How to get URL link on X (Twitter) App

पण अखेरीस गुन्हेगारी काळोखावर सत्याचा प्रकाश पडलाच. १ सप्टेंबर २०१७ मध्ये न्यायालयाने गुन्हेगाराला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. गूगलवर 'अनुपमा गुलाटी हत्याकांड' शोधलं म्हणजे याची संपूर्ण माहिती मिळून जाईल.
सारे कुटुंब उध्वस्त होते. घरातील एक एक मंडळी प्लेगला बळी पडू लागतात. त्यामुळे जॉनला त्याची आई इंग्लंड सोडण्याचा आग्रह करते. इच्छा नसताना जॉन इंग्लंड सोडतो आणि अमेरिका गाठतो. जॉनला वाचनाची आवड असते. शिक्षणाचे महत्त्व त्याला ठाऊक असते.
'कुठेही जायचं असेल तर फोटोग्राफर हवाच', हा आपल्या पंतप्रधानांचा अट्टाहास आता देशाच्या समोर आहे. म्हणजे भक्तांच्या टोळीने कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी पंतप्रधान फोटोग्राफीसाठी आतुर असतात हे काही ते नाकारू शकणार नाहीत.
मागील धाग्यात पाण्याचे 'शिळेपण' आणि त्याचे 'खराब होणे' दोन्हीबद्दल लिहिलं आहेच. त्यामुळे पाणी नळाद्वारे येणारं असो, वा आपण विकत घेतलेल्या बाटलीतील असो दोन्ही पाणी ताजचं असतं. पण दोन्ही बाबी आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर वेगवेगळा परिणाम करतात.
भारतीय खड्यांनी आपल्याला दिलेला सतर्कतेचा इशारा आपण काही दिवसांपूर्वी माझ्या थ्रेड मध्ये वाचला असेल. आज या खड्यांची खरडपट्टी काढुया.
गुन्हेगारांची संख्या कमी होण्यामागे तिथे गुन्हेगारास केले जाणारे कठोर शासन हे कारण नव्हते. उलट तुरुंगात यांना मिळणारी वागणूक सर्वसामान्य नागरीकांनाप्रमाणेच होती. मग तरीही तिथे गुन्हेगारी मानसिकता कमी होण्याची कारण काय असावे?

सध्या मुंबईत कार्यरत असणारी घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या मार्गाची लांबी आहे अवघी ११.४ किमी. त्यासाठी ₹४०/प्रति व्यक्ती एवढा कमाल दर आकाराला जातो. तरीदेखील यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली. तर दुसरीकडे मुंबई लोकल एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी ₹५ घेते. २/८ 
त्यातील किती पूर्ण झाल्या किती अपूर्ण राहिल्या तो मुद्दा सध्या बाजूला ठेवू. पण बऱ्याचदा आपण चुकीची मागणी करत राहिलो हे आपल्याला मान्य करावेच लागेल. याच चुकीच्या मागणीच्या शेगडीवर अनेक राजकारणी आपल्या राजकीय पोळ्या अविरत शेकत राहिले. २/१२
आपले हितसंबंध जपून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा जो काही प्रकार @NitinRaut_INC यांनी चालवला आहे त्याला जाब कोण विचारणार? केंद्राने पैसे दिले नाही, अधिकार दिले नाही म्हणून कोकलत फिरणारे महाविकास आघाडीचे समर्थक आज मूग गिळून गप्प?
यामुळेच आपण पारतंत्र्यात गेलो हे आपण विसरलो. पण स्वातंत्र्यानंतरही आपल्याला जाग येऊ नये, हे खरं दुर्दैव!!!
क्षेत्रातील खर्चात ४% वाढ करतोय तर दुसरीकडे चीनची गुंतवणूक तब्बल १८%ने वाढत जाणारी आहे.
लढण्याच्या, त्याला हरवण्याच्या बात मारत होते त्यावेळी आर्डेन उपाययोजना राबवल्या व्यस्त होत्या.
बरं ज्याच्यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताय त्यासाठी आपण पात्र आहात का?
◆ त्याआधी थोडंस माझ्या थ्रेड बद्दल...
१) युद्ध सज्जता
राज्याचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांचा अहंकार पुन्हा बळावला आहे. वेळोवेळी त्यांचे गर्वहरण होऊनही विवेकाने मुद्दे हाताळणे यांनी नापसंत केले. 'इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील मजूर हवे असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल' हे वक्तव्य करताना २३ कोटी मधील किती नागरिक २/७
भाषेचा न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून, पाल्याच्या स्वाभिमानाचा नाश आपण करतोय याची जाणीवच अनेकांना नसते. आधुनिकतेच्या नावाखाली मागासलेपण जपणारी ही मंडळी आयुष्यभर श्रीमंतीची वाट पहात राहतात.
'मदतीचे फोटो, व्हिडीओ कॅमेराबद्ध करून मदत घेणाऱ्याला आपण लाजवत नाही का? असं करून एखाद्याला शरमेने मान खाली घालायला लावणे कितपत योग्य?' असा सवाल करून 'मदतीचे मार्केटिंग' न करण्याचे अवाहन करणारी ही खरी माणुसकी. आजवर अनेक वेळा यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. लॉकडाऊन हा काही२/६
भारतातील पहिल्या दहा मोबाईल कंपन्यामध्ये एकही भारतीय कंपनी नाही. देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० पैकी ७ गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. यात टाटा आणि महिंद्रा कंपनीचा क्रमांक अनुक्रमे १८ आणि २३वा आहे. कृषिप्रधान देश कृषी क्षेत्रावर देखील वर्चस्व गाजवू शकलेला नाही. २/५