हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.
डाँ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि
आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाकृती गावात झाला.
हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले.मॅट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी ते कोलकात्ताला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी
व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण
जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक
सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.
या सर्व काळात डॉक्टरांनी हिंदू समाज जवळून पाहिला, अनुभवला. हिंदू समाजाला एवढी प्राचीन परंपरा, प्रदीर्घ इतिहास व सांस्कृतिक वारसा असताना हा देश गुलाम का झाला, या प्रश्र्नाने डॉक्टरांना अंतर्मुख केले. या देशातील हिंदू समाज परस्परांतील,
जाती जातीतील भेदांनी दुभंगला आहे.राष्ट्रीय हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जाते आहे. या दुर्गुणांमुळेच देश गुलाम झाला. देशात इतर अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही यंत्रणा नाही. या भूमिकेतूनच डॉक्टरांनी इ.स.
१९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी (दि. २७ सप्टेंबर, इ.स. १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. इथे हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. याच राष्ट्रीय समाजाला संघटित
करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला. स्थापनेच्या क्षणापासून डॉक्टरांचे संघटना बांधणी, विस्तार, मुनष्यबळ नियोजन, संघटनेची रचना, विचारधारा, एकूण कार्यपद्धती - या सर्व गोष्टींबाबतचे चिंतन व प्रत्यक्ष कार्य चालूच होते.
दरम्यान १९२९ मध्ये डॉ. हेडगेवार यांची औपचारिकरीत्या ‘सरसंघचालक’ (राष्ट्रीय प्रमुख किंवा प्रमुख संघटक) या पदावर नियुक्ती झाल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केले.डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली.
त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी
संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते
भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.
सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध,
निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्र्चित अशी कार्यपद्धती तयार झाली व जणू
आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठीची शिदोरीच त्यांनी संघाला अर्पण केली.
भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा
(बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व.संघामध्ये रुजवली.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमी
वंदे मातरम
निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्र्चित अशी कार्यपद्धती तयार झाली व जणू
आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठीची शिदोरीच त्यांनी संघाला अर्पण केली.
भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी
खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व.संघामध्ये रुजवली.
वंदे मातरम
भारत माता की जय
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गोष्ट भाऊच्या धक्क्याची .....सर्वांनी RT करावी अशी माहिती !!
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर
बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा- भाऊचा धक्का सुस्तावला.
गेली दीडशे वर्षे अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्य़ाच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा!
फुटली.
कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने ‘ये कौन भाऊ है जी?’
टर्मिनस को जिसका नाम दिया है वो?’ असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतके या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत.
त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही.
हाथरस पहुँचनेवालों में से एक भी कभी पालघर नहीं पहुँचा.! क्यों? दिल्ली में जिन र्लोगों का संहार ताहिर ने कर उनके शव नाले में फेंके थे, क्या उन पीड़ितों के घर संजय सिंह गए थे ? BJP अब पार्टी नहीं बल्कि हिंदू आस्था का वह मंदिर बन चुकी है जिस पर सौकरोड़ हिंदुओं का विश्वास है
कोई शक
काँग्रेस की नीति रही है बाटो और राज करो। इस नीति और सोच को तोड़ना होगा सब हिन्दू भाइयो को एकजुट होकर जात पात का त्याग कर सिर्फ हिन्दू बने तभी इस हिंदुस्तान में हिन्दुओ का अस्तित्व बच पायेगा वरना सत्ता के भूखे भेड़िये गिद्ध जयचन्द दलाल मीडिया के सहयोग से पारी पारी करके
सबको नोच खायेंगे।
आँखे खोलो मेरे भाई दुश्मन को पहचानो
काँग्रेस सत्ता के लिये इस कदर इतनी नीचे गिर जाएगी पता नही था पहले गँगस्टर विकास दुबे के नाम पर सवर्णो को आपस में लड़ाया और बाटा ब्राह्मण ठाकुर के नाम पर। अब दलितों को भड़काकर सवर्णो को नीचा दिखाने का प्रयास कर रही है।
इतिहास का पुनर्लेखन किया जाय ताकी हमारी अगली पिढी अपने महान इतिहास और अपने महान शासको के बारे मे विस्तृत जान सके @narendramodi@smritiirani@AmitShah
*अफगानिस्तान का हिंदू वैदिक अतीत*
*भारत का अजेय सम्राट ललितादित्य मुक्तापीड़*
वीर सावरकर जी हिंदुओं की दिग्विजय के विषय में कहते हैं कि :--
" साधारणत: सन 550 के बाद हिंदू राजाओं ने सिंधु नदी को विभिन्न मार्गों से लांघकर आज जिन्हें बलूचिस्तान , अफगानिस्तान , इराक,हिंदूकुश ,
गिलगित , कश्मीर इत्यादि कहा जाता है , और जो प्रदेश सम्राट अशोक के पश्चात वैदिक हिंदुओं के हाथ से यवन , शक , हूण आदि म्लेच्छों ने छीन कर लगभग 500 वर्ष तक अपने अधिकार में ले रखे थे ,
वे सिंधु नदी के पार के समस्त भारतीय साम्राज्य के प्रदेश उन सभी म्लेच्छ शत्रुओं को ध्वस्त करते
यूपी के सीएम योगी जी का वो सच, जो बहुत कम लोग जानते हैं???
