची कारणे:-

मला १९९६ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार आठवतो. १९९६ ते २०१९ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणूक प्रचारातील एक सामाईक घटक म्हणजे, 'आपले साहेब यंदा पंतप्रधान होणार' हा शरद पवारांच्या समर्थकांना वाटणारा विश्वास. Image
'पवार साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत' देशातल्या सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत' 'बाळासाहेब ठाकरे - शरद पवार यांच्यात मैत्री होती' आणि 'शरद पवार नरेंद्र मोदींचेही गुरु आहेत' असे आणखी बरेच काही सांगत प्रत्येक लोकसभा निवडणुकांपूर्वी पवार समर्थक कार्यकर्ते आणि पत्रकार-
यांच्याकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो. याच वातावरण निर्मितीच्या जोरावर शरद पवार यंदा पंतप्रधान होतील अशी खात्री त्यांच्या समर्थकांना लोकसभा निवडणुकीपूर्वी असते.

कार्यकर्त्यांच्या भाबड्या आशावादावर देशाचा पंतप्रधान ठरत नाही. त्यासाठी लोकसभेत तुमच्या पक्षाला बहुमत असणे-
Read 17 tweets
16 Oct
लव्ह जिहाद

खर तर मी आज झालेली केस लिहणार नव्हतो पण आताच मुलीच्या वडिलांचा call आला होता ढसाढसा रडत होते. त्यांच्या भावना ऐकून वाटले कुठे तरी आजही पुण्य काम केले म्हणून शेअर करतोय...

काल दसरा होता, त्याच्यामुळे सकाळी पूजा करत असताना एक फोन आला माझ्या सौभाग्यवती ने फोन 👇
उचलून माझ्याकडे दिला विकास देशपांडे बोलतात का मी वसई वरुण महेश मिस्त्री बोलतोय मला तुमचा नंबर जितेंद्र अग्रवाल दादांनी दिलाय.. दादा आताच कांदिवली मधुन पळून गेलेली मुलगी वसई ला सापडली आहे मुलगी अजिबात ऐकत नाही मुलीचे घरचे आणी त्या जिहादी मुलाचे घरचे लोक वसई पोलीस चौकीत आहेत 👇
तुम्हाला जाता येईल का.. सौभाग्यवती हे सगळे ऐकत होती तिने लगेच सांगितले पूजा करा आणि आधी तिकडे जा.. बाकीचे काम नंतर क्षणार्धात कपड़े घालून खाली उतरलो..

गाडीला किक मारली पंकज कृष्णकांत परब हे घराच्या जवळ राहतात त्यांना call केला योगायोगाने तेही घरात देव पूजा करत होते त्यांना 👇
Read 16 tweets
14 Oct
तेव्हा महाराष्ट्रबंद का पुकारला नाही ?

¶ एका कॅबिनेट मंत्र्याने फेसबुकवर त्याच्या संबंधात पोस्ट करणाऱ्या एका युवकाला आपल्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली.. त्याच्यावर शासन प्रशासनाने कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र बंद का पुकारला नाही? 👇 Image
¶ एका मंत्र्यामुळे गर्भवती राहिलेल्या एका युवतीला आत्महत्या करावी लागली (की हत्या झाली?) त्या मंत्र्याला तुरुंगात टाकावे ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?

¶ एका मंत्र्याने दोन लग्ने करून त्याच्या दुसऱ्या बायकोच्या बहिणीचे लैगिक शोषण केले. तिला जीवे मारण्याची धमकी👇
दिली. पीडितेने तक्रारही दिली.. शासन प्रशासनाने त्या मंत्र्याला अटक करावे ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?

¶ १७ वर्षे निलंबित असलेल्या एका भ्रष्ट पोलिसाला पुन्हा सेवेत घेतले. व त्याला अटक झाल्यानंतर तपासकार्यातून उघडकीस आलेल्या वृत्तानुसार त्याला खंडणी वसुलीसाठी 👇
Read 13 tweets
7 Oct
#धागा:-

मनुष्य परिवर्तनातून समाज परिवर्तन..

