१३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांना मी खालील email केले होते..त्यावर २ दिवसानंतर मी पुन्हा एकदा त्यावर पोच पावती / उत्तर देण्याची विनंती केली.
आज आपल्या देशावर आणि आपल्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे खूप मोठे संकट आले आहे. ह्या महामारितून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वच जण
खूप प्रयत्न करत आहोत.
आपल्या डॉक्टरांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी आपण corona वर नक्की विजय मिळवू अशी मला आशा आहे.
सरकार म्हणून आपण ह्या काळात corona चे रुग्ण अजून वाढू नयेत म्हणून काही कडक निर्बंध लावले आहेत.
सकाळी ७ :०० ते ११:०० , आपण
+
सांगितल्या प्रमाणे किराणा, भाजीपाला , दुग्धालये चालू आहेत. पण, इतर दुकाने बंद आहेत.
त्यात परीट ,नाभिक , चांभार , गॅरेज , हार्डवेअर , स्वीट मार्ट अशी अन्य व अनेक नागरिक सुविधा देणारी दुकाने सुद्धा येतात.
ती दुकाने उघडी नसल्यामुळे बऱ्याच जणांचे खूप हाल होत आहेत.
+
दुकाने चालू नसल्यामुळे , दुकानातील व हातगाडी वरील अनुक्रमे बरेच मजूर व रोजंदारी वर जगणारे नागरिक त्यांच्या गावी , शहरात जाऊ लागली आहेत.
ह्याचा परिणाम इथल्या लोकांच्या व्यवसायावर पण होऊ लागला आहे.
एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला , आपल्याला असे सुचवावेसे वाटते की जसे
+
आपण अत्यावश्यक सेवेसाठी मेडिकल चालू ठेवले आहेत , किराणा, फळं, भाजी चालू ठेवले आहे तसेच किमान एकदिवसाआड बाकीच्या दुकानांना परवानगी द्यावी , कारण हातावरचे पोट भरणे सुद्धा सरकार साठी अत्यावश्यक आहे.
माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक दिवसा आड इतर दुकाने पण चालू करायची
+
परवानगी द्यावी. त्याची वेळ सकाळी ९ :०० ते १:०० अशी ठेवावी जेणे करून बंद असलेले व्यवसाय चालू होतील आणि अर्थचक्राला गती मिळेल. 🙏
महत्वाची टीप - तुम्ही दिलेल्या ४ तासाचा कडक निर्बंध पाळताना, Corona साठी पाळण्यात येणारे सगळे नियम नागरिकांकडून 'नकळत' पाळले जात नाहीत ,कारण
+
त्या ४ तासात रस्त्यावर उतरणारी गर्दी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ही वेळ सुद्धा वाढवून ६ तासाची करावी ही माझी आपणास नम्र विनंती आहे.
इतिहासातील ३ महान व्यक्तींचे जीवन आपण जर नीट अभ्यासले तर राजकारण कसे करावे हे खूप चांगले समजते.
१. भगवान श्रीकृष्ण - महाभारतात श्रीकृष्णाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून ते कौरव पांडवांचे युद्ध संपे पर्यंत त्याने सत्य आणि धर्म
१
विजयी व्हावा ह्या साठी अतिशय सुरेख चाली खेळल्या. त्यात शेवट पर्यंत कौरवांना समजून सांगण्याचा प्रयत्न असो किंवा अर्जुनाला गीता सांगून त्याला धर्मयुद्ध का गरजेचे आहे हे समजावणे असो. भीमा कडून जरासंधाला मारून युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवणे असो किंवा दुर्योधनाला गांधारी समोर
२
विवस्त्र जाण्यापासून थांबविणे असो.
स्वतः युद्धातून पळून जाऊन द्वारका स्थापन करणे असो वा युधिष्ठिराला इंद्रप्रस्थ बनवायला मदत करणे असो. तो जेवढा कृपाळू होता तेवढाच मोठा राजकारणी होता. त्याच्याशिवाय पांडवांना युद्ध जिंकणे अवघड होते. त्याने प्रत्येक डावपेच बरोबर वेळेस खेळले.
विषय - दहावीची परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता न दिल्या बद्दल.
माननीय,
आपल्या राज्यात शिक्षणाचा अधिकार असलेल्या सर्वांना शिक्षण देणे हे सरकारचे धोरण असले पाहिजे. कदाचित तुमचे सुद्धा असेल.
+
पण गेल्या वर्षभरात corona मुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला कोणालाच फार काही करता आले नाही.
तरी खूप शाळांनी online शाळा घेऊन शिक्षण देण्याचे कर्तव्य केले.त्यात प्रामुख्याने १०वी चे वर्ग ही होते.
१०वी आणि १२वी ह्या आपल्याकडील अतिशय महत्वाच्या परीक्षा मानल्या जातात. +
१०वी ही तर शालांत परीक्षा असते. म्हणजे शाळे बाहेरील पहिली परीक्षा देण्याची पहिली संधी मुलांना मिळते. महाराष्ट्र सरकारने त्यांना ही संधी corona चे कारण देऊन दिली नाही. असे काहीही नव्हते की परीक्षा घेता आली नसती. कित्येक शाळा कित्येक कॉलेजेस ह्या दरम्यान बंदच होते. +
मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.
विषय निघालाच म्हणून...सांगतो की खूप वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती...
श्रीराम मंदिर करावे म्हणून...जी त्या वेळी मी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ह्यांना दिली होती..त्यावर त्यांची
बंगाल आणि इतर राज्यातील निकाल लागल्यानंतर त्या त्या पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन गप्पा गोष्टी करायचे ठरवतात.
सगळ्यांना जवळ पडेल म्हणून मध्य प्रदेशात एकत्र यायचे ठरवतात. तसे,
+
तामिळनाडू, केरळ , पुद्दूचेरी आसाम आणि बंगाल मधून कार्यकर्ते येतात.
तामिळनाडूतील जिंकलेल्या दृमुकचा कार्यकर्ता येतो , केरळ मधील डाव्या पार्टीचा , पूद्दुचेरी , आसाम आणि बंगाल मधून भाजपचे कार्यकर्ते येतात. तामिळनाडू चा कार्यकर्ता म्हणतो की बंगाल चा कार्यकर्ता कसा काय आला ,
+
तो तर हरला आहे?
त्यावर बंगालचा कार्यकर्ता म्हणतो की हो , मी हरलोय पण तरीही आलो. मला हे बघायचे आहे की तुम्ही जिंकलेली लोकं कसे एन्जॉय करता? कारण आमच्या कडे कोणी जिंकले की ते दुसऱ्या पार्टी च्या लोकांना मारतात , त्यांची घरं , दुकानं जाळतात.
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते का नाही, ह्या वादावर अजून एक वाद म्हणून आता , छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या भेटीचा तपशील मागत कोकाटेंनी वाद निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत+
सातारा शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना, अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे.
या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.👇
आता थोडेसे त्या शिल्पा बद्दल. सातारा शहरातील ,
ह्या शिल्पाचे अनावरण , महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्र जी पवार साहेब ह्यांच्या हस्ते २६ एप्रिल १९९० साली झाले होते.
आणि योगायोग असा की , आज कोकाटे जे बोलले आहेत ते छापून आणण्याचे काम सुध्धा