भयंकर रुप, जिसने पूरी भाजपा को हिलकर रख दिया????
बात अक्टूबर 2005 की है, एक UP का माफिया था। जिसका नाम मुख़्तार अंसारी था।वो खुली जीप में हथियार लहराते.महू में साम्प्रदायिक दंगा करवा रहा था।
3 दिन तक मौत का तांडव महू में मुख्तार करता रहा,उस वक़्त UP का CM मुलायम सिंह यादव था।और वो कई दफ़ा ये भी बोल चुका था कि
"मुझसे बड़ा गुंडा इस UP में नही है..." ये बात वो सिंर्फ़ योगी जी के लिये बोलता था।
जब दंगे को का तीसरा दिन था तो प्रशासन
काँग्रेस सत्तेवर आली की कृषीविषयक कायदे केराच्या टोपलीत टाकू..राहुल गांधी..
याला निवडणूक जिंकायचीच नाहीये. इतका बिनडोक माणूस काँग्रेसचा नंबर वन नेता आहे ही देशाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे.
त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की इतर विरोधी पक्ष दरवर्षी हा सुधारेल म्हणून लाळ गाळत याच्या मागे फिरत असतात.त्यात आता शिवसेनेची भर पडली आहे ही महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. चार चोंगे उठून सोशल मीडियावर दंगा करतात म्हणून परसेप्शन तयार होत नसते.
फायदा झालेले शेतकरी निवडणुकीत कोणाला मत देणार ते मोदींना माहितीय. गरीब जनतेची नस कळते त्यांना.२०१९ च्या निवडणुकीतसुद्धा हेच घडले होते...लोकांना चक्कर आली जेंव्हा भाजपला ३०३ सीट्स मिळाल्या..@sachin_inc
गेल्या काही दिवसापासुन हाथरस मधील मुलीची धिंड ह्या मुर्ख मिडियावाल्यांनी व गाणी गात हसत खेळत राजकिय पर्यटन करणाऱ्या नेत्यांनी काढली आहे. व ही लाजिरवाणी दृष्य जबरदस्ती पहावी लागत आहेत.
हे येवढे मोठे पत्रकार आहेत पण FIR दाखल करायला गेलेली
मुलगी व तिच्या भावाने लिहुन दिलेली जबानी पाहायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. तेथुन अलीगड येथील हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट कोणी पाहिला नाही. पाहिला नाही हे खरे नाही ह्यांना पहिल्या दिवसापासुन हे माहित होते पण तेंव्हा ती मुलगी चांगली होती त्यामुळे घटना घडली
ती 14 तारखे पासुन ती मुलगी क्रिटिकल झाली नाही तो पर्यंत हे सगळे गप्प बसले होते.
अलिगडहुन मुलगी जास्त क्रिटिकल झाली म्हणुन तिला सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे हलवले. तेंव्हा रक्ताचा वास यावा तसा ह्या राजकारणी लोकांना वास आला. व हल्ली सगळी मिडिया ही पक्षीय पातळीवर पोहचली आहे.