आज दुर्गमहर्षि गो.नी.दांडेकर यांची पुण्यतिथी...

महाराष्ट्रातील इतिहासप्रेमीना दुर्गभ्रमंतीचे वेड लावणारे, ऐतिहासिक कादंबरीकार, महाराष्ट्रातील संतावरील भरीव लेखन ,  प्रवासलेखन चारित्रलेखक असे विविध गुणी ऋषितुल्य व्यक्तीमत्व म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर होय.

१/५
गो.नी. दांडेकरांनी सांगितलेली एक आठवण👇🏼

महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो. बाहेर धो धो पाऊस सुरु होता, पाखरंही आडोसा धरुन बसलेली.

खिडकीतुन आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो.

२/५
इतक्यात, एवढ्या जीवघेण्या पावसात सायकल मारत चाललेला एकजण दिसला.

विचारच करीत होतो इतक्यात चेहरा दिसला. तसाच धडपडत बसमधुन खाली उतरलो,धावतच जावुन त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले अन विचारले हे काय? या प्रलयपावसात कुठुन आलात आणि कुठं निघालात?

३/५
चिंब भिजलेला, काकडलेला तो तरुण म्हणाला, आप्पा, प्रतापगडावरुन हडपांचा सांगावा आला, एक शिवकालीन पत्र सापडलय, लगेच या.

मी लगेच निघालो. बससाठी पैसे नव्हते, सायकल मिळाली, लगेच निघालो पुण्यावरुन.

४/५
आप्पांनी त्या तरुणाला कडकडुन मिठी मारली.

कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यातल पाणीच थांबेना.

तो तरुण म्हणजे आपले बाबासाहेब पुरंदरे!

बहुत काय लिहीणे🙏🏼

५/५

#WA

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @HearMeRoar21

30 May
प्रति भावी आमदार सचिन सावंत,

रायगडावर शिवछत्रपतींनी बांधलेली मशीद सापडली का? नाही ना🤷🏻‍♂️असो, प्रयत्न थांबवू नका.

बरं आज मी, भाजप चा एक ‘लहान’ कार्यकर्ता तुम्हाला काही गोष्टींची आठवण करवून देऊ इच्छितो.

आप बस Chronology समझीये👇🏼

१/४
🔸१९४८ मधे ब्राह्मणांची आणि १९८४ मधे शिखांची कत्तल घडवून आणून समाजात जो द्वेष पसरवला गेला, तो विसरलात का?

🔸१९७५ साली देशात आपातकाल लावून जो लोकशाही चा खून केला गेला, संस्थांचे अधिकार काढून घेतले गेले, तेव्हा ‘विश्वासार्हता’ कुठे गेलेली?

🔸असंख्य घोटाळे केलेल्या...
२/४
...CONग्रेसच्या पदाधिकाऱ्याला ‘विश्वासाबद्दल’ बोलणं शोभत का🤷🏻‍♂️

🔸१९८५ साली शाह बानो खटल्यामधे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून, Bofors चा घोटाळा करुन, BoP Crisis होई पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावून, देशाचं सोनं विकून भारताची आर्थिक आणि सामाजिक अधोगती झाली नाही का🤷🏻‍♂️

३/४
Read 4 tweets
29 May
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर...

नेहमी ‘हिंदुपदपादशाही’ यातील ‘हुतात्मा छत्रपति’ चा SS वापरुन सावरकरांवर ताशेरे ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न #बाजारु_विचारवंत यांच्याकडून केला जातो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदुपदपादशाही’ १९२८ साली लिहीलं.

१/१०
१९२८ साली छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर किती संशोधन झालं होतं या कडे दुर्लक्ष करुन सावरकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतले विचारवंत आणि इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार याबद्दल काय म्हणतात ते नक्की वाचा👇🏼

संदर्भ - छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ

२/१०
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९२८ मध्ये जेव्हा ‘हिंदुपदपादशाही’ लिहीलं त्यावेळेला बखरींपलिकडे काही साधनं उपलब्ध नव्हती.

सावरकरांनाही बखरींच्या द्वारे प्रस्तृत झालेले शंभूचरित्र ज्ञात होते.

आणि बखरकार आणि धर्मवीर शंभूराजे याबद्दल आपल्याला सत्य माहीतंच आहे.

