हाथरस पहुँचनेवालों में से एक भी कभी पालघर नहीं पहुँचा.! क्यों? दिल्ली में जिन र्लोगों का संहार ताहिर ने कर उनके शव नाले में फेंके थे, क्या उन पीड़ितों के घर संजय सिंह गए थे ? BJP अब पार्टी नहीं बल्कि हिंदू आस्था का वह मंदिर बन चुकी है जिस पर सौकरोड़ हिंदुओं का विश्वास है
कोई शक
काँग्रेस की नीति रही है बाटो और राज करो। इस नीति और सोच को तोड़ना होगा सब हिन्दू भाइयो को एकजुट होकर जात पात का त्याग कर सिर्फ हिन्दू बने तभी इस हिंदुस्तान में हिन्दुओ का अस्तित्व बच पायेगा वरना सत्ता के भूखे भेड़िये गिद्ध जयचन्द दलाल मीडिया के सहयोग से पारी पारी करके
सबको नोच खायेंगे।
आँखे खोलो मेरे भाई दुश्मन को पहचानो
काँग्रेस सत्ता के लिये इस कदर इतनी नीचे गिर जाएगी पता नही था पहले गँगस्टर विकास दुबे के नाम पर सवर्णो को आपस में लड़ाया और बाटा ब्राह्मण ठाकुर के नाम पर। अब दलितों को भड़काकर सवर्णो को नीचा दिखाने का प्रयास कर रही है।
जो हिन्दू समाज के लिये बहुत ही घातक सिद्ध होगा अतः काँग्रेस के बाटने की चाल को समझो और एक बनो नेक बनो और आने वाले चुनाव में काँग्रेस को ZERO सीट पे समेट कर अपनी ताकत दिखा दो की अब हम किसी के षडयंत्रकारी चालो में फंसकर बिखरने वाले नही है।
पहले बेटी सबकी एक जैसी होती थी... आज कल सवर्ण दलित होने लगी है...ये घिनोना खेल काँग्रेस और मीडिया का गठजोड़ जो आपस मे मिल कर खेल रही है ये आने वाले समय मे देश के लिये बहुत ही घातक सिद्ध होगा अगर इस षडयंत्र पे जल्द अंकुश न लगाया गया तो।
सरकार इसकी जांच बहुत बारीक तरीके से
कराकर दोषियों को कड़ा से कड़ा दण्ड का प्रवधान करे।
जनता को योगीजी का धन्यवाद करना चाहिए
उनकी सतर्कता के कारण ही उत्तरप्रदेश दिल्ली और बंगलोर की तरह नही जल पाया
तू दूबे,वह चौबे,यह यादव,वे ठाकुर,वो ब्राह्मण,और ये दलित!
@INCIndia *70 साल की राजनीति में काँग्रेस की सिर्फ हिन्दू समाज को तोड़ने वाली' इकलौती उपलब्धि!*
आंखे खोलो मेरे हिन्दू भाई @BJPLive
जय हिंद
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गोष्ट भाऊच्या धक्क्याची .....सर्वांनी RT करावी अशी माहिती !!
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर
बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला तो कोकणी माणसाचा सखा- भाऊचा धक्का सुस्तावला.
गेली दीडशे वर्षे अव्याहतपणे मुंबईत कोकण्यांची आणि गोवेकरांची सेवा करणाऱ्या या धक्क्य़ाच्या प्रत्येक चिऱ्याला मग वाचा!
फुटली.
कारण अलिबागहून आलेल्या एका नवश्रीमंत फार्महाऊसवाल्याने ‘ये कौन भाऊ है जी?’
टर्मिनस को जिसका नाम दिया है वो?’ असे कुत्सित उद्गार काढले. गेली दीड शतके या धक्क्य़ावर गरीब कोकणवासी मुंबईत मिसळून जाण्यासाठी उतरत असत.
त्यांना हा प्रश्न कधी पडला नाही.
हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.
डाँ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि
आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाकृती गावात झाला.
हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले.मॅट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी ते कोलकात्ताला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी
व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण
इतिहास का पुनर्लेखन किया जाय ताकी हमारी अगली पिढी अपने महान इतिहास और अपने महान शासको के बारे मे विस्तृत जान सके @narendramodi@smritiirani@AmitShah
*अफगानिस्तान का हिंदू वैदिक अतीत*
*भारत का अजेय सम्राट ललितादित्य मुक्तापीड़*
वीर सावरकर जी हिंदुओं की दिग्विजय के विषय में कहते हैं कि :--
" साधारणत: सन 550 के बाद हिंदू राजाओं ने सिंधु नदी को विभिन्न मार्गों से लांघकर आज जिन्हें बलूचिस्तान , अफगानिस्तान , इराक,हिंदूकुश ,
गिलगित , कश्मीर इत्यादि कहा जाता है , और जो प्रदेश सम्राट अशोक के पश्चात वैदिक हिंदुओं के हाथ से यवन , शक , हूण आदि म्लेच्छों ने छीन कर लगभग 500 वर्ष तक अपने अधिकार में ले रखे थे ,
वे सिंधु नदी के पार के समस्त भारतीय साम्राज्य के प्रदेश उन सभी म्लेच्छ शत्रुओं को ध्वस्त करते
यूपी के सीएम योगी जी का वो सच, जो बहुत कम लोग जानते हैं???
भयंकर रुप, जिसने पूरी भाजपा को हिलकर रख दिया????
बात अक्टूबर 2005 की है, एक UP का माफिया था। जिसका नाम मुख़्तार अंसारी था।वो खुली जीप में हथियार लहराते.महू में साम्प्रदायिक दंगा करवा रहा था।
3 दिन तक मौत का तांडव महू में मुख्तार करता रहा,उस वक़्त UP का CM मुलायम सिंह यादव था।और वो कई दफ़ा ये भी बोल चुका था कि
"मुझसे बड़ा गुंडा इस UP में नही है..." ये बात वो सिंर्फ़ योगी जी के लिये बोलता था।
जब दंगे को का तीसरा दिन था तो प्रशासन
काँग्रेस सत्तेवर आली की कृषीविषयक कायदे केराच्या टोपलीत टाकू..राहुल गांधी..
याला निवडणूक जिंकायचीच नाहीये. इतका बिनडोक माणूस काँग्रेसचा नंबर वन नेता आहे ही देशाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे.
त्याहूनही चांगली गोष्ट ही आहे की इतर विरोधी पक्ष दरवर्षी हा सुधारेल म्हणून लाळ गाळत याच्या मागे फिरत असतात.त्यात आता शिवसेनेची भर पडली आहे ही महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. चार चोंगे उठून सोशल मीडियावर दंगा करतात म्हणून परसेप्शन तयार होत नसते.
फायदा झालेले शेतकरी निवडणुकीत कोणाला मत देणार ते मोदींना माहितीय. गरीब जनतेची नस कळते त्यांना.२०१९ च्या निवडणुकीतसुद्धा हेच घडले होते...लोकांना चक्कर आली जेंव्हा भाजपला ३०३ सीट्स मिळाल्या..@sachin_inc
गेल्या काही दिवसापासुन हाथरस मधील मुलीची धिंड ह्या मुर्ख मिडियावाल्यांनी व गाणी गात हसत खेळत राजकिय पर्यटन करणाऱ्या नेत्यांनी काढली आहे. व ही लाजिरवाणी दृष्य जबरदस्ती पहावी लागत आहेत.
हे येवढे मोठे पत्रकार आहेत पण FIR दाखल करायला गेलेली
मुलगी व तिच्या भावाने लिहुन दिलेली जबानी पाहायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. तेथुन अलीगड येथील हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट कोणी पाहिला नाही. पाहिला नाही हे खरे नाही ह्यांना पहिल्या दिवसापासुन हे माहित होते पण तेंव्हा ती मुलगी चांगली होती त्यामुळे घटना घडली
ती 14 तारखे पासुन ती मुलगी क्रिटिकल झाली नाही तो पर्यंत हे सगळे गप्प बसले होते.
अलिगडहुन मुलगी जास्त क्रिटिकल झाली म्हणुन तिला सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली येथे हलवले. तेंव्हा रक्ताचा वास यावा तसा ह्या राजकारणी लोकांना वास आला. व हल्ली सगळी मिडिया ही पक्षीय पातळीवर पोहचली आहे.