Discover and read the best of Twitter Threads about #Akshay_Ubale

Most recents (17)

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन, गरीब आणि दलित मुलांसाठी मोफत शिक्षणाचे दरवाजे उघडले. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची बीजे महाराष्ट्राच्या मातीत पेरली. जीवनभर समाजकार्यासाठी अविरत झटत राहिले. आज रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे विशालकाय वटवृक्षात
1)
रूपांतर झालं आहे. लाखो मुलं आज तिथून शिक्षण घेऊन स्वतःला स्वावलंबी बनवत आहेत. यशाच्या शिखरावर विराजमान होत आहेत. कित्येक शिक्षक, सेवक, कर्मचारी आण्णांच्या या वटवृक्षाच्या छायेत विसावले आहेत आणि आपलं जीवन सन्मानानं जगत आहेत. हे फलित आहे आण्णांच्या कष्टाचे,
2)
ध्यासाचे, त्यागाचे, चिकाटीचे.

"रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विषमतेचा मोह नभाला पडतो आहे..!!"

शिक्षणाच्या आणि समाजकार्याच्या ध्यासाने ओथंबलेल्या या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!!!!🍃👏🍃

#Akshay_Ubale
Read 3 tweets
Erode Venkatappa Ramasamy[1] (17 September 1879 – 24 December 1973), commonly known as Periyar, also referred to as Thanthai Periyar, was an Indian social activist and politician who started the Self-Respect Movement and Dravidar Kazhagam. He is known as the
1) ImageImage
'Father of the Dravidian movement'.[2] He did notable work against Brahminical dominance and gender and caste inequality in Tamil NaduE.V. Ramasamy joined the Indian National Congress in 1919, but resigned in 1925 when he felt that the party was only serving the
2)
interests of Brahmins. He questioned the subjugation of non-Brahmin Dravidians as Brahmins enjoyed gifts and donations from non-Brahmins but opposed and discriminated against non-Brahmins in cultural and religious matters.[6][7] In 1924, E.V. Ramasamy participated in non-
3)
Read 6 tweets
अजंता की कुछ बेहतरीन तस्वीरें एक बार देखिये तो

#Akshay_Ubale ImageImageImageImage
ImageImageImageImage
ImageImageImageImage
Read 4 tweets
ज्यांच्या विचारांच्या प्रकाशात
थोडंफार चालू शकतोय
त्या माझ्या दैवताचा एक महान विचार !!

श्रोता : बाबा, देव कसा आहे?
गाडगेबाबा :- जसं वारं.
वायु असे सकळ ठायी परि त्याचे बि-हाडची नाही ।
वारं आहे ना वारं पृथ्वीवर?
आहे!
घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारं आहे.
1) Image
पण कोणी असं नाही सांगत की
रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता.
सांगतं का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही
तसा परमेश्वर आहे.
2)
अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर
हे पोट भरण्याचे देव आहेत.
*
जञा में फञा बिठाया
तीरथ बनाया पाणी..
*
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये..
दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ
मग सांगा जञेत देव कशाचा आहे?
श्रोते :- दगडाचा
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही
3)
Read 5 tweets
🍁भगवान बुद्ध वाणी🍁
#भाद्रपद_पौर्णिमा (#मधु_पौर्णिमा,उपोसथ व्रत पौर्णिमा,बिनारा पौर्णिमा ):
"आध्यात्मिक ज्ञान के उच्चतम स्तर तक पहुंचने में स्त्री उतनी ही सक्षम हैं जितना कि पुरुष।"
१. उस युग में जब स्त्री और शुद्रो को धर्म के पंडितोंने मानसिक और शारीरिक गुलाम बना रखा था,
1) ImageImage
तब भगवान बुद्ध का ही सहारा था: भाद्रपद पौर्णिमा के मंगलदिन *भगवान बुद्ध ने प्रथम महिला भिक्षुणी माता महाप्रजापति को दीक्षा दी और भिक्षुणी संघ की स्थापना की,* उस दौर की यह सबसे बड़ी क्रांति थी.
२. भाद्रपद पौर्णिमा मन के मल को साफ करने का दिन हे. आज का दिन उपोसथ
2)
दिवस के तौर पर अनेक देशो में मनाया जाता हे अष्टशील ग्रहण कर,दस पारमितिओ का पालन,विपश्यना,अल्प आहार, धम्म पालन उपासक और उपासिका विहार में जाकर भिखु संघ को *शहद का दान करते हे.*
३. इसी मंगल पौर्णिमा दिन जंगल में भगवान बुद्ध को बंदर और पर्लियक्क नामक हाथी ने शहद का दान किया था.
3)
Read 4 tweets
तिपिटक म्हणजे काय?