३/१०
Read 10 tweets
28 May
#Thread : रत्नागिरी पर्व - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जात्युछेदक कार्य

आज हिंदुत्वाचे जनक, आद्य स्वातंत्र्यवीर, सामाजिक क्रांतिकारक, महाकवि, लेखक, महामानव विनायक दामोदर सावरकर यांची जयंती.

तात्यारावांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन🙏🏼

#स्वातंत्र्यवीर_सावरकर_जयंती

१/१३
धर्मस्वातंत्र्य म्हणजे तत्त्वज्ञान सांगायचे स्वातंत्र्य, संघटितपणे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. देशाच्या एकीला व नेकीला विरोधी असे धर्मस्वातंत्र्य असूच शकत नाही.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदु समाजाला संघटित करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्येय होतं.

२/१३
सावरकरांना भारतीय समाजात मतभेद निर्माण करणार्‍या प्रथा नष्ट करायच्या होत्या.

६ जुलै, १९२० रोजी बंधू नारायणराव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, “मला इंग्रज राजवटी विरूद्ध लढा देण्याची जितकी गरज वाटते तितकीच जातीभेद आणि अस्पृश्यतेविरूद्ध बंड करण्याची गरज वाटते.”

३/१३
Read 13 tweets
25 May
#Thread: Renaissance State

इतिहासाचं विकृतीकरण काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. अनेक महापुरुषांच्या इतिहासाचं विकृतीकरण गेले अनेक दशकं सुरु आहे.

@girishkuber यांच्या या👇🏼 पुस्तकावरुन पुन्हा एक जूना वाद पेटला आहे.

आज कुबेर यांनी मांडलेल्या काही प्रमुख मुद्यांचं खंडण करतोय.

१/२०
🔸 बखरकार/इतिहासकार/कादंबरीकार आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

बखरकारांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कधी कळलेच नाही. काहींनी मुद्दामून त्यांना बदनाम केलं.

दोन बखरकारांनी शंभूराजेंची बदनामी केली - कृष्णाजी अनंत सभासद (ब्राह्मण) आणि मल्हार रामराव चिटणीस (चं.का.प्रभू).

२/२०
इथे या दोघांची जात नमूद का केलीये ते पुढे कळेलंच.

मल्हार रामराव चिटणीसाचे लिखाण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केलेले आहे हे तर सर्वश्रुत आहे.

सभासद आणि चिटणीस बखरीमध्ये शंभूराजेंच्या केलेल्या नालस्तीबद्दल डॅा.जयसिंगराव पवारांचं मत👇🏼

३/२०
Read 20 tweets
16 May
#Thread: COVID-19, India and Politics.

India is at WAR.

Since March 2020, we are at war with #COVID19.

In the last 14 months, we all have seen enough misinformation being spread about India’s COVID policy by the media, both domestic and international.

1/18
🔸The Second Wave

In the recent past, opposition leaders and the media have blamed the Modi Government for the second wave of the pandemic.

But the PM and the Central Government had warned the CMs of all the States on several occasions.

2/18
timesofindia.indiatimes.com/india/from-sep…
On March 17, 2021 PM @narendramodi interacted with all the CMs on COVID19 situation.

He reiterated the 3T strategy - Test, Track and Treat.

He also ensured all the CMs of the support from the Central Government.

3/18
hindustantimes.com/india-news/pm-…
Read 18 tweets
8 May
काल या झाकणझुल्याला ‘Quote’ करुन उत्तर दिलं नाही म्हणून आज काही झाकणझुले बांगड्या फोडतायेत.

102nd Constitutional Amendment च्या मागे लपून #महाविनाशआघाडी चा अकार्यक्षमपणा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.

पण प्रत्येक वेळेला केंद्रावर जबाबदारी ढकलून पळ काढता येत नाही.

१/९
१०२ वी घटना दुरुस्तीचं विधेयक ११ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सभेने एका ‘Select Committee’ कडे पाठलेलं.

भुपेंद्र यादव (भाजप) या कमिटी चे अध्यक्ष होते.

महाराष्ट्राचे हुसैन दलवाई (कॉंग्रेस), प्रफुल पटेल (राष्ट्रवादी) आणि अनिल देसाई (शिवसेना) हे पण या कमिटीचे सदस्य होते.

२/९
पुढे ८ ॲागस्ट, २०१८ ला राज्य सभेत ह्या विधेयकला १५६ सांसदांनी मंजूरी दिली.

कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या पाठिंब्याशिवाय १०२ वी घटनादुरुस्ती करणे शक्य नव्हते, याचेही भान आज कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बाळगले पाहिजे.

३/९
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(