हे पहा ! किसान आंदोलनात "सिंटेक्स"च्या टाक्या भरून भरून लस्सी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे !
म्हणजे किमान 15 हजारांची लस्सीचे एकावेळेस वाटप ! आता "गरीब किसान" एकवेळेस एवढा खर्च करू शकतो काय ??
एवढेच नाही तर मोबाईल साठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे !
आता ह्या चार्जिंग साठी लागणाऱ्या विजेचे पैशे कोण भरत आहे ??
साध्या लग्नात जेवणाच्या वेळेस गोंधळ उडतो पण इथे एकदम शिस्तीत अगदी ठराविक वेळेस जेवणाची व्यवस्था होते ! सकाळचा चहा -बिस्कीट, त्यानंतर दुपारी पुरी-भाजी आणि रात्री गाजर हलवा, रोटी ,दाल अगदी सुग्रास सोय होत आहे !
तुम्हाला कुठेच कोणताच गोंधळ उडालेला दिसणार नाही ह्याचा अर्थ आंदोलनाचे एकहाती मॅनेजमेंट आहे ! बर आता ह्या आंदोलनाला "चेहरा" नाही ! कोण आहे ह्या आंदोलनाचा नेता ? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही ! कारण नेता दिल्यास "जनता विरुद्ध मोदी" असे चित्र उभे
करता येत नाही ! हाच प्रयोग शाहीन बाग येथे केला होता ! त्यातही कोणताच प्रमुख नेता नव्हता !
शाहीन बाग आंदोलनात देखील असेच लोक "अचानक" जमून एका जागी बसल्याचे दाखवण्यात आले, त्यांनी रस्ता अडवला, तंबू टाकले आणि आंदोलन सुरू झाले ! किसान आंदोलनात देखील हाच प्रकार करण्यात आला आहे !
गर्दी अचानक जमली असे भासवण्यात येऊन , स्ट्रॅटेजीक लोकेशनवर आंदोलन भरवण्यात आले !
तुम्ही साधा विचार करा,इतके लोक जमा झाली तर त्यांच्या स्वच्छतेचे काय ? अंघोळीची सोय काय ? आरोग्य तपासणीचे काय ?? पंढरपूरच्या वारीत ह्याच समस्या असतात पण त्याची सोय महिन्याभरापूर्वी केली जाते! पण इकडे
अचानक पणे सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत !
"कुदरती बिर्याणी" पेक्षा मोठा चमत्कार आहे हा !! 😅
आता लक्षात घ्या शाहीन बाग सारखा मोठा प्रकार इकडे होत असताना त्यात लेफ्टीस्ट गॅंग नसेल काय ? तर ती आहेच पण डायरेक्ट शाहीन बाग सोबत तुलना होऊ नये म्हणून "स्वरा भास्कर, फरहान अखतर
अनुराग कश्यप" ह्यारख्या प्रसिद्ध लेफ्टीस्टला बाजूला ठेवण्यात आले आहे ! उलट भाड्याने मिळणाऱ्या पंजाबी गायकांना पुढे करण्यात आले आहे ! ज्यायोगे मीडियाचे अटेन्शन किसान आंदोलनांला मिळत राहील ! आता मग कळीचा मुद्दा हा की ह्या गायकांच्या भाड्याचे पैशे कोण देत आहे ??
आता मी तुमचे लक्ष दुसऱ्या बाजूवर वेधू इच्छितो , तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानी नागरिकांना आता दुबईचा व्हिसा नाकारण्यात येत आहे ???
पाकिस्तान मध्ये इम्रान-बाजवा ह्यांचे कंबरडे मोडण्यासाठी खूप मोठे आंदोलन केले जात आहे !
फ्रीडम फॉर बलुचिस्तानची मागणी जोर धरत आहे!
नेपाळ मध्ये हिंदू राजाचे राज्य वापस येऊन नेपाळची "हिंदुराष्ट्र" अशी पुन्हा ओळख निर्माण व्हावी यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे ! श्रीलंकेने भारताच्या मदतीने चीनचे कर्ज परत फेडण्याची घोषणा केली आहे ! जगात इज्जत गेल्याने चीन सोबत कोणी आर्थिक करार करण्यास तयार नाही आहे!
चीनच्या बँका डबघाईला गेल्या असून तिथे खाते दारांना स्वतःचेच पैसे काढण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे ! चीन-पाकिस्तान भारतावर दोन्ही बाजूने हल्ला करणार ह्या वलग्ना हवेत विरल्या असून एकटा भारत सर्व ठिकाणी चीनची सामाजिक ,आर्थिक,राजकीय, स्ट्रॅटेजीक कोंडी करत आहे🔥🔥
भारताच्या 20 जवानांनी चीनच्या 100 हुन अधिक जवानांचा खात्मा केल्याचा अतिभव्य शौर्याचा प्रकार अख्या जगाने पहिला आहे , त्यामुळे चीन विरुद्धच्या लढाईचे नेतृत्व आपसूकच भारताच्या खांद्यावर आले आहे ! आणि मोदीजी ते लीलया पेलत आहेत !! 🔥🔥
चीनची हालत इतकी गंभीर आहे की ...
