फडणवीस म्हणजे एक मेट्रोपोलिटन कल्चर मधून आलेले, फ्लूएन्ट इंग्रजी बोलणारे, स्टाईल आणि फॅशनची जाण असणारे, फक्त पब्लिक-लाईफ मध्ये आहोत म्हणून आपली पत्नी सोबत दिसणे याला रिग्रेसिव्ह किंवा पोलिटिकली इन-करेक्ट न मानणारे एक 'अर्बन' नेते! गावाकडून आलेल्या इतर नेतेमंडळींप्रमाणे 'गावच्या
+
साधेपणा'चा खोटा आव आणणे, नौटंकी करणे या सध्या माणसाला कधी जमले नाही. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, तर महाराष्ट्र भाजपसाठी पण हे सगळं तसं नवीनच होतं. बदललेल्या काळात जनतेसाठी मात्र त्यांची ही इमेज आणि बॅकग्राऊंड 'एक रिफ्रेशिंग चेंज' होता. जर जनतेच्या डोळ्यात हे खुपत असते
तर त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणूकीत, त्यांना तेल लावलेल्या पैलवानांसमोर (१०५) घवघवीत यश मिळालेच नसते! आणि म्हणूनच, फडणवीस यांना मी फक्त एक मेट्रोपॉलिटन कल्चर मधून आलेले एक अर्बन नेते एवढंच नाही, तर एक नवीन आणि Aspirational महाराष्ट्राचे प्रभावी Brand Ambassador आहेत असंही
+
म्हणेन.. कदाचित अर्बन बॅकग्राउंड असल्यानेच फडणवीस यांनी ग्रेटर मुंबईत कधीही कोणी केली नसतील एवढी कामं रेकॉर्ड टाईम मध्ये मार्गी लावली! नाही तर, मुंबईचा पैसा कुठे जात होता हे सगळ्यांना माहीत आहे. असो. आज तो आपला विषय नाही.

ग्रास-रूट लेव्हल वरून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते ह्या
+
प्रवासात फडणवीस यांनी त्यांचे फक्त कौतुकच होताना बघितले होते. बरेच प्रतिस्पर्धी आणि काही शत्रू तेंव्हाही होते, पण हे सगळे तेंव्हा 'दिलदार' होते. कारण कोणाच्या खुर्चीला आणि पोजिशनला फडणवीस यांच्याकडून काही धोका नव्हता. एका अर्बन सेंटर मधून आपले करियर सुरू केल्याने 'कट-थ्रोट
+
कॉम्पिटीशन'ला नवीन नसलेले फडणवीस मात्र.. जबरदस्त मेहनत, अभ्यासूवृत्ती आणि विधिमंडळात केलेल्या कामगिरीच्या जोरावर आपली छाप पाडत गेले आणि २०१४ येतायेता पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपली जागा बळकट करत गेले. जो पर्यंत विरोधी पक्षात होते तो पर्यंत पक्षातील आणि पक्षबाहेरील
+
प्रस्थापीत असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्धींना ते अडचणीचे नव्हते हे इकडे लक्षात घ्यावं लागेल.

२०१४ मध्ये फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि सगळं बदललं. मुख्यमंत्रीपदावर आपलाच हक्क आहे असा गैरसमज असलेल्या बऱ्याच पक्षांतर्गत आणि इतर पक्षांच्या नेत्यांसाठी हा मोठा धक्का होता.
मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारी योग्यता आणि हुशारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नक्कीच होती. पण, अनुभव नव्हता. अशा वेळी फडणवीस यांच्याकडे दोन मार्ग होते - एक तर सर्वपक्षीय 'अनुभवी' लोकांना जवळ घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा घेणे. असं केलं असतं, तर पक्षातील आणि पक्षबाहेरील बरेच नेते
+
देवेंद्र फडणवीस यांचे आजही फॅन बनून राहिले असते. Quid Pro Quo चा सिद्धांत या लोकांना जीवापाड प्रिय आहे. पण त्यात एक रिस्क होती - नेमकं जे हे 'अनुभवी' लोकं त्याआधीच्या १५ वर्षात करत आले होते तेच फडणवीस यांनीही केलं असतं, तर जनतेने यांना निवडूनच का दिलं ह्या प्रश्नाचे उत्तर फडणवीस
यांना आयुष्यभर देत राहावं लागलं असतं. दुसरा मार्ग हा होता की वर्षानुवर्षे मरगळलेल्या, भ्रष्ट व मोनोटोनस (शासकीय आणि राजकीय, दोन्ही) कार्यपद्धतीला बाजूला सारून एक वेगळाच रोडमॅप बनवून त्यात येणाऱ्या आव्हानांतून शिकत पुढे जाणे. अनुभव नसलेल्या व्यक्तीसाठी दोन्हीत मूलतः तसं काही चूक
+
नव्हते. पण, देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यांचा हा धाडसी निर्णय १००% बरोबर होता असं तेंव्हाही माझं मत होतं आणि आजही माझं तेच मत आहे. ५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्वात केलेल्या कामांना व त्यानंतर त्यांनी जनतेसमोर मांडलेल्या रिपोर्ट कार्डाला २०१९ मध्ये १०५
+
जागा देऊन जनतेनेही 'अप्रुव्हल' दिले होते, यातून फडणवीस यांचा निर्णय बरोबर होता हेच सिद्ध होते.