हा सर्वसाधारण माणसांपर्यंत न पोहचलेला किंवा पोहचवू न दिलेला जगातील सर्वात मोठा ग्रंथ आहे. हा तिपिटक ग्रंथ महाकारूनिक तथागत बुद्धांनी आपल्या उभ्या आयुष्यात जो काही अनुभव घेतला, संबोधी प्राप्त केली जागच्या, मानवतेच्या कल्याणासाठी केलेला शुद्ध उपदेश
1)
तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर तीन महिन्याने भिक्खू संघाने तिपिटक लिहिण्यास सुरुवात केले. तिपिटक हा एक पुस्तिका नसून तीन तीन पेटी भरून असलेले बौद्ध उपदेशाचे ग्रंथ आहेत. तिपिटक हे महासागरासारखे आहे.
तथागतांच्या महापरिनिर्वानांनंतर तीन महिण्यानीच महास्थवीर महाकश्यपांच्या
2)
अध्यक्षतेत संपन्न झालेल्या पाचशे अरहंतांच्या संगतीत “धम्म” आणि “विनय” यांचे संगायन झाले. त्यानंतर १०० वर्षांनी महास्थविर “रेवत” यांच्या अध्यक्षतेत सातशे अरहंतांच्या उपस्थिततीत द्वितीय संगती घेण्यात आली.
तिसरी संगती बौद्ध सम्राट अशोकाच्या राज्यकाळात ‘मोग्गलीपुत्त तिस्स’
3)
Read 7 tweets
आरक्षण का?

‘आरक्षणामुळे जात घट्ट होते’, असं म्हणणारे काही सवर्ण स्त्री-पुरूष आजही आहेत, पण त्यांना हे समजत नाही की, *आरक्षणामुळे जात नाही आलेली. ‘जात’ होती, म्हणून आरक्षण आलंय.* आरक्षणाच्या राजकारणाला माझाही विरोध आहे, पण सामाजिक न्यायाचं तत्त्व म्हणून
1)
हा ‘सकारात्मक भेदभाव’ अपरिहार्य आहे.

‘पण किती दिवस राहाणार आरक्षण मग?’ असा शहाजोग प्रश्न विचारणाऱ्यांना माझं उत्तर आहे की... जोवर गोखले थोर आणि कांबळे सामान्य हे तुमच्या मनातल्या नेणिवेत आहे, तोवर...

जोवर, ‘जय भीम’ म्हणजे आपल्याशी संबंध नाही असे तुम्हाला वाटते, तोवर...
2)
जोवर आरक्षणामुळे आयपीएस झालेला अधिकारीसुद्धा तुम्हाला अस्पृश्य वाटतो हे तुमच्या मानसिक नेणिवेत आहे, तोवर...

जोवर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना तुम्ही 'हे माजले आहेत साsssले' या मानसिकतेने बघाल, तोवर...

