केंद्राने राज्य सरकारला 10 ऑक्सिजन प्लांट बांधायला पैसे दिले होते म्हणून भाजपवाले मेसेज फिरवत आहे.याची सत्यता मात्र नेहमीप्रमाणे वेगळी आहे.

केंद्र सरकारच्या पीएम केअर्स मधून राज्यांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांटस उभारण्याचा निर्णय झाला, या साठी काही निधी allocate केला.. कुणाला ?
तर राज्यांना नाही. सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोर नावाच्या केंद्रीय विभागाला.जो की आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
म्हणजे हा पैसा राज्यांना मिळणार नसून केंद्राच्याच एका विभागाला मिळणार आहे, राज्य सरकारांनी फक्त हॉस्पिटल्स ची यादी द्यायची आहे..
या 162 ऑक्सिजन प्लांटस पैकी, फक्त 33 च उभे करणे केंद्र सरकारला जमलं आहे, महाराष्ट्राला मंजूर झालेल्या 10 पैकी फक्त एकच प्लांट उभारला आहे.
हे केंद्र सरकारचे अपयश आहे

महाराष्ट्र सरकारने काय केलं? हे विचारू इच्छित असाल तर तेही स्पष्ट करतो.
2 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र शासनाची ऑक्सिजनची गरज ही 1200 MT पेक्षा कमी होती. महाराष्ट्र राज्याची एकत्रित ऑक्सिजन उत्पादन क्षमता ही 1360 MT इतकी आहे. त्यामुळे तोपर्यंत ऑक्सिजन हा आपला प्राधान्याचा विषय नव्हता.विशेष म्हणजे पहिल्या वेव्ह मध्ये महाराष्ट्र हा कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा
गुजरात या सर्व राज्यांनाही ऑक्सिजन सप्लाय करत होता, या वेळेस आपली मागणी ही 1600 MT पेक्षाही जास्त आहे, म्हणून ही वेळ आली आहे. महाराष्ट्र हे राज्य देशातले सर्वात मोठे इंडस्ट्रीयल आणि मेडिकल ऑक्सिजन प्रोड्युसर राज्य आहे.

सौजन्य @AmarJadhao

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Pratik S Patil

Pratik S Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Liberal_India1

21 Mar
महात्मा फुले - ख्रिस्तीधर्मप्रसारक ही हिंदुत्ववाद्यांची कुजबुज आणि सत्यशोधन
#Thread
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वरील विवेचनातून
एकोणिसाव्या शतकात बहुजनांच्या परिस्थितीचा अंदाज आपण बांधू शकतो.

महात्मा फुलेंच्या मतानुसार व समकालीन वाङमयानुसार बहुजनांवर झालेल्या ब्राम्हणी अत्याचाराची कल्पना येते.
वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे व कुप्रथाद्वारे ब्राम्हणांनी बहुजनांना शुद्र ठरविले.
त्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली. ब्रम्हवृंदाचे उच्चत्व बहुजनांना शुद्र म्हणून खपवले. सरकारी कचेरीत ब्राह्मण कर्मचाऱ्यांनी इंग्रजांना हाताशी धरून शुद्रांवर आत्यंतिक अत्याचार केले.

लग्न,मुंज,वास्तुशांत, पुजा यामध्ये शुद्रांना अक्षरशः लुटले.देवाची भीती घालून खंडणी वसूल केली गेली.
Read 12 tweets
24 Feb
असंवैधानिक भारतरत्न जवाहरलाल नेहरू

नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक करत आहेत.
नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील,संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील 👇
देशातील विविध उच्चशिक्षण संस्था,विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात.नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते.पणतत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. 👇
पुढेतर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले,त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे,अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार
Read 20 tweets
18 Jan
अर्णब गोस्वामीच्या लिक झालेल्या चॅटमधील काही ठळक मुद्दे :

- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुमारे ५० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा विकृत अर्णब गोस्वामीला आनंद झाला. कारण त्यामुळे 'मोदी सरकार' बहुमताने निवडून येणार होते.
▪️पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 'एअर स्ट्राईक' होणार हे अर्नबला आधीच माहिती होते. हा तोच एअर स्ट्राईक ज्यात फक्त एक कावळा मेला. दहशतवादी यात मेल्याचे आजवर कुठलाही ठोस पुरावे नाहीत.
-भाजपसाठी जीवाचे रान करुन ट्विटरवर मोदी सरकारची चमची असलेली 'कंगणा रनौत' चवचाल आहे. ह्रितिक रोशन सोबत ती रिलेशन मध्ये होती. कंगणा मानसिकदृष्ट्या 'मनोरुग्ण / मनोविकृत' (Schizophrenic) आहे.
Read 8 tweets
18 Jan
◆20 डिसेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 मधे इंडिया टुडेचा एक ओपिनियन पोल येतो त्यात नरेंद्र मोदींची लोकप्रियता प्रचंड घसरलेली दिसते.

◆2017 मधे 65% लोकप्रियता असलेल्या मोदींची लोकप्रियता जानेवारी 2020 मधे 46% वर येते.

◆2017 मधे 10% लोकप्रियता असणाऱ्या राहुल गांधीची लोकप्रियता -
20 जानेवारी 2020 च्या सर्वेमधे 34% पर्यंत येऊन पोहचते.
◆म्हणजे मोदी आणि राहुल गांधीच्या लोकप्रियतेमधे फक्त 12% चा फरक शिल्लक राहतो.
◆निवडणुकीच्या चार महीने आधी हा अंदाज होता म्हणजे निवडणूक जवळ येता-येता,मोदींची लोकप्रियता अजुन कमी होण्याची शक्यता होती.
◆त्याच पोल मधे बीजेपीला- 237 तर कांग्रेस आणि मित्र पक्षांना-166 जागा मिळतील असा अंदाज होता.
◆म्हणजे एकटया बीजेपीला एकहाथी सत्ता मिळणार नाही असा त्या सर्वेचा स्पष्ट अंदाज होता.
◆लोकसभेच्या आधी झालेल्या मध्यप्रदेश,राजस्थान,
छस्तीसगढ़च्या निवडणुकांचा अचूक अंदाज इंडिया टुडेच्या
Read 12 tweets
16 Dec 20
"सावित्रीबाई किती देखण्या होत्या ना? महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या सहजीवनाबद्दल मला अधिक माहिती सांगा"
- सोनिया गांधी
संसदेच्या प्रांगणात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्धाटन समारंभाला देशातील सर्वोच्च पदांवरील अनेक नेते उपस्थित होते. त्यांना या
दांपत्याच्या जीवन, कार्य आणि विचारांचा परिचय करून देणारे एक भव्य प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले होते. त्या प्रदर्शात सोनियाजी सुमारे एक तास रमल्या होत्या. त्यांनी त्यासाठी दिलेला एव्हढा वेळ बघून त्यांच्यासोबत असलेले डॉ.मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही
आश्चर्य वाटले. प्रत्येक छायाचित्र काळजीपुर्वक पाहिल्यानंतर त्या त्याबद्दल अधिक माहिती विचारत होत्या. महात्मा फुले यांचा मूळ फोटो पाहिल्यावर त्यांनी विचारले, "हा फोटो कधी काढलेला आहे? यावेळी जोतीरावांचे वय काय होते?"
मी त्या फोटोची तारीख, वार आणि वेळ सांगताच त्या म्हणाल्या, " ही
Read 12 tweets
6 Dec 20
आंबेडकरांचे हे भाषण आजच्या स्थितीला अत्यंत चपखल लागु पडतंय.

लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल.त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा
नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!