"जिनपिंग हटाव चीन बचाव" ह्यासारख्या घोषणा चीनमध्ये दिल्या जात आहेत !!
पण कम्युनिस्ट मीडिया चीनचा अंतर्गत कलह झाकून ठेवतो आणि त्यामुळे सामान्य जनतेत चीन अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचा भास निर्माण होतो !
मग असा चीन भारता विरुद्ध छुपे युद्ध सुरू करतो आणि त्याचाच
परिणाम शाहीन बाग, किसान आंदोलना द्वारे दिसून येतो !
काँग्रेसचा 2008 ला चीन कम्युनिस्ट पार्टी सोबत करार झाला असल्याने , अश्या आंदोलनातून काँग्रेसचा राजकिय लाभ होतो आणि चीनचा आर्थिक ! त्यामुळे हे दोघे एकाच अजेंड्यावर काम करतात ! मोदींजींच्या काळात भारताच्या राजकारणाला जागतिक
महत्व प्राप्त झाले आहे म्हणूनच कृषी कायदे मागे घ्या असे कॅनडाचा पंतप्रधान मागणी करतोय ! त्याला इंग्लडचे 32 खासदार समर्थन देतायेत ! कधी बघितला होता का असा प्रकार ?? हे शक्य झाले कारण चीनच्या विरुद्ध भारताने लॉबी तयार केली असून ती अनेक ठिकाणी यशस्वी होत आहे! त्यामुळे चीनने त्यांचे
स्लीपर सेल ऍक्टिव्हेट केले असून , जो कोणी भारताविरुद्ध बोलत आहे तो सरळसरळ चीनचा हस्तक आहे हा एकमेव निष्कर्ष आहे !! अजित डोभाल ह्यांनी काही दिवसांपूर्वी "जिथे चीन हल्ला करेल तिथेच आम्ही हल्ला करू" असे उडत्या चालीचे विधान केले होते ! तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या !
पण अजित डोभाल ही कोणतीच गोष्ट सांगून करत नाहीत त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ असा होतो की चीनने जरी त्यांच्या आवडीच्या ठिकाणी मोर्चा उघडला असला तरी भारत भारताच्या आवडीच्या पर्यायाने चीनच्या नाजूक जागेवर मोर्चा उघडणार आहे ! 😅🔥✌️ आणि ह्यानेच चीन टरकून आहे !
जागतिक महासत्ता बनण्याची भारताला न भूतो न भविष्यती अशी संधी चालून आली असून त्या संधीचे सोने करण्यासाठी मोदींजींच्या नेतृत्वाखाली भारत अहोरात्र जोमाने काम करत आहे ! असा नवीन भारत जगाला शांततेचा भरभराटीचा अनोखा काळ उपलब्ध करेल ह्यात शंका नाही 😇✌️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with KhadakSingh🚩

KhadakSingh🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @khadaksingh_

2 Dec
काय बोलले आत्ता योगी आदित्यनाथ माहिती का ?
तर ते
-आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ते बांधत आहेत
-त्या विमानतळा पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर 1000 एकर परिसरात नवीन फिल्मसिटी बांधत आहेत
-ह्या फिल्म सिटी मध्ये "वर्ल्ड क्लास" सुविधा देण्यात येणार आहेत !
-जिथे आर्थिक सामाजिक
सुरक्षा पुरवली जाणार आहे ,
-इथून 1 तासावर आग्रा येथील ताजमहाल असणार आहे
-अर्ध्या तासात लखनऊला जाता येईल अशी व्यवस्था असणार आहे
-मोठ्या मोठ्या एक्सप्रेस वे ची सुविधा असणार आहे
-शेजारीच डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहे जिथे अडाणी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सारख्या मोठ्या
कंपन्या गुंतवणूक करत आहेत
-24 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशात फक्त मनेरगा सारखे कमी दर्जाची कामे निर्माण करायची नसून उलट प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उच्च दर्जाची कामे मिळावीत ह्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत , आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी
Read 8 tweets
30 Nov
उर्मिला आज सेनेत प्रवेश करणार , उर्मिला उद्या सेनेत प्रवेश करणार , अश्या बातम्या दररोज येत आहेत !
पण लक्षात घ्या जो परेंत राज्यपाल ऊर्मिलाला नॉमीनेटेड आमदार करत नाहीत तो परेंत ती पक्ष प्रवेश करत नाही ! कारण अँटी डिफेक्शन कायद्याने तिला आमदार झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात #थ्रेड
पक्षप्रवेश करावा लागेल ! त्यानंतर जर पक्षप्रवेश केला तर तीची आमदारकी रद्द होईल ! मग मराठी मीडिया उगाच बातम्या का दाखवत आहे??
तर त्याचे कारण स्पष्ट आहे , भकास आघाडी मीडिया मार्फत राज्यपालांनवर दबाव आणत आहे , ज्यामुळे त्यांनी लवकरात लवकर 12 नॉमीनेटेड आमदारांची घोषणा करावी !
