My Authors
Read all threads
२७ जानेवारीला (आपल्यासारख्याच ?) देशाचा इतिहास वाचायला हरकत नसावी.
एखादा देश आपली खरी ओळख विसरला,
जगाच्या इतिहासापासुन शिकला नाही,
अंध-टोकाचा भाबडेपणा,सहानभुती किंवा शत्रुराष्ट्राचे डावपेच ओळखण्यात कमी पडला तर काय घडु शकतं हे समजण्यासाठी लेबनान हे उत्तम उदाहरण आहे.#Thread #मराठी
१९७०पर्यंत लेबनान हा "नंदनवन"-पूर्वेकडील पॅरीस म्हणून ओळखला जात असे.

लेबनानी ख्रिश्चन हे जगातील काही मोजक्या जुन्या मूळ ख्रिश्चन लोकांपैकी एक की ज्यांचे पूर्वज अर्मेनिया व इजिप्त मधून आलेले होते.

लेबनान एक प्रगत,सहिष्णु व विविध संस्कृतींनी नटलेला देश.
अगदी भारत जसा आहे तसाच.#म
लेबनानमध्ये मध्यपूर्वेतील उत्तमोत्तम विद्यापीठे होती,जिथे अरब देशांतून विद्यार्थी शिक्षण घेऊन कायमस्वरुपी स्थायिक होत.

लेबनान देशात तेलाचे साठे नसले तरीही तरीही अर्थव्यवस्था उत्तम होती.

प्रगत देश म्हणुन ओळख होती.यादेशाची प्रगती जुन्या हिंदी चित्रपटात देखिल पहावयास मिळेल.
१९७० साली जॉर्डनमध्ये अशांतता होती व उदारमतवादी लेबनानने देशातील शांतीदुत नेत्यांच्या आग्रहाखातर "खरी सहानुभूती" दाखविण्यासाठी आपल्या देशाचे दरवाजे "पॅलेस्टीनी शरणार्थींसाठी" खुले केले.

याच भाबडेपणाने या देशाचा जीव घेतला.लोकसंख्येचा समतोल बिघडला.देशावर भयानक संकट ओढावले.#मराठी
बरोबर दहा वर्षांनी १९८० मध्ये शरणार्थी म्हणून ज्याजिहादी लोकांनी लेबनानमध्ये शिरकाव करून अश्रय घेतला,त्यांनी आपली लोकसंख्या वाढताच आपले रंग दाखवायला सुरवात केली. यांनी तेथील मूळ ख्रिश्चन लोकांच्या वांशिक कत्तली चालू केल्या.ज्यात सांगता येणार नाहीत इतके ख्रिश्चन मारले गेले.#मराठी
लेबनानी लोकांच्या लाटाच्या लाटाच देशाबाहेर पडल्या.मृत्यु व परदेशातील स्थलांतरामुळे १९७०मध्ये ६०% असलेले लेबनानी ख्रिश्चन तीस वर्षांनंतर आता जेमतेम ३७% उरलेले आहेत. आज परिस्थिती अशी आहे,परदेशात स्थलांतरीत झालेल्या लेबनानी लोकसंख्या देशात उरलेल्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.#मराठी
याच दरम्यान अश्रयाला आलेले शांतीदुत बहुसंख्याक झाले होते.त्यांनी कायद्यात बदल करुन लेबनानी लोकांचा स्वदेशात परण्याचा मार्ग/हक्क बंद हिरावुन घेण्यात आला.
शांतीदुतांची जनसंख्या प्रचंड,मग हीच मुले शिक्षणाच्या अभावामुळे मूलतत्वावादी बनले.तेथिल परिस्थिती सध्याच्या सीरीयासारखी आहे.#म
थोडक्यात जे काश्मिरी पंडीतांचे झाले तेच झाले.आज भारतात घुसलेल्या-घुसवलेल्या पापिस्थानी-बांग्लादेशी लोकांना हुसकाऊन लावणे,केंद्र सरकारला या विषयात देशहित लक्षात घेऊन राजकारण-पक्ष बाजुला ठेऊन पाठिंबा देणा का गरजेचे आहे हे समजुन घेणे हितावह आहे.
भारतीयांनी जागे व एक होणे गरजेचे आहे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with मराठी_Engineer 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!