महाभकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकारची उत्तम कामगिरी

*पालघर प्रकरणामध्ये साधूंना न्याय मिळाला
*अनंत करमुसे यांना आव्हाड यांनी त्यांना त्यांच्या घरी बोलवून खूप
छान आदरातिथ्य केले
*निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शैनिक गुंडांकडून पुष्प गुच्छ अर्पण
* मामुं च्या विरोधात बोलल्यामुळे शैनिक गुंडांकडून एकाचा छान
हेअरकट तर एका वयोवृद्ध व्यक्ती सोबत होळी खेळून आनंद
साजरा
*धनंजय मुंडे, संजय राठोड,वाघमारेचा भाऊ यांची उल्लेखनीय कामगिरी.
*संजय राऊत ह्यांनी कंपौंडर हे डॉक्टर पेक्षा किती सरस आहेत याचा उत्तम दाखल दिला
*राऊत यांनी कंगना वर स्तुतीसुमने उधळली
* गरीब जनतेला वीजबिल माफ करून दिले
* राज्यात वाढलेले स्त्रियांवरचे अत्याचार याबद्दल सरकार खुपच सक्षम
*राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी भारत गणेशपुरे यांच्या मोबाईल चोराला पकडून दिले याबद्दल त्यांचा राष्ट्रपतीं कडून जाहीर सत्कार
*राज्यातील बाकी घडलेले भयंकर गुन्हे हे देशमुख यांच्या लेखी वरील घटनेपेक्षा खुपच सामान्य.
*भावी आमदार ससा यांनी रायगडावर मस्जिद शोधून त्यांच्या पुरातत्व विद्येचे जाहीर प्रदर्शन केले.
*MPSC परीक्षेच छान नियोजन.
*फेसबुक लाइव्ह द्वारे छान मनोरंजन.
*आताची नवीन कामगिरी म्हणजे वझे यांनी अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांचा, तसेच'मनसुख हिरेन यांच्या खुनाचा उत्तम रित्या तपास केला त्या बद्दल त्यांची राज्य सरकारकडून पाठराखण आणि त्या बद्दल NIA कडून काल रात्रीच जाहीर सत्कार.

काय वाटते आपल्याला ??

©️सौरभ

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Saurabh

Saurabh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Right_vichar

18 Feb
शिवजयंती - (तिथी आणि आंग्ल दिनांक)

शिवजयंती उत्सव म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस. खर तर शिवजयंती हा उत्सव आपण तिथीनुसार का तारखेनुसार साजरा करावा या बद्दल बरेच वाद आहेत. तर त्याबद्दल माझे मत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

१/
ज्यांच्यामुळे आपल्या मंदिरातील देवांचे रक्षण झाले आणि ज्यांच्यामुळे हिंदूंचे राज्य पुनर्स्थापित झाले असा राजा आपल्यासाठी हा देवच ना. तसेच आपल्या देशात सर्व देवांच्या जयंत्या आणि आपले सण आपण तिथीनुसारच साजरे करतो तर शिवजयंती सुद्धा तिथीनुसार साजरी करण्यात यावी असे वाटते.

२/
शिवाजी महाराजांचा जन्म हा शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला झाल्याचे “शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे. तर याचाच दाखल देणारी एक जन्मपत्रिका या अध्यायात उपलब्ध आहे.

३/
Read 10 tweets
3 Jan
- छत्रपती शिवाजी महाराजांची स्वा. सावरकरांनी केलेली आरती

(फर्गुसन कॉलेजमध्ये असतांना तात्यारावांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्यासाठी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती)

जय देव, जय देव, जय जय शिवराया |
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ||धृ||
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो. तुला शरण आलेल्या ह्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्या संकटांचे निवारण करण्याकरता तू ये.

आर्यांच्या देशावरी म्लेंच्छाचा घाला|
आला आला सावध हो शिवभूपाला|
सद्ग्तीता भूमाता दे तुज हाकेला |
करुणारव भेदुनी तव ह्र्द्य न का गेला |१|
अर्थ :- या आर्यभूमीवर (भारतावर) म्मुस्लिम लोकांचे आक्रमण झाले आहे. हे भूमातेच्या पालनकर्ता शिवराया, तू सावध हो. सद्गतीत कंठाने हि भूमाता तुजला आळवत आहे. तिचा करुणामय आवाज तुझे हृदय भेदून टाकत नाही काय? (१)