जोवर तुम्ही कोणत्याही जातीतल्या माणसाला माणसासारखे माणुसकीने
3)
Read 5 tweets
ब्राह्मणों को आरक्षण से क्यों नफरत है – पढ़िए ई वी आर पेरियार का क्या कहना था

सांप्रदायिक प्रतिनिधित्व प्रत्येक राष्ट्र और उसकी सरकार का मान्यता प्राप्त अधिकार है। यह हर समुदाय से संबंधित सभी नागरिकों का सामान्य अधिकार है। सांप्रदायिक प्रतिनिधित्व के सिद्धांत का मुख्य
1) Image
उद्देश्य नागरिकों के बीच असमान स्थिति को मिटाना है। समाज में समानता बनाने के लिए सांप्रदायिक प्रतिनिधित्व एक ‘वरदान’ है। जब ऐसे समुदाय होते हैं जो आगे और प्रगतिशील होते हैं; अन्य सभी समुदायों की भलाई में बाधा; सांप्रदायिक प्रतिनिधित्व की व्यवस्था का सहारा लेने के अलावा और
2)
कोई रास्ता नहीं है। यह इस लिए है की पीड़ित समुदाय राहत की सांस लेने लगे। सांप्रदायिक प्रतिनिधित्व की प्रणाली के लंबे समय तक बने रहने की आवश्यकता अपने आप समाप्त हो जाएगी और सभी समुदायों को बराबरी बन जाने पर इस नीति को जारी रखने की बिल्कुल आवश्यकता नहीं रहेगी।
3)
Read 13 tweets
देव वैगरे खरंच असतो का? बालपणापासुन प्रश्न पडायचा पण उत्तर फार उडवाउडवीचे मिळायचे समाधान व्हायचे नाही.आपण जरा आगावुच होतो प्रश्न विचारायचा आपल्याला भारी नाद होता त्यामुळे बरेच शत्रु तयार झाले होते असो..

जन्म राम नवमी दिवशी झाला घरच्यांनी नावच राम ठेवले यावरुन घरचे
1) Image
पुर्णतः धार्मिक ह्यात वादच नाही.देवबाप्पा असा,तसा.तो हे करतो,ते करतो,असे करतो,तसे करतो,चतुर्थी,एकादशी,सण,सोमवार,शनिवार,पीर असे घरचे धार्मिक वातावरण.देव असतो का विचारल्यास असतो तर म्हणुन तर आपण आहोत जग आहे असे उत्तर मिळत असे...

शाळेत जाऊ लागलो हरिनाम सप्ताह,बोकडाचे
2)
कार्यक्रम,विविध जत्रा,मंदीरे,अभिषेक,उरुस,देवीचा गोंधळ बरंच काही पाहीले.अशा वातावरणात आपण देवावर श्रद्धा ठेवणारच ना...बालपणी तेवढी कुठं अक्कल असते आणि वरुन मोठी मंडळी आपल्याला प्रश्नाची उत्तरे उडवाउडवीची देऊन गप्प करतातच की.बालपणीच देवावर आपली प्रचंड श्रद्धा निर्माण
3)
Read 18 tweets
The Buddha was not a Hindu.

There are some people ignorant, idiot , and crazy, who argue that since Lord Buddha's father, king Suddhodana, was a follower of Hinduism, Prince Siddhartha, who later became the Buddha, was obviously a Hindu. Again, they argue that the Buddha
1) Image
was a Hindu as he was born in Hindustan. Noth ing can be more removed from history and sanity than these arbitrary claims, because -

1. Those fools are not aware that Siddhartha was not born in Hindustan but Jambudipa. During the Buddha's times, the north India
2)
and Nepal were collectively called Jambudipa. In the present Kapilavatthu in the south Nepal, there is the Lumbini Vana ( Gardens ). Siddhartha was born in the Lumbini Gardens and his father was the king of Kapilavatthu.

