न्या. रानड्यांचा ‘The Rise of Maratha Power’ हा ग्रंथ कोण विसरेल?

इंग्रजांनी पद्धतशीरपणे शिवछत्रपती दरोडेखोर होते म्हणून अपप्रचार चालवला होता. महाराष्ट्रात आणि देशभरात स्वकीयांना त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी या भंपक समजुतीचा प्रतिवाद करणं आवश्यक होतं.

1/9
ते कार्य रानड्यांनी सुरू केलं. इ.स. १८३४ साली शिवाजी महाराजांचे एक चित्रं प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून महाराजांविषयी जनतेत आदरमिश्रित कुतूहल होतं. यास देशभक्तीचे योग्य वळण देण्यात रानड्यांचा सिंहाचा वाटा आहे.

इ.स.१८९१ मध्ये न्या. रानडे यांनी इतिहास लेखनाची एक योजना आखली.

2/9
या योजनेप्रमाणे बा. प्र. मोडक यांनी बहामनीकाळ, कीर्तने यांनी शिवकाळ आणि का.ना. साने यांनी पेशवेकाळावर लिखाण करावे, न्या. तेलंगानी ते तपासावे असे ठरले होते.

परंतू काही कारणामुळे ही योजना पूर्ण झाली नाही.

3/9
न्या. रानडे ह्यांनी “मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष” हा ग्रंथ इ. स. १९०० मध्ये प्रसिध्द केला.

त्याचप्रमाणे त्यांचे "Currencies and Mints Under the Maratha Power" आणि "Introduction to the Peshwa Diaries" हे सर्वच लिखाण मुलभूत विवेचन करणारे आहे.

4/9
ग्रॅंट डफच्या इतिहास लिखाणाची त्यांनी समीक्षा केली. डफच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या.

ग्रॅंट डफचा “वणवा सिध्दांत'' त्यांनी खोडून काढला. मराठ्यांचे राज्य लूटमार व साहसावर अबलंबून नव्हते. राज्याच्या उभारणीमागे काही तात्विक प्रेरणा होत्या. नैतिक दृष्टिकोन होता.

5/9
मराठ्यांच्या सत्तेचा उदय ही एक चळवळ होती. या चळवळीमागे राष्ट्रवादाची संकल्पना होती. हे सर्व आकस्मिक घडले नव्हते. याचा उहापोह न्या. रानडे यांनी त्यांच्या लिखाणात केला आहे.

न्या. रानडे यांचे इतिहासलेखन मराठ्यांच्या इतिहासातील तत्वज्ञान उलगडून दाखविणारे होते.

6/9
या लिखाणामागे ग्रॅंट डफवर टीका करून त्याच्या चुका निदर्शनास आणणे एवढा मर्यादित उद्देश नव्हता, डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केल्याप्रमाणे, “भारतीय दृष्टीकोनातून इतिहासाचे विवेचन करून मराठ्यांच्या बदलचे गैरसमज दूर करून मराठ्यांच्या इतिहासाचे सत्यस्वरूप व मर्म...

7/9
...लोकांसमोर मांडणे हे त्यांचे ध्येय होते.” एकूण मराठ्यांच्या अभ्युदयाविषयी खोलवर रूजलेले गैरसमज नाहीसे करणे आणि इंग्रज राज्यकर्त्यांनासुध्दा त्याची जाणीव निर्माण करून देणे हे या ग्रंथाचे उद्देश होते.

8/9
न्या. रानड्यांच्या ग्रंथातील विवेचनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठा सत्तेच्या उदयाचे न्या. रानडेंनी केलेले तात्विक मूल्यमापन आजही कायम राहिले आहे.

न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 💐

#Copied from मराठा रियासत - IG (Permission taken)

9/9

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @TheDarkLorrd

13 Jan
#Thread - Kharosa Caves : A lost treasure of the great Hindu Civilisation

Built around the 6th century during the Gupta Era, Kharosa Caves are one of the finest examples of marvellous #Hindu architecture.

These 12 caves are located 45 kms away from Latur.

@LostTemple7

1/10
As per local legends, Kharosa is the place where Lord #Ram and Lakshman killed the demons Khar & Dushan.

Ramwadi, a village adjacent to Kharosa is believed to be a spot where Lord Ram, Maa Sita and Lakshman stayed during their exile.

2/10
The first and second cave are a G+1 structure.

Both these caves are interconnected.

Unfortunately, the first cave has now been defiled. It appears that the statue in this cave is of the ‘Trimurti’.

You can also see the garbage littered in the corner.

3/10
Read 11 tweets
3 Jan
#Thread: छत्रपतींच्या पेशव्यांची स्वामीनिष्ठा

‘पेशवा’ हे शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातलं प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च पद होतं. खुद्द छत्रपती ‘पेशवा’ नेमत होते.

‘पेशवा’ हे एक पद आहे जात नाही. तरी देखील विकृत लोकांनी नेहमीच ‘पेशव्यांवरुन’ जातीयवाद केलेला आहे.

१/११
बाळाजी विश्वनाथांपासून दुसऱ्या बाजीरावांपर्यंत प्रत्येक पेशव्याने सदैव छत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा केली.

बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेब ह्यांना तर खुद्द पुण्यश्लोक शाहूछत्रपतींची सेवा करण्याचा मान मिळाला.

२/११
बाळाजी विश्वनाथांनी धनाजीराव जाधव व कान्होजी आंग्रे ह्या थोर सरदारांना शाहूछत्रपतींच्या बाजूने वळवलं.

