You've got it wrong @menakadoshi. The arguments are ON MERIT. The rich-poor and middlemen-farmer pointers are part of the logical rebuttals.

The bills are for farmer welfare. They obviously affect those who benefit from exploiting the current system, abusing farmers' rights. +
Now, who are those that exploit and abuse? Middlemen and rich farmers. Middlemen by controlling the prices of the produce and rich farmers by exploiting MSPs. It's no secret how middlemen benefit from the uneven market and only a handful rich farmers from the mandi-msp infra. +
That's where the middlemen-rich farmers rebuttal stems from.

Is it wrong/bad to be a agent/middleman or a rich farmer? Of course not. But it IS wrong to benefit from unjust practices and exploitation of the poor. +
The new system is giving a way out, an alternative to the current downtrodden. Current powerful structure is opposing the change.

There you go. Rebuttal on merit. Hope this helps.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Omkar Dabhadkar

Omkar Dabhadkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @OmkarDabhadkar

5 Dec
"आम्हाला फडणवीस नकोत!"

मिळालेली सत्ता "राबवणं" आणि मिळालेली सत्ता "राखणं" या दोन्ही बाबतीत भाजप नेहेमीच कमकुवत राहिला आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत. सध्या केंद्रीय स्तरावर सुरु असलेला दिग्विजय भाजपच्या "कोअर स्वभाव"च्या अगदीच विपरीत आहे. पण -

१+ Image
मोदी-शहा जोडगोळीने रेटून बसलेल्या सिस्टीममुळे ते शक्य होतंय. अर्थात, गिव्हन इनफ टाईम, ही सिस्टीम रुजेल आणि तोच कोअर स्वभाव होईल - अशी आशा अनेकांना आहे.

तसं घडेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच.

सध्या हे वास्तव मान्य करणं आणि त्यानुसार -

२+
महाराष्ट्र भाजपचा "परफॉर्मन्स" बघणं आवश्यक ठरतं.

मोदी-शहा जोडगोळीमुळे सतत विजयाची सवय लागलेल्या भाजप समर्थकांना, भाजपच्या मूळ स्वभावानुसार महाराष्ट्रात जे काही घडून आलं ते अजिबात पचनी पडलेलं नाही. ठराविक वर्तुळात अजूनही फडणवीसांना "माननीय मुख्यमंत्री" म्हटलं जातं...तर इतर -

३+
Read 20 tweets
2 Dec
भारतीय बेरोजगारीचं चित्र दाखवणारे cmie चे नवे आकडे रिलीज झालेत. अधिकृत आकडे म्हणतात बेरोजगारीचा दर ६.५१ पर्यंत कमी झालाय. अर्थात शहरी आकडा ७.०७ आहे. ग्रामीण ६.२६ असल्यामुळे सरासरी ७ पेक्षा कमी आहे.

म्हणजेच अर्बन बेरोजगारी तितकी कमी झालेली नाही. रोज linkedin वर

१+
"कोव्हिडमुळे नोकरी गेलीये...मदत हवीये" म्हणणाऱ्या पोस्ट्स येत आहेतच. पण आपलेच एप्रिल मे जुनचे भयानक आकडे पहाता हे आकडे दिलासादायक वाटतात.

डिसेंम्बरमध्ये आपण सध्या आहे तो रेटा कायम ठेवला तर द वर्स्ट इज बिहाईंड म्हणता येऊ शकेल अशी आशा वाटतीये.

२०२१ दणक्यात नाही, पण -

२+
सावरण्याच्या नोटवर सुरू झालं तरी जिंकलं.

या सगळ्यात प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करतो.

सरकार (केंद्र वा राज्य) अश्यावेळी काहीही उपयोगी पडत नाही. पडूच शकत नाही. जे काही सकारात्मक आकडे दिसताहेत ते लोकांनी आपल्या बळावर आपल्या समस्या सोडवल्या म्हणून.

३+
Read 8 tweets
1 Dec
"शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवू नका!"
"प्रत्येक सरकार विरोधक पाकिस्तानी नसतो!"
"शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून, संवाद साधायला हवा...!"

फार्म बिल वाचलेलं नाही. बातम्यांमधून समोर दिसणारं चित्र बघितलेलं नाही. ज रा दोन एक तास अभ्यास करून नेमकं काय घडतंय ते ही समजून घेतलेलं नाही.

१+
पण मोठमोठ्या गप्पा तेवढ्या हाणायच्यात.

"विरोध करणं हा हक्क आहे!"

"आंदोलनांमधूनच लोकशाही सशक्त होते!"

बाप रे बाप!

अरे पण आंदोलन कोणत्या प्रश्नासाठी, कोणत्या मुद्द्यावर आहे, त्यामागची वस्तुस्थिती काय, आंदोलन करणारे नि आंदोलनाचं समर्थन करणारे जे प्रश्न उभे करताहेत ते -

२+
व्हॅलिड तरी आहेत का - याचा काही विचार कराल की नाही?

