Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!

भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी
श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
मोलमजुरी करण्यासाठी भारतातून भरपूर प्रमाणात भारतातल्या तामिळींना श्रीलंके मध्ये नेण्यात आले.श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर दुसरा मोठा समुदाय म्हणजे तामिळ पण होता.त्या नंतर हळू हळू तामिळी जनतेचे शोषण होऊ लागले,याच कारणास्तव तामिळी जनतेच्या हितासाठी तिथे छोटेमोठे गट तयार झाले (
संघटना) यातच १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले.ज्यातून भारताला पाकिस्तान मधून पूर्व पाकिस्तान काढून त्यातून बांगलादेश तयार करायचा होता.जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा पाकिस्तान ला भारतीय हवाई हद्द वापरण्यास मज्जाव केला गेला.या साठी पाकिस्तानला बांगलादेश ला जाण्यासाठी
भारताला वेढा घालून श्रीलंके वरून पूर्व पाकिस्तान ला (बांगलादेश ला) जावे लागत होते.हे अंतर खूप होते त्यामुळे लढाऊ विमानांना इंधन खूप लागत होते.याच वेळी श्रीलंकन सरकारने पाकिस्तानला मदत करायला सुरवात केली,श्रीलंकेने त्यांची हवाई हद्द आणि इंधन दोन्ही गोष्टी पाकिस्तानला वापरायला
दिल्या.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी श्रीलंकेला खडेबोल सुनावले कि तुम्ही भारत पाकिस्तान च्या भानगडीत पडू नका.पण श्रीलंकेने इंदिरा गांधींच्या चेतावणी ला केराची टोपली दाखवली.तेव्हा इंदिरा गांधीजींनी ठरवले कि श्रीलंकेला दणका देयाचा.त्यांनी विचार करून ठेवला होता कि आता
श्रीलंकेचे दोन तुकडे करावे लागणार नंतर भारत सरकार ने अनधिकृतपणे तामिळी अधिकाऱ्यांसाठी लढणाऱ्या गटांना मदत पुरवायला सुरु केले त्यांना खाण्या पिण्याच्या आणि युद्ध सामुग्री पण पुरवल्या गेल्या.हे सगळे चालू असताना लिट्टे (Liberation tigers of tamil Eelam )ची सुरवात झाली.हे एक
राजनैतिक आणि सैनी संघटन आहे.हे संघटन श्रीलंके मध्ये स्वतंत्र तामिळ राष्ट्र असावे अशी मागणी करत होते.तामिळी जनतेचे रक्षण करण्यासाठी ज्या संघटना उभय राहिल्या त्यातील एक tamil new tigers हि पण संघटना होती.TNT मध्ये विद्यार्थी आणि तरुणाचा खूप मोठा वर्ग होता आणि याचा कर्ता धर्ता
व्ही प्रभाकरन होता.श्रीलंकेमधील अल्पसंख्येक तामिळ भीती खाली वावरत होते त्यांना वाटत होते त्यांची ओळख श्रीलंकेमधून पुसून टाकली जाईल, बहुसंख्यिक सिंहला जनता त्यांचा धर्म त्यांची भाषा हि समाप्त करायला निघाली आहे.१९५६ मध्ये श्रीलंकेने एका विवादित कायद्यावर शिक्का मोर्तब केले.
सिंहली भाषेला राष्ट्रीय भाषा जाहीर करून टाकले.तामिळी लोक स्वतःच्या भाषेविषयी खूप सवेंदनशील असतात.(या बाबतीत मराठी लोकं विरुद्ध आहेत.स्वतःच हिंदी आणि इंग्रिजीचा भढीमार चालू करतात.) तामिळी भाषेचा आग्रह त्याचा दुसरा पैलू असा पण होता कि सरकारी नोकरी मध्ये तामिळी जनतेचे महत्व कमी
होत चालेले.१९७६ येता येता LT लिट्टे (Liberation tigers of tamil Eelam )म्हणून ओळखू लागले होते.हि संघटना एवढी ताकतवान होती याचा अंदाज आपण असा लावू शकता कि लिट्टे ची स्वतःची पायदल,हवाईदल आणि नौदल होती.श्रीलंका सरकार ज्या सघंटनेला आतंकवादी संघटना म्हणत होती ती संघटना जगातील एकमेव