राजकारण करुन मोगलांकडून दख्खन ची चौथ व सरदेशमुखीचा हक्क मिळवला. एवढंच नव्हे तर धर्मवीर शंभूराज्यांच्या पत्नी महाराणी येसूबाईसाहेब ह्यांना देखील मोगलांच्या तावडीतून सोडवलं.

३/११
Read 12 tweets
1 Jan
#Thread: Battle of #BhimaKoregaon.

The slant history writing of Marxist historians have defiled Indian History.

The Battle of Koregaon is still used by Leftists to spread their vicious propaganda.

It is of utmost importance that the lies associated with this are busted.

1/7
Myth 1: Battle of #BhimaKoregaon was fought between 500 Mahars and 28000 Peshwas.

First of all, there was only ‘1’ Peshwa.

Second, this battle was fought between the Maratha Empire and the British East India Company.

No.of troops:

British: 824 + Artillery
Marathas: 1800

2/7
Myth 2: The British won this war.

Battle of Bhima Koregaon was a Maratha Victory.

Mountstuart Elphinstone, a famous Scottish Historian, who visited the battlefield immediately after the battle, himself said this.

3/7
Read 8 tweets
27 Dec 20
येत्या ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद भरवण्याची परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली.

बरं झालं.

३ वर्षांपूर्वी ह्याच एल्गार परिषदेत महाराष्ट्रात दंगे करवण्याचा कट रचला गेला होता.

अजून एक भयानक कट रचण्याचा प्रयत्न केला गेलेला - पंतप्रधानांच्या हत्येचा कट!

१/१०
३१ डिसेंबर,२०१७: शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेत भडकाऊ भाषणं झाली. एल्गार परिषदेनंतर महाराष्ट्रात भीमा कोरेगाव चा दंगा झाला.

नंतर तपासामधून समोर आलं की सुधा भारदवाज, वरावर राव, गौतम नवलखा, अरुण फरेरा ह्या कुख्यात #UrbanNaxals नी पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचला होता.

२/१०
१४ एप्रिल, २०२० ला NIA ने आनंद तेलतुंबडे ह्यांना ह्याच कटा संबंधी अटक केली. तपासात लक्षात आलं की तेलतुंबडेंसोबत RDF आणि CPI(Maoist) ह्या दोन प्रतिबंधित आतंकवादी संस्था पण ह्या कटात सामिल होत्या.

कम्युनिस्टांनी कायम भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

३/१०
Read 10 tweets
25 Dec 20
ही कविता वाचलीच असेल. चमचे/गुलाम/मंदसैनिक जोशात RT करतायेत.

सर्वप्रथम, गांधी-आंबेडकर एका कडव्यात बसतातंच कसे? गांधीबद्दल आंबेडकरांचे मत जग जाहीर आहे.

१९४८ मधे गांधी हत्येनंतर पुण्यात ब्राह्मणांची हत्या करताना आणि त्यांची घरं जाळताना ‘बंधुत्वतुल्यसम गांधीत्व’ कुठे गेलेलं?

१/६ Image
फाळणीला जबाबदार कोण? सैयद चं नाव घ्यायची हिम्मत नाही म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोषी ठरवायचं.

माऊंटबॅटन ने फालणीचा निर्णय गांधी-नेहरु-जिन्नाह ह्यांच्याशी चर्चा करुन घेतलेला का सावरकरांशी चर्चा करुन🤷🏻‍♂️

रक्ताने लिहीलेली घटना म्हणे🤦🏻‍♂️कोणाच्या रक्ताने?

२/६
ऐय्याश पेशवाई?

छत्रपतींच्या पेशव्यांना ऐय्याश म्हणायची हिम्मत होते तरी कशी?

मुघल आणि निझाम सारख्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांची वाट लावणारे थोरले बाजीराव ह्या पुरोगीम्यांना खटकणारंच.

पुण्यश्लोक शाहूछत्रपतींचे सगळ्यात विश्वासू नानासाहेब ऐय्याश?

३/६
Read 6 tweets
20 Dec 20
#Thread : हिंदुंनो, अजून किती दिवस मूर्ख बनणार आहात?

इंग्रजांपासून ते डाव्यांपर्यंत ते तथाकथित पुरोगाम्यांपर्यंत सगळ्यांनी सनातन धर्मात फूट पाडण्याचं काम केलं आणि विविध जातींमध्ये आग लावून स्वत:चं राजकारण चमकवलं.

महाराष्ट्रात घडलेल्या काही घटना पाहूयात.

(१/१३)
🔸हिंदुना मूर्ख बनवण्यासाठी पुरोगाम्यांनी आणि B-ग्रेड्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकर’ ह्यांच्या बरोबर शिवछत्रपतींचं नाव जोडलं.

होय, तेच फुले ज्यांनी ज्ञानेश्वरीला ‘डावपेची’ व शिवछत्रपतींना ‘अज्ञानी व अक्षरशून्य’ संबोधलेलं.

ज्ञानेश्वर माऊलींचा काय गुन्हा होता?

(२/१३)
फुलेंच्या घरातल्या व्यक्तिने (नातवाने) त्यांच्यांवर व्हायलेली ‘स्तुतिसुमने’ पहा👇🏼

आता ह्यावरुन तुम्हाला काय निषकर्ष काढायचा तो काढा.

(३/१३)
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!