श्री जगदंबा जीस्तव शुंभादीक भक्षी | दशमुख मर्दुनी ती रघुवर संरक्षी |
Read 8 tweets
16 Dec 20
सध्या मुख्यमंत्री यांचा ब्राम्हण द्वेश खुप वाढला आहे... संगतीचा परिणाम झाला असेल.. तर मा.मु. ना एक इतिहासामधील एक आठवण जरुर सांगाविशी वाटते..
शंभू राजांचे कट्टर सच्चे मित्र कवी कलश यांनी एकदा रायगडा च्या इथे सपासप तलवार चालवून मुघलांना पळवुन लावलेले..
१/. 👇
तेव्हा त्यांच्या सेनेतील मावळे बोलले कि राजे आज आपल्या अंगात काय भवानी संचारली होती का? तर त्यावर कलश बोलले
" गड्यांनो एक वेळ खवळलेला हत्ती काबूत आणता येईल, पण बिघडलेला बम्मन आवरण महाकठीण "
ही अशी बरीच उदा. देता येतील मा. मु. आपल्याला.
👇
पण सांगायचा मुद्दा हाच की आपण जातिवाद करण्या पेक्षा खरच जे प्रश्न विरोधी नेत्यांनी केले आहेत त्यान्ना उत्तर देण्याचा फक्त प्रयत्न तरी करावा. आणि बम्मन हे काय फक्त कुंडल्या करत नाहित.. तर वेळ प्रसंगी हातात तलवार घेउन देशाचे आणि आपल्या मुलखाचे रक्षण पण करु शकतात.
Read 4 tweets
28 Nov 20
आज उमाबाई यांचा २६३ वा स्मृतिदिन.. त्या बद्दल त्यांच्या विषयीची एक गौरवशाली आठवण ..

१७३२ साली अहमदाबादवर झोरावर खान नावाचा मुघल सरदार चालून आला.त्याच्या परिपत्याची जबाबदारी श्रीमंत उमाबाई साहेब यांच्यावर देण्यात आली .

1/n
सरसेनापती उमाबाई आपल्यावर चालून आलेल्या बघून झोरावर खान याने त्यांना पत्र पाठवले " तू एक विधवा आहेस. तुला लहान मुले आहेत . आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेल जाऊ नकोस आणि आली तशी बोऱ्या बोलाने परत जा,"

2/n
हे ऐकून उमाबाई संतापल्या .त्यांनी ठरवले कि झोरावर ला उत्तर हे त्याच्या विरुद्ध लढाई करूनच द्यायचे. अहमदाबाद च्या किल्या बाहेर युद्ध सुरु झाले . पंधरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या ..

3/n
Read 10 tweets
17 Oct 20
काल बंदासिंग बहादुर यांची ३५० वी जयंती होती.. त्यानिमित्त त्यांच्या विषयी थोडी माहिती ..

1. बंदासिंग बहादुर यांचे मुळ नाव लछमन देव(माधव दास) होते त्यांचा जन्म हा जम्मू मधे १६ ऑक्टोबर १६७० साली झाला.
2. एका शिकार झालेल्या हरणाला बघुन त्यांचे हृदय पिळवटून निघाले.

१/
3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले.
4. एकदा नांदेड मधे असताना त्यांची गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा गुरूंनी त्यांना तुम्ही एक शीख योद्धे आहात आणि तुमचा जन्म हा मुघल राजवटी विरुद्ध लढण्यासाठी झाला आहे याची जाणीव करून दिली .

२/
5. त्या नंतर गुरू गोविंद सिंग यांच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या फौजेचा सेनापती बनवून पंजाब ला पाचारण करण्यात आले.
6. तसेच पंजाब मधे नवाब वजीर खान याच्या नेतृत्वात जो काही छळ मुघल करत होते तो संपवण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी बहादूर यांना नेमले.

३/
Read 11 tweets
30 Sep 20
हाथरस घटना

या घटनेवर बऱ्याच जणांनी आपली वेग वेगळ्या प्रकारे मत व्यक्त केली आहेत. माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे या गोष्टीवर जरा एक वेगळ मत मांडण्याचा.
थोडा मोठा थ्रेड आहे पण कृपया पूर्ण वाचावा. कृपया थ्रेड पूर्ण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी

1/n
१९ सप्टेंबरला हाथरस मधे अत्यंत घृणास्पद समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. आणि कालच त्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी या घटनेवर आवाज उठवले आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली. पीडितेला न्याय जरूर मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे .

2/n
त्या साठी सरकारने हैदराबाद पॅटर्न वापरला तरी लोक त्याचे स्वागतच करतील. पण आपण जरा खोलात जाऊन याच्यावर विचार केला का ? कि ह्या घटना सारख्या का घडत आहेत.माझ्या मते तरी आपण ह्या गोष्टीला पॉर्न (पोर्नोग्राफिक कन्टेन्ट) ला कमी अधिक प्रमाणात जवाबदार धरू शकतो.

3/n
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!