आणि, म्हणूनच मला फडणवीस यांच्या करियरचे मूल्यांकन करताना प्री-२०१४ आणि पोस्ट-२०१४ असे दोन वेगळे काळ एका वेगळ्या प्रिजम मधून एकत्र बघायची गरज वाटली.

देवेंद्र फडणवीस यांचा essentially
+
urban, metropolitan बॅकग्राऊंड असणे ही बाब एक पोलिटिक्स चा विद्यार्थी या नात्याने बघताना मला तरी किरकोळ वाटत नाही. देशातील सगळ्यात प्रगत राज्याचे मुख्यमंत्रीपद.. हे तोपर्यंत 'गावाकडून आलेला आपला माणूस' अशी 'इमेज' जोपासलेल्या.. पण एका 'Elite' क्लासच्या लोकांची मक्तेदारी बनला होता.
तेच पवार, देशमुख, चव्हाण, 'याचे खास आणि त्याचे खास' परिवारवादी मंडळी, (आणि आता ठाकरे) - एकमेकांसाठी खुर्ची रिकामी करत राहिले. यांचा सगळ्यांचा त्यातच फायदा होता. अशा Elite लोकांसाठी मध्ये आलेली ५ वर्षे देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द हा एक अवघड काळ होता. हे एक खूप मोठे 'Disruption'
होते. स्वतःची वर्षानुवर्षे घडवलेली इमेज बदलता येणं सोपं नसल्याने फडणवीस यांच्या इमेजला तडा देणे ह्या सो-कॉल्ड 'ट्रेडिशनलिस्टस' जमातीला मग गरजेचे झाले. फडणवीस यांचा शहरी मेट्रोपोलिटन बॅकग्राऊंड, त्यांची पत्नी, आणि विशेषतः 'ऐकला चलो रे' चा त्यांनी निवडलेला मार्ग, याच 'इश्यूज'वर मग
त्यांना टार्गेट करण्यात आले. अजूनही करत आहेत. पॉलिटिक्स चा एक 'स्टुडेंट' म्हणून मला या विषयांवर लिहावं असं यासाठी वाटलं कारण फडणवीस यांना अजूनही ह्या propaganda वर उत्तर सापडलेलं नाही! त्यांनी इतरांना बाजूला केलं, यापेक्षा तेच ह्या सर्वपक्षीय प्रस्थापीत टोळीच्या एकत्र आल्याने
+
एकटे पडलेत हेच सत्य आहे. फडणवीस यांना म्हणूनच मी महाराष्ट्र पॉलिटिक्स मधले एक 'रँक आउटसायडर' म्हणतो.

'दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र' हे मी लाखो वेळा आजपर्यंत सोशल मीडियावर वाचलं आहे. ती एक डिस्काउंट न करण्यासारखी जनतेत असलेली 'सेंटिमेंट' आहे, हेही मान्य आहे. दोघेही, म्हणजे
लुट्येन्स दिल्लीत च्या गलिच्छ राजकारणात मोदी आणि महाराष्ट्राच्या नीच राजकारणात फडणवीस हे 'आउटसायडर' असले तरीही या दोघात साम्य कमी आणि कॉन्ट्रास्ट जास्त आहे असं माझं मत आहे. कोण चूक आणि कोण बरोबर हा यात विषय नाही. तुलना करणे हा हेतू तर बिल्कुल नाही. पण, मोदी त्यांच्या 'सगळ्याच'
+
लढाया फडणवीस यांच्यापेक्षा खूप जास्त सिरियसली घेतात. त्यांचं नियोजन फुल-प्रूफ असते. ते लवकर कोणावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून फडणवीसांचा झाला तसा विश्वासघातही होत नाही. त्यांचा अप्रोच हा वेगवेगळ्या गोष्टी करण्याकडे कमी आणि त्याच गोष्टी वेगवेगळया पद्धतीने कशा करता येतील याकडे
+
जास्त असतो. त्यामुळे एका प्रॉब्लेम वर त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त सोल्युशन असतात. म्हणूनच एखादी खेळी चुकून फसलीच तर ते फडणवीस यांच्यासारखे हतबल दिसत नाहीत. समोर आलेल्या संकटाला किंवा सेटबॅकला संधीत बदलायचे कसब मोदींकडे पाहून देवेंद्रजी जेवढ्या लवकर शिकतील, तेवढ्या लवकर
+
महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटेल.

अभिजितजी जोग यांनी लिहिलेला आणि सौरभजी देसाई यांनी त्यांच्या वॉल वर शेयर केलेला एक छान लेख मी आज पहिला. आधीच स्पष्ट करतो की, त्यात न पटण्यासारखे काहीच नाही. अभिजितजी यांच्या सारखी विषयाची सुरेख मांडणी मला जमणार नाही. त्यांनी मांडलेले मुद्दे
+
मी इकडे परत लिहायची गरजही नाही, कारण मी त्यांच्या पोस्टची लिंक इकडे देत आहे. फडणवीस यांच्यावर होत असलेली पर्सनल आणि विखारी टीका त्यांच्यावर का होत आहे, हा विषय या लेखातून त्यांनी छान समजवला आहे. I have just added my two cents.
+
गॉडफादर नसलेल्या फडणवीस यांचा 'अर्बन' बॅकग्राउंड आणि २०१४ मध्ये राज्य चालवायला कन्व्हेन्शनल पद्धतीला दिलेली तिलांजली - या प्रिजम मधूनही या विषयाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून हा घाट घातला.

- वेद कुमार

🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
कुठला साखर कारखाना लुबाडला नाही. कुठली सहकारी बैंक ओरबाडली नाही. दुधसंघ, सुत गीरण्या, बाजारसमित्या, सहकाराच्या माध्यमातुन लुटालुट केली नाही, फुकटच्या सरकारी जागेवर शिक्षण संस्थान ऊभा करुन गरिबांची लुबाडणुक केली नाहो आणी मैनेजमेंट कोटा परप्रांतीयांना विकुन कोट्यावधी कमवले नाही
+
बेनामी कंपन्या स्थापन करुन टोल चा झोल केला नाही, मुंबई पुण्यातील बिल्डर बरोबर पार्टनरशिप नाही, जातीजातीत भांडण लावुन पै पाहुण्यांत सत्तेची मलई खाल्ली नाही,
खुनशी, खंजीरी, बदल्याच राजकारण केल नाही.....

देवेनभाऊ एक आदर्श राजकारणी....

We Trust @Dev_Fadnavis
@Devendra_Office
फडणवीस यांच्यासारखा प्रमाणिक, हसतमुख आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा राजकारणी विरळा आहे. राज्याच्या प्रगतीसाठी सांगोपांग विचार करून निर्णय घेणारा नेता. त्यांचा सखोल अभ्यास आहे. उटपटांग उत्तर ते कधीच देत नाहीत.....
सुसंस्कृत, अभ्यासु, सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा खंबीरपणा, प्रचंड निर्ण य घेण्याची क्षमता व इच्छाशक्ती म्हणून ५ वर्षे झपाटून काम करून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला जलयुक्त शिवार योजनेमुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई पाहयला मिळाली नाही किंवा टँकर सुध्दा दिसले नाहीत.....

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab

Vishram Parab Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

13 May
गेल्या काही दिवसात काही लोकं महाराष्ट्रात "बुद्धीभेदाचा" खेळ खेळत आहेत.

"गडकरींना पंतप्रधान करा,मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, निवडणूकीआधी मोदीच्या जागी गडकरीही पंतप्रधान म्हणुन चालतील....ईत्यादी.....ईत्यादी!"