केरळ मधील तिरुवनंतपुरम जवळ कालडी नावाचे ठिकाण आहे. तिथेच जवळ थामारम या नावाचे एक गाव आहे.

गाव तसे छोटेसे आहे,अवघे ६०० घरांचे गाव. पण वैशिष्ठ्य म्हणजे गुंडांचे गाव म्हणून प्रसिद्ध. सगळी अनागोंदी चालायची. 👇
विविध गुंडांच्या टोळ्याच सगळीकडे. दहशतीचा कारभार. खून होणे / करणे हे नेहमीचेच. राजकारणी इथून भाड्याने गुंड घेऊन आपले काम करवून घ्यायचे. त्यासाठीच प्रसिद्ध गाव म्हणा ना.

सुमारे वीस - बावीस वर्षांपूर्वी या गावात संघ शाखा सुरु झाली. ठरवून या गावाला बदलायचे हे ठरवून. 👇
माणूस बदलला की समाज बदलतो हे काही दिवा स्वप्न नाही. कठोर परिश्रम करून अनुभूति येणारे सत्य आहे ते. याची जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शाखा सुरु केली.

शाखेला सुद्धा गावातल्या वातावरणची झळ पोचत होतीच. त्यात कम्युनिस्ट पण होते. 👇
Read 9 tweets
4 Oct
#थ्रेड:-

टीप:- संपुर्ण ट्विट शेवट पर्यंत वाचा आणि मगच ट्विट ला लाइक आणि आरटी करा.

लखीमपुरमध्ये नेमके काय घडले?

केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यासाठी शेतकरी आंदोलकांच्या वेशातील खलिस्तानी समर्थक रस्त्यावर जमले होते,पण केंद्रीय मंत्री आणि त्यांचा मुलगा त्या 👇
रस्त्याने आलेच नाही.काही भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या त्या रस्त्याने आल्या.

रस्त्यावर जमलेल्या खलिस्तानी समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर तुफान दगडफेक सुरु केली.जीव वाचवण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरने गाडी वेगाने चालवली.त्या गडबडीत ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी 👇
झाली.गाडी खाली आल्याने दोन जण ठार झाले.तसेच गाडीतील लोकही ठार झाले.

गाडी पलटी झाल्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी गाडीला आग लावली.तसेच ३ भाजप कार्यकर्त्यांना काठ्यांनी ठेचून मारले.
यासंदर्भातील अनेक फोटो,व्हिडिओ ट्विटरवर उपलब्ध आहेत.भाजप कार्यकर्त्यांना ठार मारणाऱ्या खलिस्तानी 👇
Read 6 tweets
4 Oct
थ्रेड:-

जेव्हा तुम्ही मोकळे असता तेव्हा वाचा, पण संयमाने आणि शांतपणे वाचा, मग निष्कर्ष काढा!

2021

भाजप विरूद्ध काँग्रेस + डावे + बसपा + सपा + टीडीपी + आरजेडी + शिवसेना + टीएमसी + डीएमके + आप + जेडीयू + एनडीटीव्ही + एबीपी न्यूज + स्क्रोल + द वायर + अवॉर्ड वाप्सी गँग + जेएनयू
+ पाकिस्तान + चीन

हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही मोदीजींना हटवायचे आहे, पण दोघांमधील फरक पहा:

हिंदू पेट्रोलच्या किंमती पाहत आहेत आणि मुस्लिम रोहिंग्या मुस्लिमांना पाहत आहेत!

जीएसटीवर हिंदू चिडले आहेत आणि त्यांना काँग्रेस आणायची आहे आणि मुस्लिमांना भारताला इस्लामिक राष्ट्र-
बनवायचे आहे, म्हणून त्यांना काँग्रेस आणायची आहे! कारण काहीही असो, ध्येय सर्वांसाठी समान आहे.

भारतात अनेक लोक आहेत, जे भ्रष्ट नेत्यांच्या चर्चेत येतात आणि नरेंद्र मोदींना विरोध करतात. हे चांगले आहे, लोकशाहीला विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे, हा तुमचा हक्क आहे,
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(