इथे एक्स्पर्ट ओपिनियन फेकताना, तुम्हाला फार्म बिल २०२० नेमकं काय आहे हे तरी माहितीये का?

हे २ वेगवेगळे बिल आहेत.

एक आहे The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services bill, 2020.

३+
Read 27 tweets
29 Nov
समस्त न-डाव्या मंडळींनी - किमान महाराष्ट्रापुरतं जरी म्हणायचं झालं तरी - सर्वप्रथम काही करायला हवं असेल तर - खऱ्या महाराष्ट्र-द्रोही लोकांची नसती कौतुकं बंद करणं.

कुणीतरी स्वतःला जाणता राजा म्हणवतो, कुणी दीन-दुबळ्या बहुजनांचा नेता, कुणी काय तर कुणी काय. हे तर झाले राजकारणी.

१+
सामाजिक कार्यकर्ते म्हणून उभं आयुष्य वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे बटीक झालेले "महान" लोक सुद्धा विनाकारणच आदरणीय, वंदनीय वगैरे म्हणवले जातात.

एवढेच जाणते होतात तर महाराष्ट्रात अजूनही शेतकरी आत्महत्या का करतो? अख्ख्या महाराष्ट्राचे नेते होतात तर कधी तीन आकडी आमदार ही

२+
निवडून आणणं का जमलं नाही? गरीब बहुजनांचे नेते आहात तर तुमच्या प्रॉपर्टीज अवाढव्य कश्या? घोटाळ्यामध्ये नावं येताच फक्त तेवढी बहुजनांची गर्दी कधी आठवते?

पु लो द सारख्या राजकीय साठमारीत, महाराष्ट्राला उभा आडवा फाडून खाणाऱ्या विकृत सरंजामी नेत्यांचा प्रचार उघडपणे करणारे विचारवंत

३+
Read 7 tweets
26 Nov
फडणवीसांच्या पत्नीचा "अपमान" झाल्याने कळवळून उठणारे लोक डाव्या इकोसिस्टिमशी लढूच शकत नाहीत. कारण त्यांना लढाई "का" लढायची आहे आणि मग "कुणाशी" लढायची आहे याचं काहीच भान नाहीये.

ज्या ट्रोल्सनी फडणवीस, त्यांची पत्नी, मातृ संस्था यांच्यावर घसरण्याची एकही संधी सोडली नाही -

१+
त्याच ट्रोल्सना पोसणाऱ्या नेत्याला कोव्हिड झाला तर खास विचारपूस करायला फोन करतात खुद्द फडणवीसच!

सौ फडणवीस सोडाच! मोदी शहांबद्दल उच्चभ्रू वर्तुळात कसल्या घाणेरड्या कंडया पिकवल्या जातात तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या दोघांच्या नावाने इतक्या विचित्र गोष्टी रुजवल्या जाताहेत

२+
की आठवल्या तरी कसं तरीच होतं. कोण करतं हे सगळं? असे पत्रकार जे महाराष्ट्रात फार मोठ्या ठिकाणी बसलेले आहेत.

यावर फडणवीस आणि महाराष्ट्र भाजप काय करताहेत?! अर्थातच काहीच नाही.

तर, फडणवीसांच्या बायकोच्या शरीरावर शेरेबाजी करणाऱ्या लोकांना गोड गोड हसत खुद्द फडणवीस जपत असतात...

३+
Read 13 tweets
9 Nov
न-डाव्या मंडळींची इज्जत वेशीवर लटकवणारा अर्णब गोस्वामीचा धडा

===

आपण सोशल मीडियावर राजकीय भांडणं करत असताना एक फॉल्स सेन्स ऑफ अॅक्टीव्हीजम घेऊन वावरत असतो. आपल्याला असं वाटतं की आपण बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेस हातभार लावतोय. किंवा चांगलं विरुद्ध वाईटाच्या लढाईत

१+
चांगल्याची बाजू घेतोय, त्या बाजूला शक्ती मिळवून देतोय.

वास्तवात आपण फक्त रिअॅक्ट होत असतो. त्यातून दूरगामी आणि मूलभूत परिणाम साधणारं काही घडत असतंच असं नाही. हे सर्वसामान्य सोशल मीडिया "वॉरियर"वर विशेषच लागू पडतं.

अर्णब गोस्वामीला आज जामीन मिळाला नाही -

२+
यातून आपण सर्वांनी गेल्या ६ वर्षात काय कमावलं याचं उत्तर मिळतं.

आपण - म्हणजे भारतातल्या न-डाव्या मंडळींनी काय मिळवलंय?

शून्य.

मोदी दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसणे - बस हे एक मतपेटीतून घडवून आणलेलं निडवणुकीच्या काळातील मोठं यश. पण ते निडणुकीचं यश.

३+
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!