पण या मागण्या काय मराठी माणसासाठी प्रेम आहे म्हणुन किंवा नीतिन
+
गडकरींच्या कामाने ते प्राभावित झाले आहेत म्हणुन नाही तर फक्त मोदींना हटवण्यासाठी या मागण्या आहेत, या मागणीची सुरवात करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने चाय पार्टी करून अटलजींचं सरकार एका मताने पाडलं होतं

पण भविष्यात कधी मोदी राजकारणात नसताना संघ-भाजपाने गडकरींना पंतप्रधान पदाचं
+
उमेदवार घोषित केलं तर महाष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी जनतेला गडकरींमध्ये "मराठी माणूस" दिसणार नाही, गडकरींमध्ये "ब्राह्मण माणूस" दिसायला लागेल.

गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत,स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय
+
Read 7 tweets
13 May
कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट
+
नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
+
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?

काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि
+
Read 13 tweets
10 May
′′Modi ji has to be brought to his knees, government has to be proved unsuccessful′′
This kind of thinking has created so much havoc.

If you don't believe then read..........

You will be shocked to know this truth.

It is notable that the Country has a total of 36 States
+
including 28 complete States and 8 Union Territories (UT).

But the shocking fact is that as of 8 am today, out of the 208330 deaths due to Corona in the Country, more than 107602 (51.65% deaths have occurred in only 6 states.

Out of these 6 States, 5 States are ruled by
+
Chhattisgarh (8312,) Punjab (8909) Rajasthan (4084) Jharkhand (2540), and Maharashtra (67985) Congress and Congress alliance.

The Sixth State is that Delhi (15772) whose Chief Minister is Kejriwal. Isn't it shocking that the number of Deaths due to Corona in these 6 States is
+
Read 20 tweets
7 May
माननीय प्रशांत किशोर पूर्वी बीजेपी साठी काम करायचे त्यावेळेस त्यांनी अनेकदा बीजेपीच्या चांगल्या कामाबद्दल बोललेला आहे.
आता ते विरोधका सोबत काम करत आहे तेव्हा ते बीजेपीच्या विरोधात आहेत.
त्यात नवल कसले ?
तो त्यांचा व्यवसाय आहे.

सामान्य लोक काय समजतात हेच महत्वाचे.

त्यामध्ये
+
सुद्धा बीजेपी ( मोदी शासन) शासनाने अनेक गोष्टी ऑनलाइन केलेले असल्यामुळे अनेक लोक दुखावले गेलेले आहेत.

उदा क्र एक -
माझा मित्र जिल्हा परिषद ..... येथे जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्यांमध्ये दलाल म्हणून काम करायचा .
बीजेपी शासनाने बदल्यांमधील तसेच विवध शासकिय योजना
ऑनलाइन केल्यामुळे दलाली व दलाल संपले असल्यामुळे तो दिवसातून दोनदा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो. त्याच्या सर्व मित्र परिवारा समोर सुद्धा तो सतत काही ना काही बीजेपी विरोधात बोलत असतो .

उदा. क्र.दोन -
माझ्या गावातील राशन दुकानदाराकडे महिन्याला दोन गाड्या माल यायचा,
आज ती
Read 24 tweets
28 Apr
केंद्र सरकार काय करत आहे.......

🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन जनरेशन प्लँटस विमानाने आणले

🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले

🟣 UK चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन
+
कॉनसेंट्रेटर मशीन भारताला पाठवून देत आहोत अस सांगितलंय..

🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..

🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..
+
🟣 केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे

🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय
+
Read 12 tweets
27 Apr
मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...

#मुंबईतील_सरकारी_हॉस्पिटल.

केइएम. 1926
सायन हॉस्पिटल 1947
जे जे हॉस्पिटल 1845
नायर हॉस्पिटल 1920
कस्तुरबा हॉस्पिटल 1945
कुपर हॉस्पिटल 1969
टाटा हॉस्पिटल 1941
गोकुळदास तेज. हॉ. 1875
सैफी हॉस्पिटल 1948
मुंबई डेंटल हॉस्पिटल 1923
सेट वी शी गांधी 1958
भाटिया हॉस्पिटल 1932
+
भगवती हॉस्पिटल 1962
राजावाडी हॉस्पिटल 1956

राजकारणी लोकांनी स्वातंत्र्यानंतर किती हॉस्पिटल बांधली. आज मुंबईची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे, जबाबदारी कोणाची..??

1947 ते 2020 या 73 वर्षात, विकास या शब्दाची राजकीय परिभाषा नेमकी काय होती याचे मूल्यमापन करणे गरजेचे
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(