पण गेल्या 20 दिवसांपासून राज्यपालांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही आहे ! मुख्यमंत्र्यांनी परवाच सामनातील मुलाखतीतून ह्याबद्दलचा रोष प्रगट केला आहे ! इतकेच नाही तर कोर्टात जायची भाषा देखील केली गेली आहे ! पण तूर्तास राज्यपालांनी मामुना भीक घातलेली नाही !
Read 7 tweets
17 Nov
काल बिहार मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले , आणि आज पंजाब मध्ये सुद्धा सर्वच्या सर्व म्हणजे 117 जागा भाजपा स्वबळावर लढणार असे जाहीर झाले आहे , ही घोषणा साधी नसून एक प्रचंड मोठी शक्यता निर्माण करणारी आहे ! त्याचाच उहापोह करणार हा शॉर्ट #थ्रेड
मोदी-शहांच्या नेतृत्वात भाजपा प्रचंड घौडदौड करत आहे , 2023 मध्ये वरील चित्रातील शक्यता पूर्ण होऊ शकते ! आणि त्यासाठी भाजपाला अधिकच्या फक्त 114 विधानसभेच्या जागा जिंकायच्या आहेत !
सुरवात करूयात जम्मू-कश्मीर आणि लडाख पासून !
5 ऑगस्ट 2019 ला आर्टिकल 370 काढल्यानंतर , जम्मु-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाले आहेत ! तिथला कारभार तिथले उपराज्यपाल म्हणजेच अप्रत्यक्षपणे भाजपाचे केंद्र सरकार बघते !
त्यांनतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा येथे
Read 16 tweets
5 Nov
बिडेन च्या विजयाने
भारताच्या
-अग्रेसिव्ह मिलिटरी डील होणार नाहीत
-भारताच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीक मूव्हवर दबाव आणला जाईल
-चीनचे मार्केट पुन्हा फोफावेल
-वॉशिंग्टन पोस्ट जगाचा मॉरल पोलीस होईल
-भारतात आतंकवाद वाढेल
-पाकिस्तान मधील सरकारची चांदी होईल
-भारताच्या आयटी सेक्टरला फायदा होईल पण भारतातले इंजिनियर अमेरिकेसाठी काम करतील !
(ब्रेन ड्रेन)
-ड्रग बिझनेसला फायदा होईल (खुद्द बिडेन ड्रग घेतात असा आरोप ट्रम्प ह्यांनी केला होता)
-पॅरिस करार अमेरिका पुन्हा जॉईन करेल त्याने पर्यावरणाचे भले होईल
-WHOला अमेरिका पुन्हा फंड देईल
-थोडक्यात बिडेनच्या येण्याने "जहाल मतवादी" धोरणांना आळा घातला जाईल
मवाळ धोरण असेल तर काम होऊन जाईल
पण आपला मुख्य मुद्दा असा आहे की भारत हा सार्वभौम देश आहे ह्याची जाण आपल्याला पाहिजे !
भारतीयांची जमेची बाजू म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांची मते मिळवण्यासाठी "कमला ह्यारिस"
Read 7 tweets
9 Aug
दैनिक सामना मध्ये आज सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर "एक सुशांत,बाकी अशांत" अश्या नावाचा अग्रलेख लिहला आहे
त्याचा ऊहापोह करणारा हा #Thread
मुळात लेखाच्या टायटल वरूनच लेखकाची दिशा दिसून येते ! कारण लेखकाने सुशांत च्या मृत्यूला आधीच "आत्महत्त्या" घोषित केलेले आहे !
लेखात सुशांत प्रकरणाला "भाजपा विरूद्ध सेना" असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे !
पण ते तसे नसून "जनता विरुद्ध ठाकरे सरकार" असे ते प्रकरण आहे !
24 तासात कोणती मागणी राऊत ? मुंबई पोलिसांनी 50 दिवस निष्क्रियता दाखवली आणि त्यावरून कोर्टानेपण मुंबईला पोलिसांना फटकारले आहे ! पण हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर विसरा !
Read 35 tweets
28 Jul
28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याला आज 8 महिने पूर्ण झाले आहेत !
त्यानिमित्ताने महाविकास आघाडी ने आज परेंत कसे फक्त खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे ह्यावर हा #Thread
आर्थिक पॅकेज ला आधी मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता , पण स्टीयरिंग हातात असलेल्या दादांनी "आर्थिक पॅकेज" देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही असले कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही !
सात बारा कोरा नाही केला तर पवार नाव लावणार नाही अश्या गोष्टी केलेल्या दादांनी
आणि शेतकऱ्यांना बांधावरून 25 हजार प्रति हेक्टरी मदत करणाऱ्या उद्धव साहेबानी फक्त 2 लाख परेंतची कर्जमाफी तेही 3 महिन्यात देवू अशी घोषणा केली ! पण अजूनही संपूर्ण कर्जमाफी झालेली नाही !!
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!