अशी संघटना होती ज्या संघटने कडे वायुसेना आणि नौसेना होती,हळू हळू या संघटनेने संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशत पसरवली होती कि त्यांनी तिथल्या एका राष्ट्रपतीला त्यांनी सुसाईड बॉम्बिंग करून टाकले.हळू हळू हे संघटन एवढे ताकातवर होत चालले होते कि भारत पण चिंताग्रस्त झाला होता.तत्कालीन
प्रधानमंत्री राजीव गांधी यांना एका भारत सरकारमधील अधिकाऱ्याने सांगितले होते जर लिट्टे आत्ता नाही थांबवले तर उद्या हि संघटना भारतावर भारी पडेल.तत्कालीन भारत सरकारला हि चिंता होती कि उद्या या संघटनेने श्रीलंके मध्ये स्वतंत्र प्रस्थापित केले तर भारतातील तामिळी जनतेला एकत्रित करून
तामिळ भूमी स्थापन करण्याची मागणी करू लागतील,म्हणूनच भारत सरकारने लिट्टे आणि श्रीलंका सरकार मध्ये एक शांती समझोता केला.पण हा समझोता काही कारणास्तव जास्त दिवस टिकला नाही.भारत सरकारने श्रीलंकेमध्ये आपली शांती सेना पाठवली होती.याचा च फायदा घेत भारत सरकार ने विचार केला कि लिट्टे
ला या द्वारे समाप्त करूया.पण हा डाव उलटा पडला भारत सरकार ला वाटले २-३ दिवसाचे हे misssion असेल, पण असे झाले नाही.हे युद्ध १ नाही,२ नाही तब्बल ३ वर्ष हे युद्ध चालू होते.१९८९ मध्ये राजीव गांधी निवडणूक हरले. नवीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग यांनी शांती सेनेला परत बोलावूंन
घेतले १९९० पर्यंत सगळे भारतीय सैन्य परतले.या ३ वर्षांमध्ये भारताचे १२०० जवान शाहिद झाले होते.यातच पुढच्या निवडणूक येऊ घातल्या ओपिनियन पोल मध्ये राजीव गांधींचे सरकार येणार असे चित्र झाले असताना राजीव गांधींनी निवडणुकांच्या सभेमध्ये घोषणा केल्या कि ते श्रीलंकेमध्ये तामिळी
जनतेच्या हितासाठी शांती प्रस्थपित करण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार म्हणून सांगितले. लिट्टे ला भीती होती जर राजीव गांधींचे सरकार आले तर काय करतील सांगता येत नाही. म्हणून आत्मघातकी बॉम्ब चा कट रचला गेला आणि २१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २०मिनीटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदुर
मध्ये त्यांना मारले गेले.ज्यांनी मारले ते लिट्टेचे प्रशिक्षित आतंकवादी होते.राजीव गांधींच्या हत्येची माहिती हि अगोदरच भारतीय गुप्तहेर खात्याला होती त्यांनी राजीव गांधींना अगोदरच सांगितले होते कि तुम्ही तामिळनाडू मध्ये कुठे हि कोणतेही रॅली करू नका.त्यांनी कोणाचे ऐकले नाही
आणि म्हंटले कि मी घाबरून घरात बसू शकत नाही असे होणार नाही.या नंतर २००९ मध्ये श्रीलंकन सरकार ने लिट्टे चा खात्मा करून टाकला आणि या गृहयुद्धमध्ये ७० हजार पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले.यानंतर लिट्टेच्या काही त्या युद्धातून वाचलेल्या समर्थकांनी निर्वासित सरकारचे घटन केले.
विदेशात असलेले श्रीलंकन तामिळी शांततेच्या माध्यमातून तामिळी हिताच्या अजूनही मागणी करत असतात.(transnational government of tamil eelam)
या वेबसिरीज मध्ये नायक शेवटी जिंकलेला दाखवला आहे. reel आणि real life मध्ये हाच फरक आहे मित्रांनो !!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मोटाभाई गुजरातवाले😎