2. Idiots and blockheads ! Hinduism did not exists
3)
Read 17 tweets
सुशांतसिंग मेहनती, कर्तृत्ववान होता. त्याला चांगलं भविष्य होतं. मग रोहित वेमुला काय होता ? तो मेहनती नव्हता ? हुशार नव्हता ? सुशांतसिंग girlfriend बदलत होता, मुलींच्या गराड्यात असायचा. मोठा नट होण्याची स्वप्न बघत होता. रोहित वेमुला सदैव पुस्तकांच्या गराड्यात असायचा !
1) ImageImage
कार्ल सेगन च आकर्षण होतं रोहित वेमुलाला, तो मोठी स्वप्न बघत होता. रोहित डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी होता. त्याला सामाजिक जाण होती.
सुशांतसिंग ने आत्महत्या केली की खून झाला हा प्रश्न आहे, मीडिया फार अस्वस्थ आहे त्यावरून. खून झाला असेल तर त्याच्या girlfriend ने
2)
केला असेल ही शंका वाटते काही लोकांना. आत्महत्या असेल तर depression मुळे केली असेल का ? कसलं depression तर सिनेमे चालत नाहीत, काही लोक काम मिळू देत नाहीत वगैरे वगैरे.

रोहित वेमुलाने आत्महत्या केली का ? नाही, तर परिस्थितीने त्याचा खून केला. परिस्थिती कुणी निर्माण केली तर
3)
Read 6 tweets
प्रश्न: अहिंसेच्या बौद्ध सिद्धान्ताविषयी कोणकोणते चुकीचे समज निर्माण झालेत?

उत्तर - अहिंसा किंवा जीवहिंसा न करणे, हे भगवंतांच्य धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे. अहिंसेचा करुणा व मैत्रीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. परंतु प्रश्न असा आहे की, ते केवळ 'शील' होते की तो एक नियम होता?
1) Image
अहिंसेला निरपेक्ष असे बंधन मानल्यास, अहिंसेमुळे वाईटासाठी चांगुलपणाचे बलीदान करावे लागेल, किंवा दुर्गुणासाठी सद्गुणांचे. श्रीलंकेमधील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमणकर्त्यावर तुटून पडले व त्यांनी लोकांनाही लढावयास उद्यत केले. दुसरीकडे ब्रह्मदेशातील भिक्खूनी तरी करावयास मनाई
2)
केली व तो देश परतंत्र झाला. ब्रह्मदेशातील लोक अंडी खातात, परंतु मासोळी खात नाहीत. काही दिवसांपूर्वी जर्मनीमधील बौद्ध समितीने असा प्रस्ताव केला की, पंचशीलपैकी ते प्रथम शील सोडुन केवळ चार शिलाचेच पालन करतील, परंतु भगवंतांनी अहिंसेला शील ( Principle ) म्हणून ग्रहण केले,
3)
Read 4 tweets
पोसन फेस्टिव्हल’ हा श्रीलंकन बौद्धांचा वार्षिक उत्सव; भारत आणि श्रीलंका संबंधाचा ऐतिहासिक दिवस

श्रीलंकेतील पोसन पोया या नावाने ओळखल्या जाणारा ‘पोसन फेस्टिव्हल’ हा इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माची ओळख झाली झाली म्हणून साजरा केला जातो. जूनमध्ये पौर्णिमेच्या दिवशी
1) ImageImage
२००० वर्षांपासून ‘पोसन’ हा सण साजरा केला जातो. पोसन फेस्टिव्हलमध्ये मिहिंतले येथील खडकाचे शिखर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण असे म्हटले जाते की, ते मिहिंताले येथे असलेल्या या ठिकाणी श्रीलंकेचा राजा देवानमपियातिस्सा भारतातून आलेल्या अर्हत महिंदाने बौद्ध
2)
धम्माची शिकवण सांगून बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती.

त्यामुळे पोसन फेस्टिव्हल हा श्रीलंकन बौद्धांचा वार्षिक उत्सव आहे. पोसनच्या दिवशी बौद्ध लोक श्रीलंका देशाच्या प्राचीन राजधानी असलेल्या अनुराधापुरा येथे दाखल होतात कारण तिथेच अर्हत महिंदाने तत्कालीन शासक, राजा देवानमपिया
3)
Read 13 tweets
प्रश्नः बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात काय?

ए: नाही, आम्ही नाही. याची अनेक कारणे आहेत. आधुनिक समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांप्रमाणेच बुद्धांचा असा विश्वास होता की धार्मिक कल्पना आणि विशेषत: देवतांच्या विचारांची मूळ भीती असते. बुद्ध म्हणतात:
1) Image
भीतीने ग्रस्त लोक पवित्र पर्वत, पवित्र खोबरे, पवित्र झाडे आणि तीर्थक्षेत्रांवर जातात.
-डीपी. 188

बुद्धांनी आपल्याला आपली भीती समजून घेण्याचा प्रयत्न करणे, आपली इच्छा कमी करणे आणि आपण बदलू शकत नाही अशा गोष्टी शांतपणे आणि धैर्याने स्वीकारण्यास शिकवले.
2)
त्याने भीतीची जागा तर्कसंगत विश्वासाने नव्हे तर तर्कशुद्ध समजूतदारपणाने घेतली.

बुद्धांनी देवावर विश्वास ठेवला नाही हे दुसरे कारण म्हणजे या कल्पनेचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे दिसत नाहीत. असे बरेच धर्म आहेत की सर्वजण असे मानतात की त्यांच्या एकट्या देवाचे वचन
3)
Read 8 tweets
शाकाहार मांसाहार या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत...
=========≠=========================

शाकाहार आणि मांसाहार आपल्या खाण्यातील दोन प्रकार. पाला पाचोळा म्हणजे भाज्या खाणारे स्वतः ला शाकाहारी समजतात. त्यामुळे ते स्वतःला आपण पापी वगैरे नाही म्हणजे कसलीही हत्या करीत
1) Image
नाही अशा गैरसमजात असतात असे मला वाटते. आश्यर्य वाटले असेल !!! हे कसे काय ??
सजीव आणि निर्जीव हे आम्ही विज्ञानात शिकलो. सजीव म्हणजे जीव असणारे आणि निर्जीव म्हणजे जीव नसणारे सर्वसाधारण व्याख्या . सजीव मध्येही दोन प्रकार चल, अचल म्हणजे लोकोमोशन ज्यांची वाढ होते, जे जे एका
2)
जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात ते मुव्हेबल म्हणजे चल आणि ज्यांची वाढ होते, परंतु जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही ते अचल म्हणजे नॉन मुव्हेबल. आता पहिल्या प्रकारात सर्व प्रकारचे प्राणी, पशु पक्षी यांचा समावेश होतो तर दुसऱ्या प्रकारात वनस्पतींचा समावेश होतो.
3)
Read 26 tweets
मुंबईच्या चिरानगरीत राहनारा एक मांगाचा पोर ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य,१३ कथासंग्रह,१५ पोवाडे, १ शाहिरी पुस्तक १ प्रवास वर्णन ७ चित्रपट कथा लिहितो रशियात जाऊन पोवाडे म्हणतो व त्याचे साहित्य जगातील 27 भाषेत अनुवादीत होते या गोष्टींमूळे प्रस्थापित सदाशिव पेठी
1) Image
लेखक साहित्यिकांची पोटदुखी ठरतो..
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावतो
जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात । रुतून बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनीवरती घाव
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी 1956
2)
ला हा संदेश देऊन इथल्या वंचित शोषित उपेक्षिताना जाग करण्याचा प्रयत्न करतो ते म्हणजे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना व कार्याला कोटी कोटी वंदन..💐🙏
3)

#Akshay_Ubale
Read 3 tweets
Ashoka The Great: Great King and Patron Buddhism

Emperor Asoka was a Mauryan ruler whose empire spread across the Indian subcontinent, stretching from the present day Pakistan and Afghanistan to Bangladesh and the Indian state of Assam to Kerala and Andhra in south India,
1)
thus covering a vast area. He is known as Asoka the Great since he was one of the most able rulers who ruled India. Under his rule, the entire India was united as one single entity with smooth administration. His life is an inspiration to many as he excelled in
2)
everything he did. The name Ashoka means “without any sorrow” .

Born in 302 BC, the great king Ashoka was the grandson of the famous ruler Chandragupta Maurya and son of Mauryan emperor Bindusara and his queen, Dharma. As a young lad, Ashoka excelled in whatever he
3)
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!