मोटाभाई गुजरातवाले😎 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

2 Jun
अरे !! जातीवादी आणि सेक्युलर प्लिल्ल्यांनो !!

शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4
वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
आवाज कमी असावा असे आदेश काढले आहेत. अजानच्या मोठ्या आवाजाने झोप मोड होते अश्या तक्रारी आल्या होत्या सौदी अरेबिया मध्ये म्हणून हि कारवाई केली.नमाज अदा करण्यासाठी अजान ची कशाला वाट बघायची ? जनतेला भडकावणारे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत असे विधान तिथले इस्लामिक कार्यमंत्री 3/4
Read 4 tweets
1 Jun
मित्रांनो!!

तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात..
@SachinPilgaonkr 6,510Followers
@SarafAshok 4,934Followers
@maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2
अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2
करा. त्यांना योग्य तो सन्मान द्यावा हि विनंती.
@Harshal13898031 @malhar_pandey @gajanan137 @QuiteSubtle_ @onlyonenetra @BalshaliBharat @ABHIca92 @researchanand @t_hemant @Real_Hemlata @RaneManoj1993 @sonali_rane3008 @The_NitinD @MH12_PUNE @Arya00716 @LakhobaLokhande
Read 4 tweets
1 Jun
बालपण !!!

एक वेगळीच मज्जा असते या वयात ना ,तहान,भूक ,ना चिंता,घोर ना काळजी, नुसता आनंद आणि आनंदाने जगायचे बास नंतर धुरळा उडवून टाकायचा, खोड्या,मारामाऱ्या यातच दिवस घालवायचा.
उगाचच मोठे झालो असे वाटते.तेच माझे आयुष्य किती सुंदर होते कुठे इथे सिमेंट जंगलात ५००-१००० sqft 1/4
मध्ये आयुष्य घालवतोय असे वाटते कधी कधी !! पण या माझ्या बालपणात कि नाही. जसे माझे मित्र,आई वडील आणि इतरांची सुद्धा आठवणी आहेत. तसेच माझ्या जिवाभावाची हे माझे आवडते कलाकार ज्यांनी माझे बालपण सुद्धा नुसत्या त्यांच्या डायलौग ने आठवणीत राहिले आहे. दार रविवार ४ वाजता नुसती मज्जा 2/2
अगदी पोटदुःखे पर्यंत हसणे कमीत कमी (एकत्रित कुटुंब) १५-२० जण आम्ही यांचे चित्रपट पाहायचो नुसती धमाल ..!!
आवडता लक्ष्या
हात तिच्या मायाला - अशोक मामा
डामीट - महेश
अष्टपैलू - सचिन ..
सलाम तुम्हा सर्वाना ..!
@SachinPilgaonkr @maheshkothare @SarafAshok #laxmikantberde 3/3
Read 4 tweets
26 May
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे काय नियम आहेत.?

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी ३ महिन्यात नवीन नियमावली जारी करा असे सांगितले होते. ही नियमावली लागू करण्याची मुदत आज समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई 1/7
होण्याची शक्यता आहे.

* ट्विटर/फेसबुक ने नियमावली लागू करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले #Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मित्रांनो हे अँप डाउनलोड करून ठेवा.

सरकारी आकड्यांनुसार, 2/7
भारतात WhatsApp चे ५३ कोटी, You tube चे ४४.८ कोटी, Facebook चे ४१ कोटी, इंस्टाग्रामचे २१ हजार, ट्विटरचे १.७५ कोटी आणि Koo वापरणाऱ्या यूजर्सची संख्या ६० कोटी आहे.

नियमावली काय आहे ?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी 3/7
Read 9 tweets
23 May
भारतीय रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारने निधी का घेतला ?

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ ला झाली. रिझर्व्ह बँकेचा मूळ मालक केंद्र सरकार असते.रिझर्व्ह बँक ऍक्ट १९३४ नुसार याचे संचालन केले जाते.याच ऍक्ट मध्ये परिच्छेद ४ मध्ये सेक्शन ४७ नुसार बँकेला मिळालेल्या नफ्यातुन जी 1/7
रक्कम शिल्लक राहील ती केंद्र सरकार ला देणे बंधन कारक असते आणि या बँकेचे मूळ चार उद्देश आहेत.
१ .भारतीय चलनी नोटांची छपाई करणे.
२. भारताची गंगाजळी राखणे.
३. भारताची आर्थिक स्थिती राखणे.
४. भारतीय पथ आणि चलन राखणे हे उद्देश असतात. यातील नो. ३ च्या उद्देशाने सादर ची रक्कम हि 2
केंद्र कडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आताच्या ९९ हजार कोटी रुपयांचा विषय नाही मित्रांनो!!
मागच्या ६ वर्षात ४ लाख ७८ हजार रुपये जमा केली आहे.कशासाठी करावी लागले याची माहिती देतो.
गेल्या १.५ वर्षांपासून कोरोनाच्या झालेल्या बिकट परिस्थिती ची झळ हि तुम्हाला आम्हाला तर बसलीच 3
Read 9 tweets
4 Mar
#ती_बाबरी_नव्हतीच....

#रामभक्त हे नाव आहेच याचा एक हिंदू म्हणून आम्हा सर्व रामभक्तांना त्याचा गर्वच नाही तर माज आहे....

तुम्ही सुद्धा एक रामभक्त म्हणून हे महान पुण्याचं कार्य करण्यास हातभार(पैसा नाही) लावला असता तर तुम्हाला रामभक्तांच्या भावना ह्या नक्कीच कळल्या असत्या १/४
समाजाने स्वेच्छेने या महान कार्यास सहकार्य केले,कोणत्याही रामभक्ताने देणगी साठी जोर जबरदस्ती केली नाही किव्हा गुंडशाही केली नाही, हे प्रभू श्रीरामाचे म्हणजेच देवाचे कार्य होते, मंदिर हे देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये संपत्ती अडथळा होऊच शकत नाही, हे तुमच्या सारख्या बेस्ट २/४
शियम च्या डोक्यात कस शिरलं नाही.
रामजन्मभूमी मिळवण्यासाठी लाखो कार सेवकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे,भाविकांना किती त्रास सहन करावा लागलाय त्यासाठी हिंदूंना हिंदूच्याच देशात ५०० वर्षांच्या वर संघर्ष करावा लागला हे त्रिकालाबाधित सत्य आहेच.त्याचप्रमाणे कोट्यावधी ३/४
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(